Election Commission: महाराष्ट्र विधानसभा निकालावरून राहूल गांधी यांचे निवडणूक आयोगास पुन्हा आव्हान
बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहूल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत.काही प्रश्न उपस्थित केले आहेत.जशी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या आकडेवारीत अफरातफर झाली, तशीच अफरातफर बिहार आणि पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीची होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राहूल गांधी यांनी निवडणूक आयोगास एक लेख लिहून काही महत्त्वपूर्ण आकडेवारीची माहिती मागवली आहे. राहुल गांधी … Read more