Vat Purnima 2026-वटपौर्णिमा प्रथा परंपरा आणि महत्त्व

भारतीय संस्कृती आणि परंपरा याचे अतूट नाते आहे. भारतीय संस्कृतीने दिलेला प्रत्येक सण हा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.हे सण केवळ धार्मिक सण नसून प्रत्येक सणांमध्ये काहीतरी वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक बांधिलकी दिसून येते. वटपौर्णिमा हा एक असाच सण आहे. हा सण जेष्ठ महिन्यात पौर्णिमेला येतो. या सणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वटपौर्णिमा … Read more

Datta Jayanti-दत्त जयंती- भारतीय संस्कृतीतील एक अविभाज्य उत्सव

महाभारत समकालीन श्रीकृष्णाचा जन्म झाला. याच दरम्यान महाभारत पूर्वकाळात दत्तात्रेयाचा जन्म झाला. दत्तात्रेयाचा जन्म, त्यांचे वंश आणि शिकवण हे भारतीय समाजाला आजही माहीत नाही. त्याचा परिचय करून देण्याचा या लेखातून प्रयत्न करीत आहे. दत्तात्रेयांचे पूर्वज प्राचीन काळात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला दैवत्वाचे रूप देण्याचे काम तत्कालीन लेखकांनी केले आहे; पण त्या व्यक्तींना एक माणूस म्हणून पाहिल्यास … Read more

Ghatasthapana Rituals and Traditions-घटस्थापना: शेतकऱ्यांचा सण आणि कृषिप्रधान भारतीय संस्कृती

भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणामागे सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक संदर्भ दडलेला असतो. घटस्थापना हा सण त्याला अपवाद नाही. हा सण शेतकऱ्यांचा सण मानला जातो, कारण यात थेट धान्य, शेती आणि कृषिप्रधान जीवनपद्धतीचा सन्मान केला जातो. घटस्थापने दिवशीच दुर्गा मातेची ही उपासना केली जाते. दुर्गा माता म्हणजेच भवानी, अंबिका, पार्वती होय. घटस्थापना म्हणजे काय? घटस्थापना म्हणजे नवरात्राची … Read more

Ganesh Chaturthi traditions-गणेश चतुर्थी: प्रथा आणि परंपरा,काय आहे यामागील रहस्य?

पार्वतीपुत्र गणेश हा एका गणाचा (छोट्या राज्याचा) राजा होता.तो एक उत्तम प्रशासक,कीर्तिमान, न्यायी आणि बुद्धिमान राजा होता. शिवायतो लोकप्रिय होता.म्हणूनच त्याची पूजा, उत्सव करतात.चंद्रगुप्त मौर्य याने एका वेळी दुष्ट धनानंद आणि सेल्यूकस या दोन बलाढ्य सत्तांचा पराभव करून त्याने एका नवीन गणाचा राजा बनून न्यायाचे राज्य स्थापन केले.त्यालाही म्हणूनच गणपती बाप्पा मौर्या म्हणून उद्घोषण करतात. … Read more

Vat Purnima traditions -वटपौर्णिमा का साजरी केली जाते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

आपल्या भारतीय संस्कृतीत वेगवेगळ्या पशूंना, पक्षांना, प्राण्यांना, वनस्पतींना पूजनाच्या प्रथा आहेत. थोडक्यात निसर्गाची उपासना करण्याची ही प्रथा भारतीय संस्कृतीने चांगल्या प्रकारे जोपासली आहे.मात्र या प्रथेतूनच वटपौर्णिमेचा जन्म झाला आणि ती प्रथा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक भाग झाला. वटपौर्णिमा म्हणजे काय What is Vat Purnima? वट म्हणजे वड. वटपौर्णिमा म्हणजे मृग नक्षत्रात येणाऱ्या पौर्णिमेदिवशी वडाच्या झाडाची … Read more

Constitution Day :संविधान दिन

26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे संविधान तयार करण्यासाठी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली सभा झाली.संविधान सभेत वेगवेगळ्या प्रदेशातील 299 लोक होते. कायदेविषयक या जाणकार लोकांनी आपापल्या क्षेत्रातील समस्या सांगितल्या.सूचना दिल्या. यातूनच भारताचे संविधान आकारले.डॉ राजेंद्र प्रसाद हे संविधान … Read more

Shivpratap Din : शिवप्रतापदिन

राजियाने अफजल मारिला,कर्म केले यश आले. ‘अफजलखान वध’ ही घटना म्हणजे एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा थरार.आदिलशाही दरबारातून पैजेचा विडा उचलून ‘चढे घोडीयानिशी शिवाजीला जिवंत किंवा मृत आपल्यासमोर आणून हजर करतो’ अशी प्रतिज्ञा करून अफजलखान विजापुरहून निघाला.शिवरायांच्या बंदोबस्तासाठी 12 हजार घोडदळ व 10 हजाराचे पायदळ उंट,घोडे, हत्ती,तोफा,तलवारी- समशेरी,भाले, ढाली, कापड-चोपड,सामान-सुमान आणि 7 लक्ष रुपयाचा खजिना तसेच … Read more

Diwali and Balipratipada / दीपावली सण आणि बलिप्रतिपदा

आमच्या लहानपणीचा म्हणजे मी साधरणतः नऊ दहा वर्षांचा असेन, त्यावेळचा प्रसंग मला आजही आठवतोय. दिवाळीत नरक चतुर्दशी हा दिवस! तसा हा दिवस श्रीकृष्णाच्या पराक्रमाचा.आम्ही सकाळी लवकर उठून अंघोळ करून दारासमोरील अंगणात रांगोळी काढलेल्या ठिकाणी कडू कारिट(चिरोटे) डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडायचो. आमचे बाबा सर्वांत अगोदर कारिट फोडायचे. त्यानंतर मग आम्हीही डाव्या पायाच्या अंगठ्याने सर्वशक्ती पणाला लावून … Read more

Diwali Festival / दिवाळी

दिवाळीचा सण मोठा । आनंदाला नाही तोटा ॥ असे म्हणतात, याप्रमाणेच दिवाळीचा सण आहे. दिवाळीचा सण हा शेतकऱ्यांचा सण आहे. हा सण कृषिप्रधान आहे . विशेष म्हणजे हा सण अवैदिक परंपरेतून आला आहे. बळी परंपरेतील राजे हे कृषिप्रधान होते. ते शेतकऱ्यांचे हितचिंतक होते. याच परंपरेतून दिवाळीचा सण आला आहे. दिवाळीला संस्कृतमध्ये दीपावली म्हणतात. दीप + … Read more

विजयादशमी/दसरा : Dussehra Festival

‘दसरा सण मोठा, आनंदाला नाही तोटा’ ही म्हण संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित आहे .Dussehra Festival हा एक प्रकारचा आनंदोत्सव आहे. भारतीय संस्कृती आणि सण यांचे अतूट नाते आहे. प्रत्येक भारतीय सण आपल्या संस्कृतीशी जोडलेला आहे. कोणताही सण आपण का साजरा करतो? यामागील पार्श्वभूमी काय आहे ? याची आपल्याला माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. दसरा किंवा विजयाद‌शमी … Read more