Ahmedabad Plane Crash – दैव बलवत्तर! 242 प्रवाशांचा मृत्यू एक जण वाचला, चालत निघाला रुग्णालयात; पाहा Video

अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अहमदाबाद शहरातच अपघात झाला. हे विमान एका उंच इमारतीला थडकले आणि या विमानातून प्रवास करणारे संपूर्ण प्रवासी आगीत होरपळून ठार झाले.

एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीम लाइनर या विमानाचा अपघात घडला. या विमानातून 169 भारतीय ,53 ब्रिटिश, 7 पोर्तुगाल आणि 1 कॅनडा असे एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते.विमानाचा अपघात इतका प्रचंड झाला की या 242 पैकी एकही प्रवासी अथवा विमानातील स्टाफ पैकी कोणीही जिवंत राहिले नाही. दुर्दैवाने सर्वच्या सर्व विमान प्रवाशांचा आणि विमानात असल्यास या एअर इंडियाच्या स्टाफचा वैमानिकांसह सर्वांचा मृत्यू झाला. ही दुःखद घटना गुरुवार दिनांक 12 जून 2025 रोजी दुपारी घडली. हे विमान अहमदाबादहून लंडनला चालले होते. पण अहमदाबाद शहर ओलांडण्यापूर्वीच या विमानाचा अपघात झाला आणि सर्व काही नष्ट झाले.

Election Commission: महाराष्ट्र विधानसभा निकालावरून राहूल गांधी यांचे निवडणूक आयोगास पुन्हा आव्हान

बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहूल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत.काही प्रश्न उपस्थित केले आहेत.जशी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या आकडेवारीत अफरातफर झाली, तशीच अफरातफर बिहार आणि पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीची होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राहूल गांधी यांनी निवडणूक आयोगास एक लेख लिहून काही महत्त्वपूर्ण आकडेवारीची माहिती मागवली आहे. राहुल गांधी … Read more

Ahmedabad plane crash:अहमदाबाद येथे विमान अपघात, सर्व 242 प्रवाशांचा जागीच मृत्यू

अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अहमदाबाद शहरातच अपघात झाला. हे विमान एका उंच इमारतीला थडकले आणि या विमानातून प्रवास करणारे संपूर्ण प्रवासी आगीत होरपळून ठार झाले. विमानातील सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू :All 242 passengers plane die in blaze. एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीम लाइनर या विमानाचा अपघात घडला. या विमानातून 169 भारतीय ,53 … Read more

Vat purnima-वटपौर्णिमा 

आपल्या भारतीय संस्कृतीत वेगवेगळ्या पशूंना, पक्षांना, प्राण्यांना, वनस्पतींना पूजनाच्या प्रथा आहेत. थोडक्यात निसर्गाची उपासना करण्याची ही प्रथा भारतीय संस्कृतीने चांगल्या प्रकारे जोपासली आहे.मात्र या प्रथेतूनच वटपौर्णिमेचा जन्म झाला आणि ती प्रथा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक भाग झाला. वटपौर्णिमा म्हणजे काय What is Vat Purnima? वट म्हणजे वड. वटपौर्णिमा म्हणजे मृग नक्षत्रात येणाऱ्या पौर्णिमेदिवशी वडाच्या झाडाची … Read more

RBI Repo Rate: कर्ज झाले स्वस्त,आरबीआय चे मोठे गिफ्ट,कर्जदारांना होणार फायदा

RBI Repo Rate: रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो दरात 0.50% कपात केल्यामुळे बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जात अर्धा टक्के कपात झाली आहे. बँकांना आरबीआयकडून कमी दरात कर्ज मिळेल. त्यामुळे गृह कर्जदारांचा ईमआय म्हणजेच मासिक हफ्ता कमी होईल.अर्थात कर्जदारांना त्याचा फायदा होईल. हा फायदा कसा होतो ते आपण पाहूया. आरबीआयची रेपो दरात अर्धा टक्का जम्बो कपात RBI’s … Read more

Russia-Ukraine war-रशिया-युक्रेन युद्ध भडकले: युक्रेनने ड्रोनच्या सहाय्याने केला हल्ला, ही तर तिसऱ्या महायुद्धाची नांदी 

फेब्रुवारी 2014 पासून रशिया आणि युक्रेनमध्ये वेळोवेळी युद्धजन्य तणाव होत आहेत. दोन्ही देशांकडून वेळोवेळी हल्ले झालेले आहेत.पण गेल्या वर्षापासून पुतीन यांनी वारंवार हल्ले करून युक्रेनचे कंबरडे मोडले होते; पण रविवार दिनांक 3 जून 2025 मध्ये युक्रेनने ड्रोनच्या सहाय्याने जो हल्ला केला. त्यामुळे रशिया हादरून गेला आहे. ही तिसऱ्या महायुद्धाची नांदी तर नाही ना?असा प्रश्न सर्वांच्याच … Read more

Which country uses ChatGPT the most ? चॅटजीपीटीचा वापर सगळ्यात जास्त कोणता देश करतो ? जाणून घेऊया सविस्तर माहिती…

एआय तंत्रज्ञानामुळे आपले दैनंदिन जीवन हे जास्तीत जास्त व्यापत चालले आहे. ChatGPT हा एक एआय तंत्रज्ञानाचा भाग आहे. या ChatGPT चा वापर संपूर्ण जगभर होत चालला आहे. चॅटजीपीटीमध्ये कोणता देश आघाडीवर आहे हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घेऊया सविस्तर माहिती… एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये अमेरिका चीन या देशांनी आघाडी घेतली असली तरी या चॅटजीपीटीचा … Read more

COVID Vaccine Fraud-कोरोना व्हॅक्सिनचा कॉल आणि बँक अकाउंट रिकामे?

तुमच्या पैशांवर डोळा ठेवणारे हॅकर्स तुमचे बँक खाते रिकामे करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या काढत असतात. वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला कॉल्स करून तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमचे बँक खाते रिकामे करतात. म्हणून आपण सावध असायला हवे. आता कोरोना वॅक्सीनचाच कॉल बघा ना! तुम्ही कोरोना वॅक्सीनचा पहिला डोस घेतला आहे का? डोस घेतला असेल तर एक दाबा. दुसरा डोस घेतला … Read more

Kumbh Mela-महाराष्ट्राला लागले कुंभमेळ्याचे डोहाळे: शिक्षण आरोग्याचे काय..?

भारतात दर बारा वर्षांनी कुंभमेळा येतो नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2 ऑगस्ट 2027 पासून कुंभमेळा संपन्न होत आहे संपूर्ण भारतात दर चार वर्षांनी कुंभ मेळा येत असला तरी नाशिक येथे म्हणजेच त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा येतो. या कुंभमेळ्याचे नियोजन महाराष्ट्र सरकारने आत्तापासूनच सुरू केले आहे. कुंभमेळ्यापेक्षा शिक्षण, आरोग्याचे प्रश्न गंभीर असताना कुंभमेळा सरकारला … Read more

IPL 2025: Virat Kohli is the king-विराट कोहलीच किंग 

गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे आयोजित केलेल्या आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या संघाने दणदणीत विजय मिळवून एक नवा इतिहास घडवला. आय पी एल स्पर्धा सुरू होऊन 17 वर्षे पूर्ण झाली. या काळात एकूण 18 आयपीएल स्पर्धा झाल्या आणि अठराव्या आयपीएल स्पर्धेमध्ये रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील बंगळूरू संघाने नेत्रदीपक विजय मिळवला आणि श्रेयस अय्यरच्या पंजाबच्या संघाला पाणी … Read more