Vaishnavi Hagawane Case-पुण्यातील वैष्णवी हगवणेची आत्महत्या की हुंडाबळी?

पुण्यातील वैष्णवी हगवणे या नवविवाहितेने नवरा सासू, सासरे, नणंद यांच्या छळाला कंटाळून अखेर आत्महत्या केली. खरे तर हा हुंडाबळीच आहे. काय आहे सविस्तर घटना? जाणून घेऊया. पुण्यातील वैष्णवी हगवणेने छळाला कंटाळून केली आत्महत्या. 2023 साली वैष्णवी कस्पटे या तरुणीने शशांक हगवणे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षाशी विवाह केला होता. वैष्णवीने हा प्रेम विवाह केला … Read more

Kolhapur Rain – कोल्हापूरात अवकाळी पावसाचा हैदोस, नागरिकांच्या घरात शिरलं पाणी; पाहा Video

कोल्हापूरसह महाराष्ट्राला अवकाळी पावसाने मंगळवार (20-05-2025) पासून झोडपून काढलं आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं असून ओढे नाले ओसंडून वाहत आहेत. 

Ceasefire-सीझ फायर: कोणाचा जय कुणाची हार? 

ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला. या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या युद्धात परिवर्तन होते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करून सीझ फायर घडवून आणले. युद्ध तर थांबले, पण काय झाले पुढे? ते पाहू. सीझ फायर म्हणजे काय? What is ceasefire? सीझ फायर म्हणजे दोन्ही … Read more

Human Teeth: growth, kinds, work, care, vigilance-मानवी दात: वाढ, प्रकार, कार्य, निगा, काळजी

मानवी शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आहेत. प्रत्येक अवयवांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. माणसाच्या तोंडात असणारे दात यांचे महत्त्व सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. मानवी दात, त्यांची वाढ, प्रकार, कार्य, निगा आणि दक्षता याबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत. मानवी दात: Human teeth माणसाच्या तोंडात असणारा एक महत्त्वाचा आणि अत्यंत गरजेचा अवयव म्हणजे दात होय. दातांशिवाय मानवी … Read more

Mughal period-मुघल काळातील आर्थिक आणि सामाजिक जीवन (1500 AD ते 1750 AD)

मुघल काळात भारताच्या आर्थिक व सामाजिक जीवनात अनेक बदल घडून आहे *आर्थिक जीवन: • भारतीय समाज मुघल काळात कृषिप्रधान होता. • तंबाखू, बटाटा, मका इत्यादी नवीन पिके शेतकरी घेऊ लागला. • मुघल राज्यकर्त्यांनी शेतीला उत्तेजन दिले. • शेतकऱ्यांना बी-बियाणे, शेतीची अवजारे खरेदी करण्यासाठी तगड दिली जात असे. • शेतीखेरीज गुजरात, बंगाल, ओडिशा या प्रांतांत कापडनिर्मितीचे … Read more

Ancient India Mahajanpade :  प्राचीनभारत महाजनपदे

प्राचीनभारत महाजनपदे इसवी सन पूर्व सहाव्या शतकाच्या सुरुवातीला उत्तर भारतात अनेक राज्ये होती. त्यांना ‘जनपदे’ आणि ‘महाजनपदे’ असे म्हणत. महाजनपदांमध्ये ज्येष्ठ व जबाबदार नागरिकांची एक ‘गणपरिषद’ असे. राज्यातील सर्वोच्च अधिकार गणपरिषदेकडे असत. *सोळा महाजनपदे : (१) काशी (बनारस), (२) कोसल (लखनौ), (३) मल्ल (गोरखपूर), (४) वत्स (अलाहाबाद), (५) चेदी (कानपूर), (६) कुरू (दिल्ली), (७) पांचाल … Read more

What to do after 10th class? दहावीनंतर पुढे काय करायचे? याविषयी मुलांना उपयोगी पडेल अशी मार्गदर्शक चर्चा करणार आहोत.

दहावीनंतर पुढे काय करायचे? हा प्रश्न दहावी पास झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आणि त्यांच्या पालकांना पडत असतो. दहावी पास मुले खरे तर गोंधळून गेलेली असतात. त्यांना योग्य निर्णय घेता येत नाही. म्हणूनच आपण दहावीनंतर पुढे काय करायचे? याविषयी मुलांना उपयोगी पडेल अशी मार्गदर्शक चर्चा करणार आहोत. दहावीचा निकाल आणि टक्केवारी: 10th class result and percentage दरवर्षी … Read more

India: Agricultural production-भारतात कोणत्या राज्यात कोणत्या प्रकारची शेती केली जाते जाणून घ्या एका क्लिक मध्ये

भारत : शेती उत्पादन भारतात विविध प्रकारची शेती उत्पादने घेतली जातात. वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळी शेती केली जाते.त्यातील काही प्रमुख शेती उत्पादने पुढीलप्रमाणे – 1. महाराष्ट्र : तांदूळ, ऊस, ज्वारी, बाजरी, तीळ, सोयाबीन, नारळ, पेरू, कांदे, हळद, संत्री, केळी, आंबे, काजू, डाळी, मसाल्याचे पदार्थ, तंबाखू, कापूस, जवस, सूर्यफूल, भुईमूग, मका, डाळिंब, द्राक्षे. 2. कर्नाटक : तांदूळ, … Read more

Cyclone Shakti: Caution alert in South India -शक्ती वादळामुळे दक्षिण भारतात सावधगिरीचा इशारा 

तापमानातील विषमता आणि वातावरणात निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे यामुळे वेगवेगळ्या प्रकारची चक्रीवादळे येतात. नियमित वादळांपेक्षा या वादळामुळे धोका अधिक निर्माण होतो. सध्या भारताला शक्ती या चक्रीवादळापासून नजीकच्या काळात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दक्षिण भारतातील काही राज्यांना आणि उत्तर भारतातीलही काही राज्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. नैर्ऋत्य मान्सूनचे आगमन :Arrival of southwest … Read more

Pakistan carried out 26 drone attacks; but all were ineffective-पाकचे 26 ड्रोन हल्ले, पण सगळेच निष्प्रभ ठरले.

पहलगाम हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले आणि पाकिस्तानला यातून धडा घेण्याचे ठणकावून सांगितले, पण पाकिस्तानच्या छुप्या कारवाया चालूच राहिल्याने भारताने पाकिस्तानचे महत्त्वाच्या लष्करी स्थळांवरील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली. शुक्रवारी रात्री पाकने केलेल्या ड्रोन हल्ल्याला प्रतिकार करून सगळेच हल्ले भारताने निष्प्रभ ठरवले . ते कसे? सविस्तर जाणून घेऊया. पाकने केले 26 ड्रोन … Read more