Importance of bicycle use-सायकलचा वापर: काळाची गरज

सध्या पश्चिम आशियात तणावाचे वातावरण असल्यामुळे आणि होर्मुझ खाडी अद्यापही खुली न झाल्यामुळे भारताला योग्य दरात पेट्रोल मिळेनासे झाले आहे. भारताने इराणशी असलेली मैत्री तोडल्याने त्याचा दुष्परिणाम भारत सध्या भोगत आहे. सरकारच्या एका चुकीच्या धोरणाचा फटका संपूर्ण भारतीय जनतेला बसत आहे. पेट्रोलच्या तुटवड्यामुळे आणि चढ्या दरात केलेल्या खरेदीमुळे नजीकच्या काळात पेट्रोलचे दर वाढतील असा अंदाज … Read more

Sambhaji Maharaj history-छत्रपती संभाजी महाराज सुटकेचा लढा

मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना पकडल्यानंतर त्यांना सोडविण्याचा प्रयत्न झाला होता. याचा अस्सल कागदपत्रांच्या आधारे पुरावे सापडले आहेत. संगमेश्वर येथे न्याय निवाडा करत असताना अचानक मुकर्रब खानाने वेढा घेऊन छत्रपती संभाजी महाराज यांना पकडले होते. त्यानंतर त्यांना आंबा घाटातून कोल्हापूरला न आणता शिराळा मार्गे मिरजला नेले होते. मिरजला मुघलांचा मोठा तळ होता. आणि … Read more

NEET Exam Cancel News-नीट परीक्षा रद्द: पेपर फुटीचा फटका सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांना

पेपर फुटीमुळे अखेर राष्ट्रीय परीक्षा संस्थेने नीट युजी 2026 परीक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.पेपर फुटीचा फटका सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणात बसत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थी शहरांमध्ये भाड्याच्या खोल्या घेऊन आणि खानावळ लावून अभ्यास करण्यासाठी जात असतात.या विद्यार्थ्यांना आता परीक्षा पुन्हा होईपर्यंत शहरांमध्येच राहावे लागले तर तो खर्च परवडणार आहे का? गरीब … Read more

Heat Wave Alert in Maharashtra-महाराष्ट्रात येत्या चार-पाच दिवसात उष्णतेची लाट: काळजी घ्या

सध्या महाराष्ट्रात प्रचंड तापमान वाढल्यामुळे उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. मार्च,एप्रिल महिन्याच्या तुलनेत सध्याचे उन नकोसे वाटत आहे. प्रचंड उष्णता आणि तापमान यामुळे अनेक लोक आजारी पडत आहेत. काही लोकांना अस्वस्थतेचा त्रास होत आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात तापमानाची तीव्रता वाढल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन राज्य सरकारने आणि हवामान खात्याने केले आहे. बंगालच्या उप सागरात कमी … Read more

India Economy News-पश्चिम आशियातील संघर्षाचा फटका भारताला बसणार: बचतीचा संदेश?

इराण-अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्ध थांबले असले तरी अंतर्गत धुसफूस चालूच आहे. होर्मुझची सामुद्रधुनी अद्यापही मुक्त झालेली नाही. इराण-अमेरिका यांच्यात संघर्ष चालूच आहे. अमेरिकेचा अरेरावीपणा संपूर्ण जगाला भोगाव लागणार आहे. पश्चिम आशियात जो युद्धजन्य संघर्ष चालू आहे, त्याचा फटका भारतालाही बसणार आहे. बसत आहे, याची कबुली भारताच्या पंतप्रधानांनी दिली आहे आणि बचतीचा संदेश ही दिला आहे. पंतप्रधानांचा … Read more

Summer health tips-उन्हाळ्यात फुड पॉयझनिंग धोका अधिक: फळे खा, पण सावधगिरीने

उन्हाळा सुरू झाला की मोठ्या प्रमाणात फळांची आवक वाढलेली असते. विशेषतः कलिंगडचे प्रमाण हे वाढलेले असते. उन्हाळ्यात वेगवेगळ्या प्रकारची फळे खाणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते; पण फळे खाताना योग्य ती काळजी आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. 25 एप्रिल 2026 रोजी मुंबई मधील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू जेवणानंतर कलिंगड खाल्ल्याने झाला. या कुटुंबातील … Read more

Hormuz Strait oil crisis-होर्मुझच्या कोंडीमुळे कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडणार

होर्मुझच्या सामुद्रीधुनीत आजही कोंडी चालूच आहे. सामुद्रधुनी अशीच बंद राहिल्यास जागतिक अर्थव्यवस्थेलाही त्याचा फटका बसणार आहे. कच्च्या तेलाचे दर 200 डॉलरवर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे प्रचंड महागाई निर्माण होईल. तेलाचे दर भडकतील. अमेरिका-इराण- इस्रायल युद्ध काही काळासाठी थांबले असले तरी होर्मुझच्या सामुद्रध्वनीतील प्रश्न अजून सुटलेले नाहीत.होर्मुझवर इराणचा वचक राहू नये यासाठी अमेरिका धडपड करत … Read more

SSC Result 2026 Maharashtra-2025/26 चा दहावीचा निकाल जाहीर: मराठीचा टक्का घसरला

2025 या शैक्षणिक वर्षात त्यांनी दहावी पूर्ण केली, त्या दहावीचा निकाल 2026 रोजी जाहीर झाला असून राज्यात दहावीचा निकाल 92 टक्के लागला आहे.यामध्ये मराठीचा टक्का घसरल्याचे निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्रातील एकूण विद्यार्थ्यांपैकी सुमारे 94 हजार विद्यार्थी मराठी विषयात नापास झाले आहेत. मराठी आणि इंग्रजी या विषयांची तुलना केल्यास इंग्रजीचा निकाल चांगला लागलेला आहे. त्या खालोखाल … Read more

Shaktipeeth Mahamarg Kolhapur-कोल्हापूर जिल्ह्यातील 79 गावांना शक्तीपीठ महामार्गाचा फटका

महाराष्ट्र सरकारने वर्धा ते सिंधुदुर्ग दरम्यान प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी गुरुवारी सुधारित अधिसूचना जागी केली असून कोल्हापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील सुमारे 79 गावांना या महामार्गाचा फटका बसणार आहे. यामध्ये पन्हाळा, करवीर, हातकणंगले, राधानगरी, कागल, भुदरगड, आजरा, चंदगड या तालुक्यातील गावांचा समावेश असून या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी या शक्तीपीठ महामार्गात जाणार आहेत. अगोदरच इतके महामार्ग असून वर्धा … Read more

Thalapathy Vijay CM news-थलपती विजय यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा: राज्यपालांचे शपथविधीसाठीचे पत्र

सध्या तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांचा पराभव झाल्यामुळे गुंतागुंतीचे राजकारण निर्माण झाले होते. थलपती विजय यांनी तीन वर्षापूर्वी स्थापन केलेल्या टीव्हीके या पक्षाला सर्वात जास्त म्हणजे 108 जागा मिळाल्या. त्यांचे 108 आमदार निवडून आलेत; पण त्यांना काही बहुमताचा जादुई आकडा पार करता आला नाही. त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी काँग्रेसने पाठिंबा द्यावा यासाठी विनंती केली. राहुल गांधी यांना … Read more