HSRP number plate deadline-एच एस आर पी नंबर प्लेट साठी शेवटची घंटा:एक जुलैपासून कारवाई

गेल्या वर्षभर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अर्थात एच एस आर पी साठी वाहनधारकांना दिलेली मुदत 30 जूनला संपणार आहे.कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही 9 लाख 49 हजार 216 वाहनांपैकी 5 लाख 12 हजार 553 वाहनांनी नंबर प्लेट बसवलेली नाहीत. तर 43 हजार 930 वाहनधारकांनी नोंदणीच केलेली नाही.येत्या 38 दिवसांनी नंबर प्लेट वाहनधारकांना बसवावी लागणार आहे. परिवहन आयुक्त … Read more

8000 villages facing water shortage-महाराष्ट्रात तीव्र पाणीटंचाई: 8000 हून अधिक गावांना पाणीटंचाईच्या झळा

उष्णतेचे वाढते प्रमाण, प्रचंड तापमान,धरणांच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात असलेली स्थिती आणि वळीव पावसाचा हूल यामुळे महाराष्ट्रात सुमारे आठ हजारहून अधिक गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिकृत साप्ताहिक अहवालानुसार महाराष्ट्रातील सुमारे 15 जिल्ह्यांमध्ये 633 गावे आणि 1652 वाड्या-वस्त्या टंचाईग्रस्त घोषित असून तेथे 660 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला … Read more

Iran-US peace deal latest news-इराण-अमेरिका शांतता कराराला ट्रम्प यांचा खोडा: होर्मुझची नाकेबंदी कायम राहणार

इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या शांतता कराराच्या चर्चांना पुन्हा एकदा खीळ बसली असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करार करण्यात कोणतीही घाई करू नका.वेळ आपल्या बाजूने असल्याचे आपल्या प्रतिनिधींना सांगितले. शिवाय जोवर करार होत नाही तोवर होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेची नाकेबंदी कायम असेल असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. इराणने शांतता करार लवकरच पूर्ण … Read more

Vidarbha Heatwave-विदर्भात उष्णतेची लाट: रेड अलर्ट कायम

2026 हे उच्चांकी तापमानाचे वर्ष आणि उच्चांकी तापमानाचा उन्हाळा मानला पाहिजे. ग्लोबल वॉर्मिंगबरोबरच प्रचंड वृक्षतोड, जंगल नष्ट करण्याची प्रवृत्ती आणि सिमेंटचे रस्ते अशा अनेक कारणांनी भारतासह महाराष्ट्र तापला आहे. विशेषतः विदर्भात प्रचंड उष्णता असून आजही विदर्भात उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट कायम आहे.महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे तापमान थोडे कमी वाटत असले तरी विदर्भ जसाच्या तसा … Read more

El Nino and Agriculture-चालू वर्षीचा खरीप हंगाम अल निनो मुळे धोक्यात

खतांच्या भरमसाठ किमती वाढल्यामुळे अगोदरच शेतकऱ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. खरीप हंगाम करण्यासाठी शेतकऱ्यांना चढ्या दरातील खत घ्यावे लागणार आहे. पिकांना मिळणारा भाव आणि खतांचे भाव याची तुलना करता शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तरीसुद्धा सरकारने खतांचे दर वाढवून शेतकऱ्यांच्या मानेवर सुरी ठेवली आहे. ही परिस्थिती असताना यंदाच्या खरीप हंगामावर आणखी एक … Read more

Cockroach Janata Party-कॉक्रोच जनता पार्टी जोमात सरकार कोमात

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार युवक आणि झुरळ यांच्या संबंधित वक्तव्यानंतर सोशल मीडियावर सरन्यायाधीश चांगले स्ट्रोल झाले. त्यातूनच तरुणांनी एक्सवर कॉक्रोच जनता पार्टी नावाचे अकाउंट काढले आणि या पार्टीने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला असून सरकारवर प्रचंड टीका होत आहे .अखेर 16 मे रोजी सुरू झालेले एक्स वरील कॉक्रोच जनता पार्टीचे अकाउंट गुरुवारी ब्लॉक … Read more

Heatwave Lockdown Situation-उष्माघाताच्या भीतीमुळे सकाळी दहा वाजताच लाॅकडाऊनची स्थिती.

ग्लोबल वार्मिंग आणि भारतात कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली जंगलतोड या कारणांमुळे देशात अनेक ठिकाणी प्रचंड उष्णता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी तर उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात दुपारी लॉकडाऊन सदृश स्थिती निर्माण होणे हे काही नवे नाही; पण सकाळी दहा वाजता चक्क शहर ओस पडत असेल तर उष्णतेच्या दाहकतेची कल्पना … Read more

NEET Exam Paper Leak-नीट परीक्षा पेपरफुटीचे जाळे विस्तारित: शिवराज मोटेगावकर गजाआड

नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणाचे जाळ दिवसेंदिवस विस्तारित होत असून आरसीसीचे शिवराज मोटेगावकर गजाआड झालेले आहेत. त्यांना अटक केलेली आहे. नीट परीक्षेच्या दहा दिवस अगोदरच मोटेगावकरणे पेपर मिळवला होता. प्राध्यापक कुलकर्णी आणि मोटेगावकर यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्याकडूनच मोटेगावकरांनी पेपर मिळवल्याचे कळते. महाराष्ट्रात गाजावाजा असलेले आरसीसी क्लासेसचे संस्थापक शिवराज मोटेगावकर असून त्यांचा या नीट परीक्षेमध्ये … Read more

Tanker Water Supply Maharashtra-महाराष्ट्रातील दहा धरणे कोरडी: 3500 हून अधिक गावात टँकरने पाणीपुरवठा

ग्लोबल वार्मिंगच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. उकाड्याने माणूस हैराण झाला आहे. अशी परिस्थिती असताना अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणीही उपलब्ध नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ दहा धरणे आता कोरडी पडली असून 3500 हून अधिक गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेली आहे. महाराष्ट्रातील पाणीसाठ्याचे अवस्था महाराष्ट्रात मोठी … Read more

Dangerous Dogs Euthanasia India-धोकादायक कुत्र्यांना वेदनारहित मरणासाठी सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

सर्वोच्च न्यायालयाने 7 नोव्हेंबर 2025 रोजी भटक्या कुत्र्यांचे पुनर्वसन व नसबंदी करण्याबाबतचा आदेश जाहीर केला होता. या आदेशात सुधारणा करण्याचे मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावल्या. मानवी जीवाला असलेला धोका कमी करण्यासाठी आवश्यक तिथे धोकादायक व हिंसक कुत्र्यांना वेदनारहित मरण देण्याची परवानगी प्रशासनाला सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील … Read more