Maharashtra rainfall news-महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस: शेतकरी सुखावला.
नैर्ऋत्य मान्सून पावसाने उशिरा का होईना आगमन केले असून पाऊस आता महाराष्ट्रात सर्वदूर पसरला आहे. पावसाच्या या आगमनाने शेतकरी अर्थात बळीराजा सुखावला असून पेरणीची दुबार चिंता आता मिटली आहे जून महिन्यात अत्यल्प म्हणजे सरासरी 13.4 मिमी पाऊस महाराष्ट्रात लागला असला तरी जूनच्या अखेरीस पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा दिला आहे. 2025 साली मान्सूनपूर्वच … Read more