Radhanagari Wildlife Sanctuary-प्रचंड उष्णता आणि राधानगरी अभयारण्यातील कृत्रिम पाणवठे
कडक उन्हाळ्यात वन्यजीवांचेही मोठ्या प्रमाणात पाण्यावाचून हाल होत असते. या अनुषंगाने राधानगरी अभयारण्य क्षेत्रात वन विभागामार्फत अनेक ठिकाणी कृत्रिम पाणवठे उभारले आहेत. त्यामुळे अभयारण्यात कार्यरत असलेले रानगवे, बिबटे, अस्वले, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी या सर्वांना मुबलक पाणी मिळत आहे. उन्हाळ्यात आणि तेही कडक उन्हाळ्यात प्राण्यांना पाण्यासाठी दहा-दहा किलोमीटर धाव घ्यावी लागते. दिवस दिवसभर तहान लागलेली असूनही … Read more