Chatrapati Shivaji Maharaj: शिवरायांची स्वराज्य स्थापना
•19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. •मुघलांनी 1636 साली निजामशाहीचा पाडाव आदीशाहीच्या मदतीने केला. • निजामशाहीच्या पाडावानंतर शहाजीराजे आदिलशाहीचे सरदार झाले. • शहाजीराजांना चाकण, पुणे, सुपे, इंदापूर या भागांची जहागिरी आदिलशाहाने दिली. • इ. स. 1641 च्या सुमारास शहाजीराजांनी जहागिरीचा कारभार जिजाबाई व शिवाजीराजे यांच्यावर सोपवला. • सोबत दादोजी कोंडदेव हा निष्ठावंत सेवक … Read more