AI Technology and Digital Reading

सध्याच्या Digital Media च्या युगात वाचन संस्कृती हरवत चालली आहे. नव्या पिढीला आणि तरुण पिढीला वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी काळाच्या बरोबर चालण्यासाठी Digital Reading च्या माध्यमातून आपले साहित्य, आपल्या संस्कृतीचा इतिहास AI सारख्या प्रभावी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर ठेवला पाहिजे. सध्याची पिढी Reals आणि डिजिटल मिडियाच्या माध्यमातून आलेल्या माहितीच्या आधारे एखाद्या घटनेवर, प्रसंगावर, इतिहासावर आपले … Read more

mogalmardini maharani tarabai :मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’

मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने- शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी न्यू पॅलेस कोल्हापूर येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मोगलमर्दिनी, स्वातंत्र्य सौदामिनी महाराणी ताराबाई या पुस्तकाचे मोठ्या दिमाखात प्रकाशन झाले. महाराष्ट्रातील विख्यात लेखक, एकापेक्षा एक सरस आणि वास्तव लेखनातून पुस्तके लिहिणारे डॉ. जयसिंगराव पवार यांच्या 25 वर्षाच्या अथक परिश्रमातून आणि लेखनातून उतरलेले … Read more

Pregnancy and Diet :गरोदरपणातील आहार

गर्भावस्थेत तुम्हाला भरपूर खाण्याचा सल्ला दिला जातो . तुम्ही गरोदर आहात, म्हणजे तुम्ही भरपूर खाल्ले पाहिजे असे नाही तर तुम्ही संतुलित आहार घेणे जास्त गरजेचे असते .तुमच्या आहारामध्ये अनेक प्रकारची फळे भाज्या यांचा समावेश असला पाहिजे ..गर्भावस्थेत तुम्ही कोणती फळे खाल्ली पाहिजेत आणि कोणती फळे खाणे टाळले पाहिजे आणि त्यांचे होणारे फायदे आपण जाणून घेऊया … Read more

Republic Day :प्रजासत्ताक दिन.

मित्रहो ,आपला भारत देश स्वतंत्र होऊन 77 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि आज आपण 76 वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्याचा पहिला तिरंगा ध्वज फडकावला आणि संपूर्ण भारतवासीयांनी स्वातंत्र्याचा आनंदोत्सव साजरा केला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. … Read more

AI Partner

AI तंत्रज्ञान म्ह‌णजे Artificial Intelligence चे तंत्रज्ञान होय. AI चा वाढता प्रभाव आणि उपयुक्तता पाहता AI चे वापरकर्ते दिवसेंदिवस वाढतच आहेत. पाश्चात्य देशात AI जाळे पसरलेले आहे. भारतात ही विविध वि‌द्यापीठांनी AI तंत्रज्ञानाचे कोर्सेस सुरु केले आहेत. सध्याचे जग वेगवान झालेले आहे. या वेगवान जगात Natural Partner मिळेलच असे नाही. त्यामुळे अनेकजण AI Girlfriend, AI … Read more

AI technology : AI आणि माणूस

मानवी जीवनात दिवसेंदिवस AI तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे. तंत्रज्ञानाच्या जगात अनेक गोष्टी वेगाने वाढत आहेत. AI चा म्हणजेच Artificial Intelligence वापर प्रचंड वाढत आहे. या AI च्या विकसित तंत्रज्ञानामुळे माणसाच्या परावलंबित्वाचीही वाढ होत चालली आहे. अनेक गुंतागुंतीचे जटिल प्रश्न सोडवण्यासाठी माणूस AI तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. त्यामुळे माणूस आळशी बनत चालला आहे की काय … Read more

Buddha Life Story-Part 27 :गौतम बुद्धाचे राजा बिंबिसार यास उत्तर

राजा बिंबिसार‌ने गौतम बुद्धाला वेगवेगळया प्रकारे समजावून सांगितले. पण त्याचा काहीही परिणाम गौतम बुद्धावर झाला नाही. उलट बुद्धानेच बिंबिसारला जे काही उत्तर दिले, त्यातून बुद्धाच्या पुढील आयुष्याची दिशा स्पष्ट झाली होती. गौत‌माने शांतपणे आणि खंबीरपणे बिंबिसारला उत्तर दिले. ते पुढीलप्रमाणे- “.. महाराज, सिंह हे तुमच्या राजघराण्याचे चिन्ह आहे. त्या चिन्हाला साजेसेच आपले विचार, कीर्ती आणि … Read more

Administrative system in Maharashtra: महाराष्ट्रातील प्रशासन यंत्रणा

१) महाराष्ट्रातील प्रशासन : * महाराष्ट्राचे मंत्रालय: महाराष्ट्रातील सर्वोच्च पातळीवरील राज्यकारभार ‘मुंबई’ येथील मंत्रालयातून चालतो. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ : विधानसभेत बहुमत असलेल्या पक्षाचे मंत्रिमंडळ बनते. हे मंत्रिमंडळ महाराष्ट्र राज्याचा राज्यकारभार करते. मंत्रिमंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री असतात. * प्रशासकीय विभाग राज्यकारभाराच्या सोयीसाठी 37 विभाग पाडले आहेत. प्रत्येक विभागासाठी एक कॅबिनेट दर्जाचा मंत्री असतो. * मुख्य सचिव : महाराष्ट्र … Read more

Chief Minister of Maharashtra :महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

1 यशवंतराव चव्हाण:1960 ते 1962 2 मारोतराव कन्नमवार 1962 ते 1963 3 पी. के. सावंत (अल्प काळ):1963 4 वसंतराव नाईक:1963 ते 1975 5 शंकरराव चव्हाण:1975 ते 1977 6 वसंतदादा पाटील:1977 ते 1978 7 शरद पवार:1978 ते 1980 8 अ. र. अंतुले:1980 ते 1982 9 बाबासाहेब भोसले:1982 ते 1985 10 वसंतदादा पाटील 1983ते 1985 11 शिवाजीराव … Read more

Maha Kumbh Mela: Or Mahakarmakand? महाकुंभमेळा:की महाकर्मकांड?

भारतात प्राचीन काळापासूनच प्रयागराज, उज्जैन, हरिद्वार आणि त्र्यंबकेश्वर (नाशिक) या चार ठिकाणी आवर्तनानुसार कुंभमेळे आयोजित केले जातात. दर तीन वर्षांनी भारतात कुंभमेळा येतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी दर बारा वर्षांनी महाकुंभमेळा आयोजित केला जातो. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे बारा वर्षांनी आलेला हा कुंभमेळा आगळावेगळा आहे. 13 जानेवारी 2025 रोजी सुरु झालेला कुंभमेळा 45 दिवसांनी त्याची सांगता … Read more