Chatrapati Sambhaji Maharaj-संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्यात पुढे काय झाले? स्वराज्याचे दोन तुकडे- वाचा सविस्तर
छत्रपती संभाजी महाराज यांना ब्राह्मण कारभारी मंडळी यांच्या फितुरीमुळे संगमेश्वर येथे मुकर्रब खानाने पकडले. पकडल्यानंतर त्यांना तुळापुरला नेले. तेथे त्यांचा अमानुष छळ केला आणि हाल हाल करून ठार मारले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्यात पुढे काय घडले? तेच आपण पाहूया. झुल्फीकारखानाने कपटाने छत्रपती संभाजी महाराज यांना पकडल्यावर साखळदंडाने कैद केले आणि तेथून पुढे आंबा … Read more