Chatrapati Sambhaji Maharaj-संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्यात पुढे काय झाले? स्वराज्याचे दोन तुकडे- वाचा सविस्तर

छत्रपती संभाजी महाराज यांना ब्राह्मण कारभारी मंडळी यांच्या फितुरीमुळे संगमेश्वर येथे मुकर्रब खानाने पकडले. पकडल्यानंतर त्यांना तुळापुरला नेले. तेथे त्यांचा अमानुष छळ केला आणि हाल हाल करून ठार मारले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्यात पुढे काय घडले? तेच आपण पाहूया. झुल्फीकारखानाने कपटाने छत्रपती संभाजी महाराज यांना पकडल्यावर साखळदंडाने कैद केले आणि तेथून पुढे आंबा … Read more

mogalmardini maharani tarabai :मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’

मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने- शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी न्यू पॅलेस कोल्हापूर येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मोगलमर्दिनी, स्वातंत्र्य सौदामिनी महाराणी ताराबाई या पुस्तकाचे मोठ्या दिमाखात प्रकाशन झाले. महाराष्ट्रातील विख्यात लेखक, एकापेक्षा एक सरस आणि वास्तव लेखनातून पुस्तके लिहिणारे डॉ. जयसिंगराव पवार यांच्या 25 वर्षाच्या अथक परिश्रमातून आणि लेखनातून उतरलेले … Read more

Economist Prime Minister Manmohan Singh :अर्थतज्ज्ञ पंतप्रधान – डॉ. मनमोहनसिंग 

भारताचे माजी पंतप्रधान जगविख्यात अर्थतज्ज्ञ डॉ मनमोहनसिंग यांचे गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले . कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करणारे, प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहणारे, देश अडचणीत असताना एक कुशल अर्थतज्ज्ञ म्हणून भूमिका घेणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अखेर काळाच्या पडद्याआड गेले. भारत देशासाठी डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेले … Read more

George Washington: The First President of America: जॉर्ज वॉशिंग्टन

अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होण्याचा बहुमान जॉर्ज वॉशिंग्टन यांना मिळाला. म्हणूनच George Washington यांना The First President of America [US]. असे म्हटले जाते. जगातील सर्वात जुनी लोकशाही [Democracy] हा बहुमान अमेरिकेलाच मिळाला आहे. जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1732 रोजी झाला. तर मृत्यू 14 December 1799 रोजी झाला. 30 April 1789 रोजी George Washington अमेरिकेचे … Read more

Amartya Sen / अमर्त्य सेन

कार्ल मार्क्सनंतर परंपरावादी अर्थशास्त्रज्ञांनी समाजाचे निकडीचे प्रश्न बाजूला ठेवून मूल्य व विभाजन सिद्धांतावर लक्ष केंद्रित केलं. आर्थिक संस्थांशी अनेकांना काहीच देणंघेणं नव्हतं. जॉन मेनार्ड केन्स यांनी हा प्रवाह बदलला आणि बेरोजगारीच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं. ‘नोबेल’ विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी हाच सामाजिक दृष्टिकोन आणखी विकसित केला. दारिद्र्य, दुष्काळ व भूक, आर्थिक विकास आणि कल्याणकारी अर्थशास्त्र … Read more

Saint Basaveshwar / संत बसवेश्वर

जन्म : 28 एप्रिल 1131 मृत्यू : अक्षय्य तृतीया 1167 जीवन परिचय Life Story of Basaveshwar. संत बसवेश्वर यांच्या जन्मतारखेच्या बाबतीत एकवाक्यता नसली तरी त्यांचे विचार परिवर्तनशील होते हे महत्वाचे आहे. वर्णजातिमूलक उच्च-नीचता आणि विषमता हे भारतीय समाजाचं खरं दुखणं आहे आणि या मुळावर घाव घातला गेला पाहिजे, याची जाणीव भारतातील ज्या थोर चिंतकांना झाली; … Read more

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – George Washington Carver

जगाच्या पाठीवर अशी काही माणसे असतात, की शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलेले असते. त्यांचा सर्व प्रवास अफलातून असतो. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ. त्यांचाही जीवन प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या जीवन कार्याबद्दल ‌ आपण अधिक माहिती घेणार आहोत. जन्म आणि बालपण: Carver’s Birth and Childhood: जे मूल बालपणी कधीच खेळले नाही. बागडले नाही, … Read more

भारतरत्न रतन टाटा : Ratan Tata

भारतीय उद्योग समूह आणि टाटा फॅमिली याचा खूप मोठा संबंध आहे. टाटा उद्योग समूह केवळ नामांकित उद्योग समूह नाही, तर त्याची नाळ प्रत्येक भारतीयाशी जोडलेली आहे. टाटा समुहाने अनेक उद्योग निर्माण केले आणि भारतीय लोकांना रोजगाराची संधी दिली. टाटा समुहाने कधीच सरकारशी संधान बांधून नफ्याच्या कंपन्या पदरात पाडून घेतल्या नाहीत. उलट जे काही केलं, ते … Read more

राष्ट्र‌पिता महात्मा गांधी / Mahatma Gandhi

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ठळक व्यक्तिमत्त्व आणि सुमारे तीस वर्षाहून अधिक काळ स्वातंत्र्याची चळवळ ज्यांचा भोवताली फिरली, असे भारताचे सर्वोच्च व्यक्तिमत्त्व म्ह‌णजे Mahatma Gandhi होय. सेवा, त्याग, समर्पण आणि संघर्ष हा गांधीजीच्या जीव‌नाचा मूलमंत्र होता. भारताला स्वातंत्र्य मिळून 2024 ला 77 वर्षे पूर्ण झाली;पण एकही स्वातंत्र्य दिन गांधीजींच्या नावाशिवाय गेला नाही. अशा या महान व्यक्तीच्या कार्यावर … Read more

हेमंत करकरे – खरा देशभक्त / Hemant karkare

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत पाकिस्तानातून आलेल्या अकरा दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून हाहाकार उडवून दिला होता. ती घटना आजही महाराष्ट्रीयन विसरलेले नाहीत. तत्कालीन एटीएस प्रमुख (दहशतवाद विरोधी पथक प्रमुख) Hemant karkare यांच्याकडे सर्व सूत्रे होती. हेमंत करकरे स्वतः मैदानात उतरून लढले होते. यांतच त्यांचे बलिदान गेले होते. पाकिस्तानातून आलेल्या अकरा दहशतवाद्‌यांनी मुंबई समुद्रकिनारपट्‌टीवर आल्यावर तेथील नौका … Read more