Irrigation in Maharashtra महाराष्ट्रातील जलसिंचन

(1) पाण्याचा गंभीर प्रश्न: Serious Issue of water पृथ्वीवर 97% पाणी खारट व 2% पाणी बर्फरूपात आहे. त्यामुळे 1 % पाणीच मानवी कल्याणासाठी वापरता येते. वाढती लोकसंख्या, प्रदूषण, जागतिक तापमानवाढ यामुळे पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. 2015 साली पाऊस खूपच कमी पडल्यामुळे 1972 सालच्या दुष्काळाची आठवण साऱ्या महाराष्ट्रीयांना 2016 साली झाली. तीव्र पाणीटंचाईपासून मुक्ती मिळण्यासाठी … Read more

AI-Technology and Virtual Partner / आभासी जोडीदार आणि समस्या

संपूर्ण जग AI Technology ने व्यापून जात आहे. 1956 साली जन्माला आलेले AI तंत्रज्ञानाचं बाळ 2026 साली 70 वर्षाचे होईल. तरीही हे बाळ अजून खूप लहान आहे असे म्हटले जाते. याचे कारण असे की AI तंत्रज्ञानात अजून खूप प्रगती होणार आहे. 1956 साली जॉन मेक्कार्थी या शास्त्रज्ञाने AI तंत्रज्ञानाचा क्रांतिकारी शोध लावला. जॉन मेक्कार्थी याने … Read more

sai life sciences ipo gmp :साई लाइफ सायन्सेसचा IPO पुढील २ दिवसात उघडेल , जाणून घेऊया माहिती

साई लाइफ सायन्सेसचा IPO 11 डिसेंबर 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. आणि 13 डिसेंबर 2024 रोजी बंद होईल. या IPO अंतर्गत कंपनी ₹3,042.62 कोटी उभारण्याचा मानस आहे, ज्यामध्ये ₹950 कोटींचा फ्रेश इश्यू आणि ₹2,092.62 कोटींचा विक्रीसाठी ऑफर समाविष्ट आहे. Price Band: ₹522 ते ₹549 per share minimum bid size: 27 शेअर्स. Listing Date: 18 … Read more

Kinds of Soil in Maharashtra महाराष्ट्रातील मृदा प्रकार

(A) महाराष्ट्रातील मृदा प्रकार : (1) काळी मृदा (रेगूर): Black Soil काळी मृदा महाराष्ट्र पठारावरील प्रदेशात आढळते. ही मृदा सुपीक असून या मातीत उत्पादनक्षमता अधिक आहे. (2) तांबडी माती : Red Soil कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांत तांबडी माती आढळते. या जमिनीची उत्पादनक्षमता मध्यम आहे. (3) लवण मृदा : Salty Soil ठाणे, … Read more

Natural structure of Maharashtra : महाराष्ट्राची प्राकृतिक रचना

(अ) कोकण किनारपट्टी: महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीचा समुद्र-किनारा लाभलेला आहे. सुमारे 720 कि.मी. लांबीच्या या किनाऱ्याला 100 ते 150 कि.मी. रुंदीची जी किनारपट्टी लाभलेली आहे. तिलाच ‘कोकण किनारपट्टी’ म्हणतात. कोकण किनारपट्टी खूप अरुंद आहे. त्यामुळे अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांची लांबी कमी आहे. तसेच या नद्या उथळ आहेत. त्यामुळे पावसाळ्यानंतर लगेचच या नद्यांतील पाणी कमी येते. … Read more

AI Technology ची नवी झेप— दृष्टिहीन लोकांना चष्मा ?

तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी झेप म्हणजे AI चे तंत्रज्ञान होय. AI ने सध्या संपूर्ण जग व्यापलेले आहे. प्रत्येक क्षेत्रात क्रांतिकारी बदल होत आहेत. तरीही AI अजूनही बाल्यावस्थेत आहे असे म्हणता येईल. AI ला भविष्यात अजून खूप मोठी झेप घ्यायची आहे. सध्या अनेक शास्त्रज्ञ या क्षेत्रात वेगवेगळे संशोधन करत आहेत. 2024 चा संशोधन क्षेत्रातील नोबेल पारितोषिक … Read more

Ospray : मोरघार- स्थलांतरित करणारा वैशिष्ट्यपूर्ण पक्षी

मोरघार हा मासे मारणारा एक पक्षी आहे. मोरघार हा एक मोठ्या आकाराचा शिकारी पक्षी आहे. या पक्ष्याला Fish Eagle किंवा Sea Hawk असे म्हणतात. कारण याचा मुख्य आहार मासे आहे. हा पक्षी जास्त करून पाण्याजवळच्या भागांमध्ये आढळतो . मोरघारची ओळख: वैज्ञानिक नाव: Pandion haliaetus कुटुंब: Pandionidae . आकार: साधारणतः 50-65 सेंमी लांब वजन: अंदाजे 1-2 … Read more

Fengal Hurricane – महाराष्ट्रासह दक्षिण भारतात घोंगावणार फेंगल चक्रीवादळ, ‘या’ पिकांवर होणार परिणाम

फेंगल या चक्रीवाद‌ळाचे सावट महाराष्ट्रासह दक्षिण भारतात ? अर्ध्याहून अधिक भारत फंगल मुळे झाकोळला 27 नोव्हेंबर 2024 रोजी अंद‌मानच्या समुद्रात उगम पावलेल्या फेंगल वाद‌ळाचे सावट केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश ,पश्चिम बंगाल, बिहारसह महाराष्ट्रातही पसरले आहे. संपूर्ण दक्षिण भारतात स्वच्छ सूर्यप्रकाशाचा अभाव दिसत आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून अजूनही फेंगलचे … Read more

Geography of Maharashtra: महाराष्ट्रातील टोपण नावांनी ओळखले जाणारे जिल्हे

मुंबई— भारताचे प्रवेशद्वार, भारताची आर्थिक राजधानी,सात बेटांचे शहर अहिल्यानगर—- साखर कारखान्यांचा जिल्हा कोल्हापूर— गुळाचा जिल्हा, कुस्तीवीरांचा जिल्हा धाराशिव— भवानीमातेचा जिल्हा गडचिरोली– जंगलांचा जिल्हा गोंदिया— तलावांचा जिल्हा, भाताचे कोठारनागपूर— संत्र्यांचा जिल्हा नाशिक— द्राक्षांचा जिल्हा, मुंबईची परसबाग नंदुरबार– आदिवासींचा जिल्हा पुणे — महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी भंडारा —- तलावांचा जिल्हा, भाताचे कोठार परभणी— ज्वारीचे कोठार सोलापूर— ज्वारीचे कोठार … Read more

Geography of Maharashtra : महाराष्ट्रातील पहिले व इतर वैशिष्ट्यपूर्ण माहिती

1) महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल: मिस्टर प्रकाश 2) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री:-यशवंतराव चव्हाण 3) महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र:-मुंबई–(1927) 4) महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र :मुंबई (2 ऑक्टोबर 1972) 5) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य-कर्नाळा (रायगड) 6) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर (गोदावरी नदी,जि. नाशिक) 7) महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ-मुंबई (1857) 8) महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र-खोपोली (रायगड) 9) महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत … Read more