आभाळावर थुंकीन म्हणतो… सलील कुलकर्णी यांचा ‘हा’ Video पाहिलात का

प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या आभासी जगाचा वास्तवदर्शी प्रवास कवितेच्या माध्यमातून मांडला आहे. त्यांच्या या कवितेला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणात सर्वांनी कविता शेअर केली आहे. आज सोशल मीडिया वर काय आणि कसं चालू आहे ह्याच … Read more

Poonch Artillery Firing-तिकडे ऑपरेशन सिंदूर यशस्वी, तर इकडे पूंछ भागात पाकिस्तानचा गोळीबार

पहलगाम आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यामुळे पाकिस्तानचा जळफळाट झाला आणि त्यातूनच पाकिस्तानच्या सैन्याने पूंछ भागात नागरी वस्तीत गोळीबार केला हे पाकिस्तानचे भ्याड कुठे आहे. यात 16 नागरिक मृत्युमुखी पडले. त्याचा सविस्तर वृत्तांत पाहू. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी चार अतिरेक्यांनी भारतीय पर्यटकांवर बेछूटपणे गोळीबार करून 26 जणांना ठार … Read more

Nobel Peace Prize Winner (Cheistian Lous Lange)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते ख्रिश्तिअन लॉस लांगे Cheistian Lous Lange जन्म : 17 सप्टेंबर 1869 मृत्यू : 11 डिसेंबर 1938 राष्ट्रीयत्व : नॉर्वेजियन पुरस्कार वर्ष: 1921 पहिल्या महायुद्धाच्या काळात ख्रिश्तिअन लॉस लांगे हे इंटर पार्लमेंट्री युनियनचे सेक्रेटरी होते. अनेक संकटे आली असताना सुद्धा त्यांनी या संस्थेचे कार्य पुढे चालवले होते. त्यांचे प्रमुख ध्येय होते, ‘आंतरराष्ट्रीय … Read more

India destroyed Pakistan’s air defense system-पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट-भारताने दिले जशास तसे उत्तर

भारताचे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यामुळे पाकिस्तानचा जळफळाट झाला. पाकिस्तानने पोज भागातील नागरी वस्त्यांवर गोळीबार केला. त्याचबरोबर भारतातील पंधरा शहरांमधील लष्करी ठाण्यांवर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व हवाई हल्ले भारताने परतून लावल्यानंतर जशास तसे उत्तर देण्यासाठी लाहोरसह अनेक शहरांवरील पाकिस्तानची एअर डिपेंड सिस्टीम नष्ट केली. काय घडले सविस्तर जाणून घेऊया. ऑपरेशन सिंदूर नंतर काय … Read more

Sultanate- प्रशासन, अर्थव्यवस्था, समाजीवन

*सुलतानशाही *सुलतानशाही केंद्रीय प्रशासन: • ‘वजीर’ हा प्रशासनातील सर्वांत मोठा अधिकारी होता. • ‘सुलतान’ हा प्रशासनाचा प्रमुख होता. • लष्करी नेतृत्वाबरोबरच राज्याचा वसूल व खर्चाचा हिशेब ठेवण्याचे काम त्याला करावे लागे. • वजीराच्या मदतीला अनेक दुय्यम अधिकारी असत. ते सैन्यभरती, लष्कराला शस्त्रसज्जन ठेवणे इत्यादी कामे करत. • पत्रव्यवहार सांभाळण्यासाठी ‘दिवाण-इ-इन्शा’ हा अधिकारी असे. • धार्मिक … Read more

Nobel Peace Prize Winner (Frank Billings Kellogg)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते फ्रँक बिलिंग किलो Frank Billings Kellogg जन्म: 22 डिसेंबर 1856 मृत्यू: 21 डिसेंबर 1937 राष्ट्रीयत्व : अमेरिकन पुरस्कार वर्ष:1929 फ्रैंक बिलिंग्ज किलॉग हे 1925 ते 1929 पर्यंत अमेरिकेचे विदेश सचिव होते. फ्रान्सचे पंतप्रधान अरिस्टाइड ब्रिआन आणि किलॉग यांच्यात 1928 साली एक महत्त्वपूर्ण करार झाला. या करारानुसार युद्धाला राष्ट्रीय नीती मानण्यास विरोध … Read more

Summer food and drinks-उन्हाळ्यातील आहार आणि पेये आणि पाण्याचे योग्य नियोजन, यामुळे उन्हाळ्यात सुद्धा आपण आरामदायी आणि चांगले जीवन जगू शकतो. ते कसे ते आपण पाहू.

ऋतुचक्र हे नियमित चालूच राहते. त्यातील उन्हाळा आणि उन्हाळ्याची धाहकता सर्वांना सहन करता येते, असे नाही. उन्हाळ्यात आहार कोणता असावा, उन्हाची दाहकता कमी होण्यासाठी घेतले जाणारी पेये आणि पाण्याचे योग्य नियोजन, यामुळे उन्हाळ्यात सुद्धा आपण आरामदायी आणि चांगले जीवन जगू शकतो. ते कसे ते आपण पाहू. पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन :Proper planning of drinking water … Read more

Operation Sindoor-ऑपरेशन सिंदूर

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने बुधवार दिनांक 7 मे 2025 रोजी मध्यरात्री नंतर 1:05 नंतर 1:30 वाजेपर्यंत पाक व्याप्त काश्मीर(POK) मध्ये नऊ ठिकाणी बॉम्ब वर्षाव करून अतिरेक्यांचे नऊ अड्डे उध्वस्त केले. या हल्ल्याला भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले. 22 एप्रिल 2025 मध्ये काश्मीर मधील पहलगाम या निसर्गरम्य ठिकाणी 26 पर्यटकांवर बेचुटपणे गोळ्या … Read more

Caste-wise census to be conducted in India-भारतात होणार जातीनिहाय जनगणना, जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारत सरकारने जात निहाय जनगणना करण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून संपूर्ण भारत वासियांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सातत्याने संसदेत आणि देशातील इतर व्यासपीठावर ही जात निहाय जनगणना करण्याची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद म्हणून केंद्र सरकारने बुधवार दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी जात निहाय जनगणना करण्याचा … Read more

Pahalgam attack and tourist’s chaos-पहलगाम हल्ला आणि पर्यटकांची घालमेल

काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी 22 एप्रिल 2025 रोजी आतंकवाद यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला आणि 26 पर्यटकांना प्राण गमवावे लागले. त्या दिवसापासून काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावत चालली आहे. हे असेच चालले तर पुढे काय? जाणून घेऊया सविस्तर माहिती. काश्मीर म्हणजे भारताचा स्वर्ग: Kashmir is India’s paradise. कडक उन्हाळ्यातही संपूर्ण भारत उष्णतेच्या लाटेत असताना … Read more