Onion-कांदा चिरताना डोळ्यातून पाणी का येते? जाणून घ्या यामागील कारण

आपण जेव्हा Onion चिरतो तेव्हा कांद्यातून विशिष्ट प्रकारची संयुगे बाहेर पडतात. त्या संयुगांना लॅक्रिमेटर संयुगे असे म्हणतात. या लक्रिमेटर संयुगांमुळे डोळ्यांतील नसांमध्ये जळजळ निर्माण होते आणि त्यामुळे डोळ्यांतून पाणी येते. लॅक्रिमेटर संयुगे ही अमिनो आम्लाचा एक भाग असतात. यामध्ये प्रामुख्याने मेथिओनाईन आणि सिस्टीन या संयुगांचा समावेश असतो. हीच संयुगे डोळ्यांमध्ये जळजळ निर्माण करतात आणि त्यामुळे … Read more

Hindi language is compulsory from class 1 in schools-पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची: कुणाचा फायदा? कुणाला त्रास?उघडा डोळे ,जागे व्हा

संपूर्ण भारतात एकच अभ्यासक्रम असावा असे केंद्र सरकारचे धोरण आहे. हे धोरण काही नवीन नाही ते यापूर्वीपासूनही चालू राहिले आहे. कारण अभ्यासक्रमामध्ये भौगोलिक आणि स्थानिक परिस्थितीनुसार बदल करण्याचे स्वातंत्र्य त्या त्या राज्य सरकारना दिलेले आहे. पण चालू वर्षापासून केंद्र सरकारने त्रिभाषासुत्रीकरणाचा अंमल सक्तीने करण्याचा घाट घातला आहे.या त्रिभाषासुत्रीमुळे महाराष्ट्रामध्ये मराठी, इंग्रजी या विषयाबरोबरच आता पहिलीला … Read more

3000 rupees annual toll pass? Is the plan really beneficial?तीन हजार रुपयात मिळणार वार्षिक टोल पास?खरंच हा पास फायदेशीर आहे का?

वाहनांवर आकारल्या गेलेल्या टोल बद्दल वाहतूकदारांची नेहमीच तक्रार राहिलेली आहे. वाहन खरेदी करत असताना रोड टॅक्स, वाहन टॅक्स, जीएसटी इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स वाहनांवर लादून आधीच वाहनधारकांचे कंबरडे मोडलेले आहे. त्यामुळे या टोलचा त्रास वाहनधारकांना खूपच होतो. या पार्श्वभूमीवर केंद्रीय महामार्ग व रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी तीन हजारात वार्षिक पास मिळणार अशी घोषणा केली. … Read more

Places where going is prohibited during the rainy season-पावसाळ्यात या ठिकाणी फिरायला जात येणार नाही.. ती कोणती ठिकाणे आहेत जाणून घ्या अधिक माहिती

पावसाळा सुरू झाला की पावसात भिजण्याची मौज काही औरच असते. त्याचबरोबर पावसाळ्यात अनेक ठिकाणी फिरायला जावेसे वाटते; पण पावसाळ्यात काही ठिकाणी भेट देण्यास बंदी आहे, हे तुम्हास माहीत आहे का? जाणून घ्या अधिक माहिती. गडकोट किल्ले :Gadkot Fort पावसाळ्यात अल्हाददायक वातावरण असते आणि अशा वातावरणात गडकोट किल्ले पाहण्याचा मोह होणे साहजिकच आहे. पण महाराष्ट्रात काही … Read more

Excessive use of mobile phones and cervical spondylosis-मोबाईलचा अतिवापर आणि मानेचा स्पॉंडिलायसिस

स्पॉंडीलायसिस हा मणक्यांच्या संदर्भातील आजार आहे. मणक्यांची झीज आणि दोन मणक्यांच्यामध्ये असलेल्या कुर्च्यांची झीज हे स्पॉंडिलायसिसचे मुख्य कारण असले तरी मोबाईलच्या अतिवापरामुळे स्पॉंडिलायसिसचा त्रास कसा होतो? ते आपण पाहणार आहोत. मोबाईल एक अत्यावश्यक सेवा- Mobile is an essential service सध्याच्या आधुनिक जगामध्ये मोबाईल ही एक अत्यावश्यक सेवा बनली आहे. मोबाईल वगळून दैनंदिन जीवनातील अनेक घटना … Read more

Elon Musk kicked out of the White House-व्हाईट हाऊसने एलॉन मस्कला बाहेर काढले 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्कला व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश देऊन खूप मोठी चूक केली होती.तो अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधील प्रत्येक निर्णयांमध्ये आपला सहभाग दाखवू लागला. हे प्रमाण इतके वाढले की एक दिवस याच व्हाईट हाऊसने मस्कला व्हाईट हाऊसमधून बाहेर काढले जाणून घेऊया सविस्तर माहिती. डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांचे संबंध: Relations … Read more

Opal Suchata of Thailand was crowned Miss World-थायलंडची ओपन सुचाता ठरली 2025 ची मिस वर्ल्ड 

भारतातील हैदराबाद या शहरात आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय 72 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत थायलंडच्या Introduction to Opal Suchata ओपल सुचाता चुआंश्री हिने मिस वर्ल्ड हा किताब पटकावून थायलंडला मोठे यश मिळवून दिले. इथेओपियाच्या हासेट डेरेज हिने उपविजेतेपद पटकावले.2024 ची मिस वर्ल्ड विजेती क्रिस्टिना पिस्जकोआ हिने ओपल सुचाता हिला मिस वर्ल्डचा मुकूट घातला. ओपल सुचाता हिचा परिचय: … Read more

Insomnia: a global problem-निद्रानाश: एक जागतिक समस्या

सध्याच्या धावपळीच्या युगात आणि ताणतणावाच्या युगात जगातील बहुतांश देशांमध्ये निद्रानाशाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब खूप गंभीर आहे. निद्रानाशाची समस्या का निर्माण होते याबद्दल आपण माहिती घेऊ. निद्रानाश म्हणजे काय? What is insomnia? एखाद्या व्यक्तीला सहा तासांपेक्षा कमी झोप लागत असेल तर त्याला निद्रानाश म्हणतात. काही लोकांना तर तीन ते चार तास झोप लागते. … Read more

Ahmedabad Plane Crash – दैव बलवत्तर! 242 प्रवाशांचा मृत्यू एक जण वाचला, चालत निघाला रुग्णालयात; पाहा Video

अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अहमदाबाद शहरातच अपघात झाला. हे विमान एका उंच इमारतीला थडकले आणि या विमानातून प्रवास करणारे संपूर्ण प्रवासी आगीत होरपळून ठार झाले.

एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीम लाइनर या विमानाचा अपघात घडला. या विमानातून 169 भारतीय ,53 ब्रिटिश, 7 पोर्तुगाल आणि 1 कॅनडा असे एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते.विमानाचा अपघात इतका प्रचंड झाला की या 242 पैकी एकही प्रवासी अथवा विमानातील स्टाफ पैकी कोणीही जिवंत राहिले नाही. दुर्दैवाने सर्वच्या सर्व विमान प्रवाशांचा आणि विमानात असल्यास या एअर इंडियाच्या स्टाफचा वैमानिकांसह सर्वांचा मृत्यू झाला. ही दुःखद घटना गुरुवार दिनांक 12 जून 2025 रोजी दुपारी घडली. हे विमान अहमदाबादहून लंडनला चालले होते. पण अहमदाबाद शहर ओलांडण्यापूर्वीच या विमानाचा अपघात झाला आणि सर्व काही नष्ट झाले.

Election Commission: महाराष्ट्र विधानसभा निकालावरून राहूल गांधी यांचे निवडणूक आयोगास पुन्हा आव्हान

बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहूल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत.काही प्रश्न उपस्थित केले आहेत.जशी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या आकडेवारीत अफरातफर झाली, तशीच अफरातफर बिहार आणि पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीची होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राहूल गांधी यांनी निवडणूक आयोगास एक लेख लिहून काही महत्त्वपूर्ण आकडेवारीची माहिती मागवली आहे. राहुल गांधी … Read more