नगरचा भुईकोट किल्ला / Bhuikot Fort Ahemadnagar

नगर जिल्ह्यातील गड गडाचे गिरिदुर्ग, जलदुर्ग आणि भुईकोट असे तीन प्रकार पडतात. त्यापैकी Bhuikot Fort Ahemadnagar हा भुईकोट किल्ला या प्रकारात येतो. आता आपण या भुईकोट किल्ल्याची माहिती घेणार आहोत. किल्ल्याचे नाव : नगरचा किल्ला, भिंगारचा किल्ला. समुद्रसपाटीपासून उंची : 657 मी. किल्ल्याचा प्रकार : भुईकोट चढाईची श्रेणी : सोपी ठिकाण : अहमदनगर शहरात, महाराष्ट्र … Read more

विजयादशमी/दसरा : Dussehra Festival

‘दसरा सण मोठा, आनंदाला नाही तोटा’ ही म्हण संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित आहे .Dussehra Festival हा एक प्रकारचा आनंदोत्सव आहे. भारतीय संस्कृती आणि सण यांचे अतूट नाते आहे. प्रत्येक भारतीय सण आपल्या संस्कृतीशी जोडलेला आहे. कोणताही सण आपण का साजरा करतो? यामागील पार्श्वभूमी काय आहे ? याची आपल्याला माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. दसरा किंवा विजयाद‌शमी … Read more

सुवर्ण मंदिर/हरमंदिर साहिब-अमृतसर / Golden temple

भारतात अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. त्यांत धार्मिक स्थळे, तीर्थक्षेत्रे, गडकोट, निसर्गरम्य ठिकाणे, अभयारण्ये, म्युझिअम्स यांचा स‌मावेश होतो. भारत हा देश सर्वधर्म समभव पुरस्कृत आहे. भारतात विविधतेत एकता आहे. भारतात प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, जैन, ख्रिस्ती पारशी लोक भारतात गुण्यागोविंदाने राहतात.असेच एक शीख धर्माचे प्रार्थनास्थळ असलेले ठिकाण म्हणजे अमृतसर येथे असलेले … Read more

राष्ट्र‌पिता महात्मा गांधी / Mahatma Gandhi

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ठळक व्यक्तिमत्त्व आणि सुमारे तीस वर्षाहून अधिक काळ स्वातंत्र्याची चळवळ ज्यांचा भोवताली फिरली, असे भारताचे सर्वोच्च व्यक्तिमत्त्व म्ह‌णजे Mahatma Gandhi होय. सेवा, त्याग, समर्पण आणि संघर्ष हा गांधीजीच्या जीव‌नाचा मूलमंत्र होता. भारताला स्वातंत्र्य मिळून 2024 ला 77 वर्षे पूर्ण झाली;पण एकही स्वातंत्र्य दिन गांधीजींच्या नावाशिवाय गेला नाही. अशा या महान व्यक्तीच्या कार्यावर … Read more

अमरनाथ: Amarnath yatra

जम्मू-काश्मीर म्हणजे भारतातील पृथ्वीवरील स्वर्ग मानला जातो. प्रचंड निसर्ग सौदर्य, सूचिपर्णी वृक्षांची मांदियाळी, सफरचंदांच्या बागा, मऊमऊ ऊबदार स्वेटर्सची दुकाने आणि हिमालयाच्या बर्फाच्छादित स्वर्गीय सुख देणाऱ्या पर्वतरांगा! हे सारे वैभव जम्मू-काश्मीर आणि हिमालयात पाहताना Amarnath yatra करताना अनुभवता येते. आता आपण या स्वर्गीय सौंदर्य असलेल्या अमरनाथची माहिती घेणार आहोत. ठिकाणाचे नाव: अमरनाथ ठिकाणाचा प्रकार: तीर्थक्षेत्र, पर्यटन … Read more

अंजदीव किल्ला: गोवा: Anjediva island

एके काळी गोवा आणि पोर्तुगीज असे समीकरण होते. सुमारे साडेचारशे वर्षे आपली सत्ता अबाधित ठेवणारे पोर्तुगीज धर्माने ख्रिस्ती असले तरी चिवट आणि दूरदृष्टीचे होते.गोव्याच्या किल्ल्यांचे वर्णन करताना पोर्तुगीजांचा परिचय येतोच. गोव्याच्या प्रशासकीय हद्दीत असलेला आणि कर्नाटकच्या सीमारेषेवर असलेला अंजदीव किल्ला Anjediva island  या छोट्याशा बेटावर वसलेला आहे. या किल्ल्याला अंजदिवे किल्ला असेही म्हटले जाते. आता … Read more

जामा मशिद दिल्ली: Jama Masjid, Delhi

भारतात अनेक ठिकाणी मशिदी आहेत, पण दिल्लीतील जामा मशिदीला एक ऐतिहासिक वारसा आहे. सांस्कृतिक ठेवा आहे. हे Jama Masjid कोणी बांधले ? केव्हा बांधले ? याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. जामा मशिदीला तुम्ही कसे जाल ? How to go to see Jama Masjit ? तुम्ही जेव्हा दिल्लीला पर्यटनासाठी जाता तेव्हा राष्ट्रपतीभवन, इंडिया गेट, लाल … Read more

राजघाट, विजयघाट, शक्ती स्थळ, वीरभूमी/Rajghat, Vijayghat, Shaktisthal, Veerbhumi

भारताची राजधानी दिल्ली येथे अनेक प्रेक्षणीय अशी पर्यटन स्थळे आहेत. त्यांमध्ये लाल किल्ला, कुतुबमिनार, इंडिया गेट, जामा मशिद, राष्ट्रपतीभवन यांचा समावेश होतो.त्याचबरोबर वंदनीय आणि जेथे नतमस्तक व्हावे अशी काही ठिकाणे आहेत. ती ठिकाणे पुढीलप्रमाणे——- राजघाट येथे राष्ट्र‌पिता महात्मा गांधी यांची समाधी आहे. विजयघाट येथे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची समाधी आहे. शक्तिस्थळ येथे … Read more

विवेकानंद शिलाः कन्याकुमारी / Vivekanand Rock Memorial

भारतातील सर्वांत लोकप्रिय आणि आंत‌रराष्ट्रीय ख्यातीचे पर्यटन स्थळ म्हणजे विवेकानंद शिला होय. स्वामी विवेकानंद यांच्या जीवन प्रवासातील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे विवेकानंद शिला होय. समुद्रात दिसणार्‍या खडकावर जाण्यासाठी नावाड्याला देण्यासाठी पैसे नसल्यामुळे 500 मीटर अंतर पोहत जाऊन ज्या खड‌कावर स्वामी विवेकानंद तपश्चर्या करण्यासाठी बसले होते. तोच हा खडक म्हणजे विवेकानंद शिला होय.शिला म्हणजे दगड, खडक. … Read more

हेमंत करकरे – खरा देशभक्त / Hemant karkare

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत पाकिस्तानातून आलेल्या अकरा दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून हाहाकार उडवून दिला होता. ती घटना आजही महाराष्ट्रीयन विसरलेले नाहीत. तत्कालीन एटीएस प्रमुख (दहशतवाद विरोधी पथक प्रमुख) Hemant karkare यांच्याकडे सर्व सूत्रे होती. हेमंत करकरे स्वतः मैदानात उतरून लढले होते. यांतच त्यांचे बलिदान गेले होते. पाकिस्तानातून आलेल्या अकरा दहशतवाद्‌यांनी मुंबई समुद्रकिनारपट्‌टीवर आल्यावर तेथील नौका … Read more