Republic Day :प्रजासत्ताक दिन.
मित्रहो ,आपला भारत देश स्वतंत्र होऊन 77 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि आज आपण 76 वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्याचा पहिला तिरंगा ध्वज फडकावला आणि संपूर्ण भारतवासीयांनी स्वातंत्र्याचा आनंदोत्सव साजरा केला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. … Read more