*प्राचीन भारत: गुप्त काळ
*उत्तरेकडील प्राचीन राज्ये*
•गुप्त काळात उत्तरेकडे अनेक राजघराणी उदयास आली.
• त्यांपैकी इंडो-ग्रीक, कुशाण, गुप्त, वर्धन या घराण्यांची काकिर्द चाची आहे.
• सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाला.
• ‘बृहद्रथ’ हा मौर्य कुळातील शेवटचा सम्राट होय.
• पुष्यमित्र शुंग याने ‘बृहद्रथ’ चा पराभव केला होता.
*इंडो-ग्रीक शक्ती:
• भारतातील वायव्येकडील राज्यात इंडो-ग्रीक सत्ता अस्तित्वात होती.
• ‘मिनँडर’ या राजाचा उल्लेख भारतीय ग्रंथात ‘मिलिंद’ असा केला आहे.
• त्याने नागसेन या बौद्ध भिख्खूबरोबर बौद्ध तत्त्वज्ञानाची चर्चा केली.
• यातून ‘मिलिंद-पन्ह’ हा प्रश्नोत्तररूपी संवाद ग्रंथ निर्माण झाला. ‘मिलिंदपन्ह’ म्हणजे मिलिंदाचे प्रश्न.
• इंडो-ग्रीक नंतर, शक-पहलव, मध्य आशियाई जमातींनी भारतावर आक्रमण केले.
*Kushan Period कुषाण राजेशाही:
शक-पहलवानंतर कुशाण लोक इसवी सनाच्या पहिल्या शतकात भारतात आले.
*Emperor Kanishka सम्राट कनिष्क:
• सम्राट कनिष्क हा कुशाणांचा प्रसिद्ध राजा होता.
• त्याची सोन्याची व तांब्याची नाणी उत्तर भारतात सर्वत्र पसरली होती.
• कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरले होती.
*Gupt period गुप्ता राजसत्ता
सहा 320 ते इ.स. सहा इसवी सन 600, भारतात गुप्त साम्राज्य होते.
*Samudragupt समुद्रगुप्त:
• श्रीगुप्त हा गुप्त घराण्याचा संस्थापक होता.
• पहिल्या चंद्रगुप्ताच्या काळात गुप्त सत्ता प्रबळ झाली.
• चंद्रगुप्तानंतर समुद्रगुप्त सत्तेवर आला.
• समुद्रगुप्ताने आसपासच्या लहान राजांचा पराभव केला.
• त्यांनी पंजाबपासून कांचीपर्यंतचा किनारपट्टीचा प्रदेश जिंकला.
• समुद्रगुप्ताच्या वाढत्या प्रभावामुळे सरहद्दीच्या (श्रीलंका) राजांनी त्याच्याबरोबर मैत्रीचा करार केला.
• समुद्रगुप्ताच्या दिग्विजयाचे वर्णन अलाहाबाद येथील एका शिलालेखात सापडते.
*Second Chandragupt दुसरा चंद्रगुप्त :
• समुद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा दुसरा चंद्रगुप्त सत्तेवर आला.
• शकांचा अरि (अरि म्हणजे शत्रू) म्हणजे त्याला ‘शकारी’ म्हणत.
• वायव्येकडील प्रदेशाबरोबरच माळवा, गुजरात, सौराष्ट्र हे प्रदेश त्याने जिंकून घेतले.
• दक्षिणेतील वाकाटक घराण्यात आपल्या मुलीचा विवाह करून आपले नातेसंबंध प्रस्थापित केले.
दुसऱ्या चद्रगुप्ताच्या काळात ‘फाहिहान’ हा चिनी प्रवासी भारतात आला होता.
*Vardhan Period and Emperor Harshavardhan वर्धन राजसत्ता आणि सम्राट हर्षवर्धन :
० गुप्त सत्तेच्या उतरत्या काळात इसवी सनाच्या सहाव्या शतकात वायव्येकडील प्रदेशात वर्धन राजसत्ता उदयास आली.
० वर्धन घराण्यातील ‘हर्षवर्धन’ हा महत्त्वाचा राजा होता
० हर्षवर्धनने आपला राज्यविस्तार नेपाळ, दक्षिणेस नर्मदा, पूर्वस आसाम, पश्चिमेस माळव्यापर्यंत केला.
• हर्षवर्धनचे लष्करी सामर्थ्य मोठे होते.
• हर्षवर्धनने आपला राजदूत चीनला पाठवला होता.
• ‘कनोज’ ही सम्राट हर्षवर्धन साम्राज्याची राजधानी होती.
• हर्षवर्धन हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता.
• हर्षवर्धनच्या काळात ‘युगान श्वांग’ हा बौद्ध भिख्खू चीनहून भारतात आला होता.
• हर्षवर्धनने ‘रत्नावली’ व ‘नागानंद’ ही नाटके लिहिली.
• हर्षवर्धनने लोकांच्या सोयीसाठी सार्वजनिक दवाखाने व धर्मशाळा काढल्या. पाणपोया सुरू केल्या.
• दर पाच वर्षांनी हर्षवर्धन आपली सत्ता लोकांना वाटत असे.
• हर्षवर्धन प्रजाहितदक्ष व दानशूर राजा होता.