Ladki Bahin Yojana-लाडकी बहीण’ योजनेत प्रचंड भ्रष्टाचार, पुरुषांनीही घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ.पाहूया सविस्तर माहिती.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील युती सरकारने ऑगस्ट 2024 पासून कार्यान्वित केली. या योजनेचा त्यावेळी लाखो लोकांनी फायदा घेतला.सरकारनेही निवडून येण्यासाठी कानाडोळा केला; पण या लाडकी बहीण योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला असल्याचे दिसून येत आहे. अनेक बोगस खातेदार या योजनेचा लाभ घेत आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोलमडली ऑगस्ट 2024 रोजी कार्यान्वित केलेली महाराष्ट्रतील युती सरकारने … Read more

Radhanagari Dam-राधानगरी/पाटगाव धरण 100% भरले,कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा धोका..स्वयंचलित दरवाजे कसे उघडतात पहा व्हिडीओ

श्रावण महिन्याचा शुभारंभ झाला आणि पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश धरणे 75 टक्के हून अधिक प्रमाणात भरलेली आहेत. तीच अवस्था कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांची आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण 100% भरलेले आहे. त्याचबरोबर पाटगाव धरण सुद्धा शंभर टक्के भरले आहे. पाहूया सविस्तर माहिती. राधानगरी धरण 100% भरले.स्वयंचलित चार दरवाजे खुले  कोल्हापूर जिल्ह्यातील … Read more

Cervical cancer-स्त्रियांसाठी धोकादायक कॅन्सर-गर्भाशयमुखाचा कॅन्सर जाणून घ्या.

आपल्या भारत देशात दरवर्षी गर्भाशय मुखाच्या कॅन्सरमुळे 75 हजार महिलांचा मृत्यू होतो. हा आकडा विचारत घेता गर्भाशयाचा कॅन्सर किती जटिल समस्या आहे हे लक्षात येईल. त्यामुळे हा कॅन्सर नष्ट होण्यासाठी लसीकरण करण्याबाबत जागृती आवश्यक आहे. गर्भाशय मुखाच्या कॅन्सर ची लक्षणे 1 ओटीपोटात दुखणे किंवा पोटात दुखणे, पोट फुगणे, पोट जास्त भरल्यासारखे वाटणे, हे गर्भाशयाच्या मुखाच्या … Read more

The Biggest Planet Ever Discovered-अंतरिक्षात गुरुच्या दहा पट मोठा असलेला ग्रह सापडला!

आपले अंतरिक्ष विशाल आणि अथांग आहे. या अंतरीक्षाची व्याप्ती किती मोठी आहे हे कोणत्याही गणिती सूत्रात सांगता येत नाही. असाच एक अंतरिक्षात एका तरुण ताऱ्याभोवती फिरत असलेला महाकाय ग्रह खगोलशास्त्रज्ञांना सापडला आहे. हा ग्रह गुरुच्या दहा पट मोठा आहे.या ग्रहाबद्दल अधिक संशोधन भविष्यकाळात नक्कीच आहे. हा महाकाय ग्रह पृथ्वीपासून किती दूर आहे?  गुरुच्या दहापट मोठा … Read more

Mumbai blasts case-मुंबई बॉम्बस्फोट खटला,12 आरोपी निर्दोष,19 वर्षांनी लागला निकाल!

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील बारा आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. उच्च न्यायालयाचा निकाल. मुंबईतील पश्चिम रेल्वे उपनगरातील लोकल गाड्यांमध्ये 11 जुलै 2006 रोजी अवघ्या 11 मिनिटात साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या हल्ल्यात २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. 800 हून अधिक जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाच्या पाठीमागे हात असल्याचा संशयीत आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष … Read more

Rahul Gandhi In Parliament-भारत पाक युद्ध थांबवणारे ट्रम्प कोण?-राहुल गांधी

जुलै 2025 च्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेत भारत पाक युद्ध थांबवणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ काला है .अशा शब्दात संसदेत आपले मत मांडले. विरोधी पक्षाने या गोष्टीवर मोदी सरकारला घेराव घातला. मोदी ट्रंपला का भितात? याबद्दलही संसदेत आवाज उठला. ट्रम्प यांनी 50 वेळा भारत पाक युद्ध थांबवल्याचा … Read more

Fake Notes-बनावट नोटांचा सुळसुळाट झालाय:- ग्राहकांनो सावध राहा.

भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करणे आणि झटपट श्रीमंत होणे या दोन बाबींमुळे भारतात अनेक ठिकाणी बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. आपल्याकडे चुकून सुद्धा बनावट नोट येऊ नये म्हणून ग्राहकांनी सावध राहिले पाहिजे. जागरूक ग्राहक असेल तर बनावट नोटांचा वापर निश्चितपणे कमी होईल. जाणून घेऊया सविस्तर माहिती. भारतात बनावट नोटा वाढत आहेत.  भारतात सर्वात जास्त बनावट नोटा … Read more

Bangladesh plane crash-पुन्हा विमान कोसळले:- बांगलादेशातील 20 ठार

बांगला देशातील एका शाळेवर विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत 20 जण ठार झाले. शिक्षकांसह पायलटचा यात मृत्यू झाला 171 जण जखमी झाले. या घटनेविषयी सविस्तर माहिती तिकडे पाहूया. बांगलादेशातील विमान दुर्घटनेत 20 ठार बांगलादेशातील हवाई दलाचे एक प्रशिक्षणार्थी विमान सोमवारी दुपारी उड्डाणानंतर काही वेळातच एका शाळेवर कोसळले. या घटनेत 20 जण ठार झाले, तर 171 जण … Read more

Lose Weight-वजन कमी करताय? जीवावर बेतेल, जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

योग्य वेळी योग्य ती काळजी न घेतल्यामुळे काही माणसांचे वजन अवाजवी वाढलेले असते. हे वजन कमी करण्यासाठी काही वेळेला अघोरी उपायांचा वापर केला जातो. आणि त्यामुळे अशा पद्धतीने वजन कमी केल्यास जीव गमावण्याचा सुद्धा धोका असतो. म्हणूनच वजन कमी करताय? जीवावर बेतेल!असा सल्ला देण्याचा हा प्रयत्न आहे. तर जाणून घेऊया आपण याबद्दल सविस्तर माहिती. डौलदार … Read more

Almatti Dam-अलमट्टी धरण ओव्हरफ्लो -कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला धोक्याची घंटा

कृष्णा नदीवरील उत्तर कर्नाटकात असलेले सर्वात मोठे धरण म्हणजे अलमट्टी धरण होय. या धरणाचा पाणीसाठा आता धोक्याच्या पातळीकडे चालला आहे. 123 टीएमसी असलेल्या या अलमट्टी धरणात सध्या 119 टीएमसी पाणी आहे. अलमट्टीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कर्नाटक सरकारने सर्व गेट खुले करण्याचे आदेश दिले असून सध्या सर्वच्या सर्व 26 गेट खुले असून या गेटमधून 90 … Read more