अवचितगड / Avchitgad fort

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रोहा या नगराजवळ कुंडलिका नदीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेला इतिहासाचा साक्षीदार म्हणजे किल्ले ‘अवचितगड’ होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात 350 किल्ले होते. अवचित‌गड हा त्यांतीलच एक होय. या अवचितगडाविषयी आता आपण माहिती घेऊया—- गडाचे नाव : अवचितगड समुद्रसपाटीपासून उंची: सुमारे 500 मी. गडाचा प्रकार : गिरिदुर्ग चढाईची श्रेणी: सोपी ठिकाण. :. रोहा, … Read more

अजिंक्य सागरी दुर्ग:जंजिरा /Murud Janjira Fort

महाराष्ट्राला सुमारे 720 किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला आहे. हा किनारा कोकणासाठी वरदान आहे. शिवकाळात परकीयांपासून संरक्षण होण्यासाठी याच किनाऱ्याने आणि किनाऱ्यावरील किल्ल्यांनी साथ दिली. त्यातीलच एक किल्ला ‘जंजिरा’. जंजिरा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरूड गावाशेजारील एका बेटावर वसलेला आहे.अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर जंजिरा दुर्ग आहे.या किल्ल्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. किल्ल्याचे नाव : जंजिरा किल्ल्याचा प्रकार : … Read more

स्वराज्याची राजधानी: किल्ले रायगड/Raigad fort information in marathi

गडांचा गड : किल्ले रायगड (Fort Raigad) गडांचा गड, दुर्गाचा दुर्ग असे ज्या गडाला समजले जाते, तो गड म्हणजे ‘रायगड’ होय. छत्रपती शिवरायांनी 1656 मध्ये ‘रायरी’ जिंकून स्वराज्यात आणली. पुढे याच रायरीचे रायगडात रूपांतर झाले आणि स्वराज्याची राजधानी बनली. याच रायगडाबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत.   गडाचे नाव : रायगड समुद्रसपाटीपासून उंची : 820 … Read more