Bhavani Talwar-या तलवारीला भवानी तलवार असे नाव का बरे पडले? काय आहे इतिहास ?

Bhavani Talwar छत्रपती शिवाजी महाराज यांची भवानी तलवार इतिहासात खूप गाजली आहे. खरंच शिवाजी महाराजांना भवानी मातेने ही तलवार दिली का? शिवरायांना ही भवानी तलवार इतके का आवडत होती? या तलवारीला भवानी तलवार असे नाव का बरे पडले? तर आपण जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरे.. शिवरायांचे एकापेक्षा एक पराक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या … Read more

Chhaava :गणोजी शिर्के यांनी खरंच गद्दारी केली का?

छत्रपती संभाजी महाराज यांचे मेहुणे गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यास मदत केली का? काय आहे खरा इतिहास?छावा चित्रपटातील संगमेश्वर प्रसंगावर शिर्क्यांचा काय आक्षेप आहे?जाणून घेऊया अधिक माहिती. छत्रपती शिवाजी महाराज आणि पिलाजी शिर्के छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिर्के यांची ताकद ओळखून त्यांच्याशी घनिष्ठ संबंध निर्माण केले. पिलाजी शिर्के … Read more

Chhaava Movie Review- कसा आहे “छावा” चित्रपट? “या” गोष्टी तुम्हाला माहितीयेत का? जाणून घ्या एक क्लिकवर

Chhaava Movie Review विकी कौशल, रश्मिका मंधाना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला छावा हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात सध्या याच चित्रपटाचे चर्चा चालू आहे. लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला आणि दिनेश विजेन यांनी निर्मिती केलेला छावा हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाबाबत उलट सुलट चर्चा चालू … Read more

Success Story – एकेकाळी बिबट्यांचा वावर असलेल्या जंगलातून केला खडतर प्रवास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दाजीपूरची लेक मुंबई पोलीस झाली

केंद्र शाळा ओलवण-दाजीपूर येथे एके काळी माझ्याकडे सहावी सातवीचे शिक्षण घेणारी मंगल म्हाकू कोकरे ही विद्यार्थिनी मुंबई पोलीस झाली.ही गोष्ट मंगल, तिचे आईवडील, तिला आजवर भेटलेले गुरूजन,नातेवाईक, आप्तेष्ट या सर्वांनाच अभिमानास्पद आहे. डिगस या छोट्याशा गावात (सध्याची लोकवस्ती सुमारे पन्नास) जन्मलेल्या मंगलचा शैक्षणिक प्रवास थक्क करणारा आहे. पहिलीचे शिक्षण डिगस या छोट्या गावी घेतल्यानंतर (वर्गशिक्षक:विजय … Read more

AI technology :AI तंत्रज्ञान वापरा आणि उसाचे दुप्पट उत्पादन घ्या

Artificial intelligence म्हणजेच AI तंत्रज्ञान या तंत्रज्ञानाचा सर्रास सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. शेतीशी निगडित अनेक उत्पादने AI तंत्रज्ञानाचा वापर करून घेतले जातात. पारंपारिक पद्धतीने जेवढे उसाचे उत्पादन होते, त्याच्या दुप्पट उत्पादन हे ए आय तंत्रज्ञान वापरल्यामुळे होते. आता आपण AI तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे पीक आणि त्यांचे दुप्पट उत्पादन कसे घ्यायचे … Read more

Nobel Prize Winner in Literature (Naguib Mahfouz)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते नगुइब महफूज Naguib Mahfouz जन्म : 11 डिसेंबर 1911 मृत्यू : 30 ऑगस्ट 2006 राष्ट्रीयत्व : इजिप्शियन पुरस्कार वर्ष: 1988 नगुइब महफूज हे इजिप्शियन लेखक होते. त्यांनी कादंबऱ्या, कथा लिहिल्या आहेत. नगुइब महफूज हे अरबी भाषेत लिहीत होते. त्यांच्या लेखनाचे अनुवादन जॉन रेडन्बीक यांनी केले. त्यांच्या ‘अल कारनाक’ या कादंबरीवर सिनेमा … Read more

Cold weather places in India :भारतातील थंड हवेची ठिकाणे

उन्हाळा आला की आपल्याला थंड हवेच्या ठिकाणाची आठवण येते.पण ही ठिकाणे कुठे आहेत? कोणत्या राज्यात आहेत, याविषयी जाणून घेऊया अधिक माहिती जम्मू-काश्मीर * श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम उत्तरांचल * नैनिताल, मसुरी, अलमोडा पश्चिम बंगाल * दाजिर्लिंग, कॉलिपॉंग मध्य प्रदेश पंचमडी •उत्तर प्रदेश कौसानी हिमाचल प्रदेश * सिमला, डलहौसी, कुलू, मनाली, धर्मशाला, चैल, कसौली, हिमाचल. राजस्थान माऊंट … Read more

Dance Genres – Performers: नृत्य प्रकार – कलाकार

कोणता कलाकार कोणत्या नृत्यात पारंगत आहे..जाणून घेऊया अधिक माहिती. • कथकली: कुंज कुरूप, शांता राव, गुरुगोपनाथन. • कथक: गोपीकृष्ण, शंभू महाराज, बिरजू महाराज • ओडिसी: गुरु केलुचरण महापात्रा, संयुक्त पाणिग्रही • ओत्तम थुलाल: मलबार रमन नायर • भरतनाट्यम : इंद्राणी रेहमान, मृणालिनी साराभाई • मणिपुरी: झवेर भगिनी, रितादेवी, उदयशंकर • यक्षगान: थक्कटी बावनय्या, मातावादी वीरभद्र … Read more

Singers and their singing :गायक आणि त्यांची गायकी

  भजन: भीमसेन जोशी, बडे गुलाम अलीखान, अनुप जलोटा  गझल : नूरजहान, बेगम अख्तर, जगजीत सिंग  कव्वाली: अफजल, युसूफ कवल, इक्बाल  धृपद: अमीर खुसरो, हरिदास स्वामी, तानसेन  ठुमरी : वाजिद अली शहा, बेगम अख्तर  तराना: उस्ताद हुसेन खान

What is the new tax system? Income tax free up to 12 lakhs?काय आहे नवी करप्रणाली ? 12 लाखांपर्यतचे उत्पन्न करमुक्त

2025/26 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने नवीन करप्रणाली अंम‌लात आणली आहे. ही करप्रणाली खरंच मध्यमवर्गीयांसाठी फायदेशीर आहे का? या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ‌या. 1 फेब्रुवारी 2025 रोजी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सिताराम यांनी 2025/26 वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. भाजपा सरकारच्या काळातील हा पहिला अर्थसंकल्प असा आहे की मध्यम वर्गीयांसाठी हा अर्थसंकल्प दिलासादायक ठरला आहे. सरकारच्या धोरणामुळे … Read more