First in India :भारतातील पहिले 

* भारताचे पहिले राष्ट्रपती : डॉ. राजेंद्र प्रसाद * भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती : डॉ. झाकीर हुसेन * भारताचे पहिले शीख राष्ट्रपती : ग्यानी झैलसिंग * राष्ट्रपतीपदावर विराजमान होणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ: डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम. * भारताचे पहिले उपराष्ट्रपती : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् भारताचे पहिले पंतप्रधान: पंडित जवाहरलाल नेहरू * हंगामी पंतप्रधानपद भूषवणारी पहिली व्यक्ती: … Read more

Geography of India :भारताचा भूगोल

१) भारत – सर्वसामान्य माहिती : १) भारत स्वतंत्र : 15 ऑगस्ट 1947 2) भारतीय प्रजासत्ताक 26 जानेवारी ३) भारताचे स्थान व विस्तार : अक्षांश 80 4′ 28″ उत्तर ते 370 17′ 53″ उत्तर रेखांश – 68० 7′ 33″ पूर्व ते 97० 24′ 47″ पूर्व उत्तरेस – नेपाळ, भूतान, चीन, पूर्वेस बांगलादेश, म्यानमार, बंगालचा उपसागर, … Read more

Autobiographies in Marathi language :मराठी भाषेतील आत्मचरित्रे 

* विठ्ठल रामजी शिंदे : माझ्या आठवणी व अनुभव. * विठ्ठल कामत: इडली, ऑर्किड आणि मी * लक्ष्मीबाई टिळक : स्मृतिचित्रे * साधना आमटे : समिधा * सूर्यकांत मांदेरे: लहान पाने * सेतू माधवराव पगडी : जीवनसेतू * आत्माराम भेंडे : आत्मरंग * उषा किरण: पहाटेची वेळ * आनंदीबाई शिर्के : सांजवात * साने गुरुजी … Read more

Post-Ancient Marathi Literature :प्राचीनोत्तर मराठी वाङ्मय 

* हरी नारायण आपटे : पण लक्षात कोण घेतो (कादंबरी), चंद्रगुप्त (कादंबरी), जग हे असे आहे (कादंबरी). * शं. के. कानेटकर (गिरीश): अभागी कमल व आमराई (खंड कविता), कांचनगंगा, चंद्रलेखा. * शंकर काशीनाथ गर्गे (दिवाकर कृष्ण) : ‘नाट्यछटा’ हा लेखन प्रकार रूढ केला. * वि. स. खांडेकर : उल्का, डॉन ध्रुव, कांचनमृग, अमृतवेल, सुखाचा शोध, … Read more

Ancient Marathi literature : प्राचीन मराठी वाङ्मय 

* मुकुंदराज : मराठीचे आद्य कवी, ग्रंथ विवेकसिंधू, मूलस्तंभ * संत ज्ञानेश्वर : ग्रंथ भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ, अभंगगाथा. * संत नामदेव : ग्रंथ नामदेवाचे अभंग, शीखांचा धर्मग्रंथ गुरू ग्रंथसाहेब यात रचना. * संत एकनाथ : ग्रंथ चतुःश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, भारुडे, गवळणी, संत एकनाथांनी ‘ज्ञानेश्वरी’ची पहिली संशोधित प्रमाणसंहिता … Read more

Humanity is the true religion: मानवता हाच खरा धर्म आहे

कधी कधी मनाला असा प्रश्‍न पडतो की धर्मासाठी माणूस आहे की माणसासाठी धर्म ? हा प्रश्न मनाला पडण्याचे कारण म्हणजे सध्या जगात नाही, पण भारतात कधी नव्हे इतके धार्मिक ध्रुवीकरण झाले आहे. काय चालले आहे या भारतात ? परधर्माचा द्वेष म्हणजे स्पधर्माभिमान का ? कुठं नेऊन ठेवलाय भारत देश माझा ?असे अनेक प्रश्न मनाला पडतात. … Read more

National awards of India: भारताची राष्ट्रीय सन्मानचिन्हे 

राष्ट्रध्वज * आपल्या देशाचा राष्ट्रध्वज अशोक चक्रांकित तिरंगा आहे. * राष्ट्रध्वज हे भारताचे पहिले राष्ट्रीय सन्मानचिन्ह आहे. ० केशरी (वरच्या बाजूला) पांढरा (मध्ये) आणि हिरवा (खालच्या बाजूला) असे तीन रंगाचे समान पट्टे असतात. * राष्ट्रध्वजाची लांबी-रुंदी 3:2 प्रमाणात असते. * अशोक चक्र निळ्या रंगाचे असून त्याला 24 आरे असतात. * केशरी रंग : त्याग, बलिदान, … Read more

Birth right Citizenship: Court Blows Trump :जन्माने नागरिकत्व : ट्रम्प यांना न्यायालयाचा धक्का

डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी 2025 राजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच जन्माने अमेरिकेच्या नागरिकत्वाचा अधिकार रद्द केला होता. अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार ज्या व्यक्तीचा जन्म अमेरिकेत झाला आहे, तिला आपोआपच अमेरिकन नागरिकत्व मिळत असे. सुमारे दीडशे वर्षापासून हा अमेरिकन नागरिकत्वाचा अधिकार अमेरिकेत लागू होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणानुसार त्यांनी परिदेशी नागरिकांची मुले अमेरिकेत जन्मली तरी … Read more

AI Technology and Digital Reading

सध्याच्या Digital Media च्या युगात वाचन संस्कृती हरवत चालली आहे. नव्या पिढीला आणि तरुण पिढीला वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी काळाच्या बरोबर चालण्यासाठी Digital Reading च्या माध्यमातून आपले साहित्य, आपल्या संस्कृतीचा इतिहास AI सारख्या प्रभावी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर ठेवला पाहिजे. सध्याची पिढी Reals आणि डिजिटल मिडियाच्या माध्यमातून आलेल्या माहितीच्या आधारे एखाद्या घटनेवर, प्रसंगावर, इतिहासावर आपले … Read more

Republic Day :प्रजासत्ताक दिन.

मित्रहो ,आपला भारत देश स्वतंत्र होऊन 77 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि आज आपण 76 वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्याचा पहिला तिरंगा ध्वज फडकावला आणि संपूर्ण भारतवासीयांनी स्वातंत्र्याचा आनंदोत्सव साजरा केला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. … Read more