Poonch Artillery Firing-तिकडे ऑपरेशन सिंदूर यशस्वी, तर इकडे पूंछ भागात पाकिस्तानचा गोळीबार

पहलगाम आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यामुळे पाकिस्तानचा जळफळाट झाला आणि त्यातूनच पाकिस्तानच्या सैन्याने पूंछ भागात नागरी वस्तीत गोळीबार केला हे पाकिस्तानचे भ्याड कुठे आहे. यात 16 नागरिक मृत्युमुखी पडले. त्याचा सविस्तर वृत्तांत पाहू. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी चार अतिरेक्यांनी भारतीय पर्यटकांवर बेछूटपणे गोळीबार करून 26 जणांना ठार … Read more

Nobel Peace Prize Winner (Cheistian Lous Lange)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते ख्रिश्तिअन लॉस लांगे Cheistian Lous Lange जन्म : 17 सप्टेंबर 1869 मृत्यू : 11 डिसेंबर 1938 राष्ट्रीयत्व : नॉर्वेजियन पुरस्कार वर्ष: 1921 पहिल्या महायुद्धाच्या काळात ख्रिश्तिअन लॉस लांगे हे इंटर पार्लमेंट्री युनियनचे सेक्रेटरी होते. अनेक संकटे आली असताना सुद्धा त्यांनी या संस्थेचे कार्य पुढे चालवले होते. त्यांचे प्रमुख ध्येय होते, ‘आंतरराष्ट्रीय … Read more

India destroyed Pakistan’s air defense system-पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट-भारताने दिले जशास तसे उत्तर

भारताचे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यामुळे पाकिस्तानचा जळफळाट झाला. पाकिस्तानने पोज भागातील नागरी वस्त्यांवर गोळीबार केला. त्याचबरोबर भारतातील पंधरा शहरांमधील लष्करी ठाण्यांवर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व हवाई हल्ले भारताने परतून लावल्यानंतर जशास तसे उत्तर देण्यासाठी लाहोरसह अनेक शहरांवरील पाकिस्तानची एअर डिपेंड सिस्टीम नष्ट केली. काय घडले सविस्तर जाणून घेऊया. ऑपरेशन सिंदूर नंतर काय … Read more

Sultanate- प्रशासन, अर्थव्यवस्था, समाजीवन

*सुलतानशाही *सुलतानशाही केंद्रीय प्रशासन: • ‘वजीर’ हा प्रशासनातील सर्वांत मोठा अधिकारी होता. • ‘सुलतान’ हा प्रशासनाचा प्रमुख होता. • लष्करी नेतृत्वाबरोबरच राज्याचा वसूल व खर्चाचा हिशेब ठेवण्याचे काम त्याला करावे लागे. • वजीराच्या मदतीला अनेक दुय्यम अधिकारी असत. ते सैन्यभरती, लष्कराला शस्त्रसज्जन ठेवणे इत्यादी कामे करत. • पत्रव्यवहार सांभाळण्यासाठी ‘दिवाण-इ-इन्शा’ हा अधिकारी असे. • धार्मिक … Read more

Nobel Peace Prize Winner (Frank Billings Kellogg)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते फ्रँक बिलिंग किलो Frank Billings Kellogg जन्म: 22 डिसेंबर 1856 मृत्यू: 21 डिसेंबर 1937 राष्ट्रीयत्व : अमेरिकन पुरस्कार वर्ष:1929 फ्रैंक बिलिंग्ज किलॉग हे 1925 ते 1929 पर्यंत अमेरिकेचे विदेश सचिव होते. फ्रान्सचे पंतप्रधान अरिस्टाइड ब्रिआन आणि किलॉग यांच्यात 1928 साली एक महत्त्वपूर्ण करार झाला. या करारानुसार युद्धाला राष्ट्रीय नीती मानण्यास विरोध … Read more

Operation Sindoor-ऑपरेशन सिंदूर

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने बुधवार दिनांक 7 मे 2025 रोजी मध्यरात्री नंतर 1:05 नंतर 1:30 वाजेपर्यंत पाक व्याप्त काश्मीर(POK) मध्ये नऊ ठिकाणी बॉम्ब वर्षाव करून अतिरेक्यांचे नऊ अड्डे उध्वस्त केले. या हल्ल्याला भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले. 22 एप्रिल 2025 मध्ये काश्मीर मधील पहलगाम या निसर्गरम्य ठिकाणी 26 पर्यटकांवर बेचुटपणे गोळ्या … Read more

Caste-wise census to be conducted in India-भारतात होणार जातीनिहाय जनगणना, जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारत सरकारने जात निहाय जनगणना करण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून संपूर्ण भारत वासियांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सातत्याने संसदेत आणि देशातील इतर व्यासपीठावर ही जात निहाय जनगणना करण्याची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद म्हणून केंद्र सरकारने बुधवार दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी जात निहाय जनगणना करण्याचा … Read more

Mughal period-मुघल काळातील कला आणि वाड्मय (इ. स. १५०० ते इ. स. १७५०) 

• मुघल काळात पारंपरिक भारतीय कला आणि इराणी कला याच संगम झाला होता. • प्रमाणकाता, नाजूकपणा व विस्तीर्णता ही इमारतीची वैशिष्ट्ये होती •उंब चौथऱ्यावर बांधलेली इमारत, इमारतीसाठी वापरलेला लाल संगमरवरी दगड, कोरोध संगमरवरी कमानी, नक्षीदार दगडी जाळ्या आणि सुमा ही मुघलकालीन इमारतींची वैशिष्ट्ये आहेत. • अरुक्षराच्या काळातील उल्लेखनीय वास्तू – 1) हुमायुनची मकबरा – दिल्ली … Read more

Pahalgam massacre-पहलगाम हत्याकांड.. इट का जवाब पत्थर से..?पहलगाम हत्याकांड का आणि कसे झाले? भारतात काय प्रतिक्रिया उमटल्या? जाणून घेऊया सविस्तर माहिती.

भारताचा स्वर्ग असलेले ठिकाण म्हणजे जम्मू-काश्मीर. या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक येतात. पहलगाम या जम्मू काश्मीर येथील निसर्ग रम्य ठिकाणी 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी हल्ला करून 26 निरपराध पर्यटकांना ठार मारले. काश्मीर– एक निसर्गरम्य ठिकाण: Kashmir – a place of scenic beauty 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. आणि याच वर्षी पाकिस्तानने काश्मीर … Read more

Medieval India- साम्राज्याचा -हास

*मध्ययुगीन भारत *राजकीय व लष्करी कारणे : • मुघल साम्राज्य बादशाहाच्या वैयक्तिक कर्तत्वावर अवलंबून होते. • औरंगजेबानंतर खंबीर व प्रभावी नेतृत्व मिळू शकले नाही. • खंबीर नेतृत्वाच्या अभावामुळे प्रांतिक सुभेदारांनी आपापल्या प्रांतात स्वतंत्र सत्ता स्थापन केली. • मन्सबदारी पद्धत मुघल साम्राज्याचा कणा होता. अठराव्या शतकात मन्सबदारी पद्धत सदोष होऊ लागली. • मन्सबदार स्वार्थी, भ्रष्टाचारी, निष्ठाहीन … Read more