Pahalgam attack and tourist’s chaos-पहलगाम हल्ला आणि पर्यटकांची घालमेल
काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी 22 एप्रिल 2025 रोजी आतंकवाद यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला आणि 26 पर्यटकांना प्राण गमवावे लागले. त्या दिवसापासून काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावत चालली आहे. हे असेच चालले तर पुढे काय? जाणून घेऊया सविस्तर माहिती. काश्मीर म्हणजे भारताचा स्वर्ग: Kashmir is India’s paradise. कडक उन्हाळ्यातही संपूर्ण भारत उष्णतेच्या लाटेत असताना … Read more