Suman Kalyanpur passes away-सुमन कल्याणपूर काळाच्या पडद्याआड

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या 89 व्या वर्षी रविवारी सायंकाळी अंधेरी येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीतील सुवर्ण युगातील देदीप्यमान पर्व अस्तंगत झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवार दिनांक 2 जून 2026 रोजी अंत्यसंस्कार करण्यात येतील. अष्टपैलू गायिका सुमन कल्याणपुर यांचा आवाज म्हणजे साक्षात सुरांचा अभिषेक होता. त्यांच्या … Read more

EV car buying guide-पेट्रोल महागले: EV कार खरेदी करताय?पण लक्षात असू द्या

सध्या भारतात रुपया घसरल्यामुळे पेट्रोलचे दर भडकले आहेत. याशिवाय साठेबाजी व अन्य कारणांमुळेही पेट्रोलचे दर भडकले आहेत. त्यामुळे वाहनधारकांचा कल इव्ही कारकडे वळत चालला आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार झपाट्याने वाढत आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती सरकारी प्रोत्साहन आणि पर्यावरण पूरक पर्याय म्हणूनही वेगळा पर्याय म्हणून ग्राहकांचा कल वाढताना दिसतो आणि ग्राहक वाहन खरेदी करण्याचा … Read more

Avinash Phogat defeated-अविनाश फोगाटचे स्वप्न भंगले: निवडचाचणीत उपान्त्य फेरीत पराभूत

जागतिक कीर्तीची पैलवान विनेश फोगाटला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर आशियाई स्पर्धेच्या कुस्ती निवड चाचणीत महिलांच्या 53 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत मीनाक्षी गोयत विरुद्ध चार-सहा अशी पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडली आहे. विनेश फोगाटला हा खूप मोठा धक्का मानला जातो. या पराभवामुळे विनेशचे पुनरागमन करण्याचे आणि जपान मधील आयची नागोया येथे यंदा होणाऱ्या एशियाडमध्ये स्थान … Read more

Radhanagari Wildlife Sanctuary-प्रचंड उष्णता आणि राधानगरी अभयारण्यातील कृत्रिम पाणवठे

कडक उन्हाळ्यात वन्यजीवांचेही मोठ्या प्रमाणात पाण्यावाचून हाल होत असते. या अनुषंगाने राधानगरी अभयारण्य क्षेत्रात वन विभागामार्फत अनेक ठिकाणी कृत्रिम पाणवठे उभारले आहेत. त्यामुळे अभयारण्यात कार्यरत असलेले रानगवे, बिबटे, अस्वले, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी या सर्वांना मुबलक पाणी मिळत आहे. उन्हाळ्यात आणि तेही कडक उन्हाळ्यात प्राण्यांना पाण्यासाठी दहा-दहा किलोमीटर धाव घ्यावी लागते. दिवस दिवसभर तहान लागलेली असूनही … Read more

National Testing Agency controversy-सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा संस्थेला सुनावले

सर्वोच्च न्यायालयाने नीट-युजी 2026 प्रश्नपत्रिका गळती प्रकरणात राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA)आणि केंद्र सरकारला शुक्रवारी चांगलेच फैलावर घेतले. नीट परीक्षेचा पेपर फुटूनही शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. सरकारला विद्यार्थ्यांच्या नुकसानीची काळजी नाही असाच त्याचा अर्थ होतो. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने एनटीएवर चांगलेच तास ताशेरे ओढले. जबाबदार घटकावर कारवाई करा सर्वोच्च न्यायालयाने नीट-युजी प्रश्नपत्रिका फुटल्याबद्दल तीव्र संताप … Read more

90 percent rainfall prediction-चालू वर्षी पुरेशा पावसाची अपेक्षा कमीच: 90 टक्के पावसाची शक्यता

गेल्या आठ ते दहा वर्षात महाराष्ट्रात पुरेसा पाऊस लागलेला आहे. काही वेळा अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस लागलेला आहे.त्यामुळे अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये नुकसान झाले असले तरी पुरेशा पावसामुळे महाराष्ट्र पाण्यामुळे समृद्ध झाला होता. देशात यंदाच्या नैर्ऋत्य मान्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी व्यक्त केला जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात … Read more

Vaibhav Suryavanshi explosive innings-वैभव सुर्यवंशी ची धडाकेबाज खेळ 29 चेंडूत 97 धावा

सध्या भारतात आयपीएल क्रिकेट स्पर्धा चालू असून वैभव सूर्यवंशी या नवोदित खेळाडूने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. वैभव सूर्यवंशी केवळ पंधरा वर्षाचा युवा खेळाडू असून त्याने हैदराबाद विरुद्ध 29 चेंडू 97 धावा केल्या आहेत. या 97 धावांमध्ये त्याने 12 षटकार आणि पाच चौकार मारले आहेत. आयपीएलमध्ये एकाच स्पर्धेत सर्वात जास्त षटकार मारण्याचा क्रिस गेल याचा विक्रम … Read more

Earth temperature rising-पुढील पाच वर्षात पृथ्वी विक्रमी तापणार

दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण वाढत असून याचा फटका केवळ भारताला बसत नसून संपूर्ण पृथ्वीवरील मनुष्य प्राणी तसेच संपूर्ण जीवसृष्टीला बसणार आहे. येत्या पाच वर्षात पृथ्वीवरील तापमान विक्रमी वाढणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. पृथ्वीवर सध्या प्रचंड वृक्षतोड होत आहे.प्रचंड प्रमाणात नवनवीन रस्त्यांची निर्मिती होत आहे. खनिज संपत्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे. शहरीकरण, नव्या इमारतींची … Read more

Karnataka CM latest news-कर्नाटकात फेरबदल: शिवकुमार नवे मुख्यमंत्री

भारतात अनेक ठिकाणी भाजपाची सत्ता असताना सुद्धा कर्नाटकात मात्र काँग्रेसने आपला झेंडा लावला. अडीच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने पूर्ण बहुमत मिळवले आणि त्याचवेळी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता. या फॉर्म्युल्यानुसार अडीच वर्षे सिद्धरामय्या मुख्यमंत्री होणार आणि त्यानंतर डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्री केले जाणार असा फार्मूला ठरला होता. या फार्मूल्यानुसार सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिला … Read more

Election Commission constitutional powers-मतदार याद्यांचे एस आय आर वैधच: आयोगाचा हा घटनात्मक अधिकार

संपूर्ण देशभर विरोधी पक्षांनी एस आय आर वरून रान उठवले आहे. मतदार यादीतून अनेक मतदारांची नावे वगळलेली आहेत,असा विरोधी पक्षांचा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयाने एस आय आर वैधच असल्याचा आणि आयोगाचा हा घटनात्मक अधिकार असल्याचा निर्वाळा दिला आहे. असे असले तरी निवडणूक आयोगाने निष्पक्षपातीपणे एस आय आर करणे आवश्यक आहे. अनेक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे सुद्धा … Read more