Heatwave Lockdown Situation-उष्माघाताच्या भीतीमुळे सकाळी दहा वाजताच लाॅकडाऊनची स्थिती.

ग्लोबल वार्मिंग आणि भारतात कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली जंगलतोड या कारणांमुळे देशात अनेक ठिकाणी प्रचंड उष्णता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी तर उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात दुपारी लॉकडाऊन सदृश स्थिती निर्माण होणे हे काही नवे नाही; पण सकाळी दहा वाजता चक्क शहर ओस पडत असेल तर उष्णतेच्या दाहकतेची कल्पना … Read more

NEET Exam Paper Leak-नीट परीक्षा पेपरफुटीचे जाळे विस्तारित: शिवराज मोटेगावकर गजाआड

नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणाचे जाळ दिवसेंदिवस विस्तारित होत असून आरसीसीचे शिवराज मोटेगावकर गजाआड झालेले आहेत. त्यांना अटक केलेली आहे. नीट परीक्षेच्या दहा दिवस अगोदरच मोटेगावकरणे पेपर मिळवला होता. प्राध्यापक कुलकर्णी आणि मोटेगावकर यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्याकडूनच मोटेगावकरांनी पेपर मिळवल्याचे कळते. महाराष्ट्रात गाजावाजा असलेले आरसीसी क्लासेसचे संस्थापक शिवराज मोटेगावकर असून त्यांचा या नीट परीक्षेमध्ये … Read more

Tanker Water Supply Maharashtra-महाराष्ट्रातील दहा धरणे कोरडी: 3500 हून अधिक गावात टँकरने पाणीपुरवठा

ग्लोबल वार्मिंगच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. उकाड्याने माणूस हैराण झाला आहे. अशी परिस्थिती असताना अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणीही उपलब्ध नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ दहा धरणे आता कोरडी पडली असून 3500 हून अधिक गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेली आहे. महाराष्ट्रातील पाणीसाठ्याचे अवस्था महाराष्ट्रात मोठी … Read more

Dangerous Dogs Euthanasia India-धोकादायक कुत्र्यांना वेदनारहित मरणासाठी सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

सर्वोच्च न्यायालयाने 7 नोव्हेंबर 2025 रोजी भटक्या कुत्र्यांचे पुनर्वसन व नसबंदी करण्याबाबतचा आदेश जाहीर केला होता. या आदेशात सुधारणा करण्याचे मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावल्या. मानवी जीवाला असलेला धोका कमी करण्यासाठी आवश्यक तिथे धोकादायक व हिंसक कुत्र्यांना वेदनारहित मरण देण्याची परवानगी प्रशासनाला सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील … Read more

Fertilizer Prices Surge-रासायनिक खतांचे दर भडकले: खरीप हंगाम धोक्यात

रासायनिक खतांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अडचणीत आला आहे. युरिया आणि डीएपी वगळता अन्य खतांच्या दरामध्ये पोत्यामागे 200 ते 400 रुपयांची वाढ झाल्याने आगामी काळात येणारा खरीप हंगाम घ्यायचा की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. प्रत्येक ठिकाणी आखातातील तणावपूर्ण स्थितीची कारणे दिली जातात आणि वेळ मारून नेली जाते;पण हे दर … Read more

Impact of Wrong Foreign Policy-देशात महागाईचा भडका; चुकीच्या परराष्ट्र धोरणाचा फटका

आखाती देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनी अद्याप पूर्णतः खुली न झाल्याने भारताला तेल पुरवठा वेळेवर होईनासा झाला आहे. त्याचबरोबर चढ्या दराने डॉलरच्या किमतीत तेल खरेदी करावे लागते. रुपयाची घसरण चालूच असल्यामुळे तेलाचा भाव वाढला आहे. संपूर्ण भारतात प्रत्येकी तीन रुपये प्रमाणे डिझेल आणि पेट्रोलचा दर वाढवला आहे. त्याचा परिणाम इतका भयानक झाला आहे की देशात … Read more

India inflation news 2026-महागाईने गाठला गेल्या साडेतीन वर्षातील उच्चांक

आखाती देशातील युद्धजन्य परिषदेमुळे तणाव कायम आहे. त्याचा परिणाम संपूर्ण जगाला भोगावा लागत आहे. विशेष म्हणजे जे इराणचे शत्रू नाहीत अशा देशांना फारसा फटका बसत असल्याचे दिसत नाही. भारताने अमेरिकेशी मैत्री करून इराणसी विनाकारण वैर घेतले. त्यामुळे इराण भारताला स्वस्त दरात कच्चे तेल देण्यास नाकारत आहे. आणि म्हणूनच भारतात महागाई प्रचंड प्रमाणात वाढत आहे. गेल्या … Read more

Reserved Category Benefits Rule Maharashtra-राखीव प्रवर्गाची सवलत घेतल्यास उमेदवारांना खुल्या प्रवर्गात नो एन्ट्री:राज्य सरकारचा निर्णय

सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आरक्षणाचा प्रश्न गाजत असताना राज्य सरकारने आरक्षणाच्या बाबतीत एक नवा निर्णय घेतला आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये वय,शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेत बसण्याची संधी या आधारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणास गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधी, शासनाने दिलेली … Read more

Importance of bicycle use-सायकलचा वापर: काळाची गरज

सध्या पश्चिम आशियात तणावाचे वातावरण असल्यामुळे आणि होर्मुझ खाडी अद्यापही खुली न झाल्यामुळे भारताला योग्य दरात पेट्रोल मिळेनासे झाले आहे. भारताने इराणशी असलेली मैत्री तोडल्याने त्याचा दुष्परिणाम भारत सध्या भोगत आहे. सरकारच्या एका चुकीच्या धोरणाचा फटका संपूर्ण भारतीय जनतेला बसत आहे. पेट्रोलच्या तुटवड्यामुळे आणि चढ्या दरात केलेल्या खरेदीमुळे नजीकच्या काळात पेट्रोलचे दर वाढतील असा अंदाज … Read more

Sambhaji Maharaj history-छत्रपती संभाजी महाराज सुटकेचा लढा

मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना पकडल्यानंतर त्यांना सोडविण्याचा प्रयत्न झाला होता. याचा अस्सल कागदपत्रांच्या आधारे पुरावे सापडले आहेत. संगमेश्वर येथे न्याय निवाडा करत असताना अचानक मुकर्रब खानाने वेढा घेऊन छत्रपती संभाजी महाराज यांना पकडले होते. त्यानंतर त्यांना आंबा घाटातून कोल्हापूरला न आणता शिराळा मार्गे मिरजला नेले होते. मिरजला मुघलांचा मोठा तळ होता. आणि … Read more