Tanker Water Supply Maharashtra-महाराष्ट्रातील दहा धरणे कोरडी: 3500 हून अधिक गावात टँकरने पाणीपुरवठा
ग्लोबल वार्मिंगच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. उकाड्याने माणूस हैराण झाला आहे. अशी परिस्थिती असताना अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणीही उपलब्ध नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ दहा धरणे आता कोरडी पडली असून 3500 हून अधिक गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेली आहे. महाराष्ट्रातील पाणीसाठ्याचे अवस्था महाराष्ट्रात मोठी … Read more