Heatwave Lockdown Situation-उष्माघाताच्या भीतीमुळे सकाळी दहा वाजताच लाॅकडाऊनची स्थिती.
ग्लोबल वार्मिंग आणि भारतात कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली जंगलतोड या कारणांमुळे देशात अनेक ठिकाणी प्रचंड उष्णता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी तर उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात दुपारी लॉकडाऊन सदृश स्थिती निर्माण होणे हे काही नवे नाही; पण सकाळी दहा वाजता चक्क शहर ओस पडत असेल तर उष्णतेच्या दाहकतेची कल्पना … Read more