unseasonal rain Maharashtra- महाराष्ट्रात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी
यावर्षी म्हणजे 2026 च्या वर्षी 15 मार्चपासूनच महाराष्ट्रात अवकाळी म्हणजे वळीव पावसाची सुरुवात झालं झाली असून मराठवाड्यासह कोकण भागात सुद्धा अनेक ठिकाणी वादळी आणि गारपीटसह अवकाळी पाऊस झाल्यामुळे आंबा आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दरवर्षी वळीव पाऊस कमी अधिक प्रमाणात लागत असतोच. निसर्गाच्या कोपापुढे शेतकऱ्यांचे काहीही चालत नाही. सरकारच्या मदतीची फक्त … Read more