Alandi : आळंदी

महाराष्ट्रात अनेक पवित्र ठिकाणे आहेत. संस्कृतीचा वारसा जपणारी गावे, शहरे आहेत. संत वाङ्‌मय आणि वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारी गावे आहेत .आळंदी (Alandi) हे असेच गाव आहे. या आळंदीत संत ज्ञानेश्वर यांची समाधी [Samadhi Of Saint Dnyaneshwar] आहे त्या आळंदी विषयी आणि त्यांच्या समाधी (Tomb) विषयी आपण माहिती घेणार आहोत. आळंदीची संक्षिप्त माहिती: Brief Information of … Read more

Jejuri Khandoba : जेजुरीचा खंडोबा

भारत या देशात खूप मोठी प्राचीन ऐतिहासिक परंपरा आहे. भारताचा प्राचीन काळ हा वैभवशाली काळ आहे. त्या काळातच सप्तसिंधू प्रदेशात गौरवशाली परंपरा असलेले राजेरजवाडे होऊन गेले. बळी वंशातील हिरण्याक्ष, हिरण्यकश्यिपु विरोचन, प्रल्हाद, बळीराजा हे एकापेक्षा एक जन‌हिताय राजे होऊन गेले. बळीराजा हा त्यांतील सर्वोच्च शिरोमणी होता. बळीवंशातील राजांची सत्ता सप्त सिंधु प्रदेशात सुरूवातीला होती; पण … Read more

Vasai Fort : वसईचा किल्ला

ठाणे जिल्ह्यातील गड महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कडेकपारीत जसे अनेक किल्ले आहेत, तसेच कोकण किनारपट्टीवर काही निवडक किल्ले आहेत. ठाणे जिल्ह्यातील वसईजवळ असणारा हा भुईकोट किल्ला समुद्रकिनाऱ्यालगतच बांधला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील ‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केले आहे. आता आपण या किल्ल्याची माहिती घेऊया. किल्ल्याचे नाव : वसईचा किल्ला/Vasai Fort … Read more

Ayodhya : Ram Janma Bhumi :आयोध्या / रामजन्मभूमी

आयोध्या ही नगरी भारतातील महत्त्वपूर्ण, वैभवशाली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा असलेली नगरी आहे. आयोध्या (Ayodhya) ही नगरी वैभवशाली आहे, कारण याच नगरीत 10,000 वर्षांपूर्वी राम जन्मला. राम हा आयोध्येचा राजा होता. त्याच्या जीवनातील अनपेक्षित घटनांमुळे तो नेहमी चर्चेत राहिला. वाल्या कोळ्याला आपल्या कुकर्माचा पश्चात्ताप झाला आणि त्याचा वाल्मिकी झाला. वाल्मिकीला रामायणच का लिहावेसे वाटले? इक्ष्वाकु … Read more

Shantiniketan : शांतिनिकेतन

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि त्यांचे जीवनकार्य यांना दुवा साधणारा घटक म्हणजे Shantiniketan होय. Shantiniketan हे रवींद्रनाथ टागोरांच्या जीवनाचे ध्येय बनलेले होते. आणि त्याच ध्येयाने झपाटून त्यांनी आनंददायी, कृतियुक्त शिक्षणाची निर्मिती करुन एक आदर्श शाळा कशी असते, याचा नमुना जगासमोर ठेवला.रवींद्रनाथ टागोर हे जात्याच कवी होते. त्यांनी लिहिलेला’ काव्यसंग्रह गीतांजली या नावाने प्रकाशित झाला आणि त्याच … Read more

Agra Fort : आग्ऱ्याचा किल्ला

पानिपतच्या पहिल्या लढाईत म्हणजे बाबर आणि इ‌ब्राहीम लोदी (दिल्लीचा सुलतान) यांच्या लढाईत बाबराचा विजय झाला आणि एका दिवसात 300 वर्षांची परंपरा असलेली सुलतानशाही नष्ट झाली. बाबराने आपल्या राज्याची राजधानी आग्रा येथे इ. स. 1526 मध्ये स्थापित केली. बाबर नंतर त्याचा मुलगा हुमायून गादीवर आला. त्यानेही आग्र्यातूनच राज्यकारभार केला. हुमायूनच्या अकाली मृत्यूमुळे वयाच्या 13 व्या वर्षी … Read more

Dwarka : द्वारका

महाभारत युद्धाचे हातात शस्त्र न घेता ज्याच्याकडे नायक म्हणून पाहिले जाते, तो नायक म्हणजे महामानव, महापुरुष श्रीकृष्ण होय. श्रीकृष्णाकडे भगवान म्हणून न पाहता एक मानव, महापुरुष, तत्त्ववेत्ता, युद्ध जिंकून देण्यासाठी असणारे कसब ज्याच्याकडे आहे, असा चातुर्यसंपन्न नेता . आपल्या बु‌द्धी- चातुर्याची समोरच्यावर पूरेपूर छाप पाडण्याचे कौशल्य असणारा नेता. आपल्या मधुर आणि विचार प्रवर्तक वाणीची मोहोळ … Read more

Chakan Fort / Sangramgad : चाकणचा किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘ज्याचे किल्ले,त्याचे राज्य’ हे सूत्र लक्षात ठेवून स्वराज्याची वाटचाल केली होती. स्वराज्यात लहानमोठे 350 किल्ले होते. पुणे जिल्ह्यातील Chakan Fort हा त्यांतीलच एक. फिरंगोजी नरसाळेने देदीप्यमान पराक्रम याच किल्ल्यावर केला होता.हा किल्ला Sangramgad’ म्हणूनही ओळखला जातो. शाहिस्ताखान आणि फिरंगोजी नरसाळा यांच्या इ.स. 1663 मध्ये जोरदार धुमश्च‌क्री साली होती. यांत फिरंगोजी नरसाळेचा पराभव … Read more

मथुरा- Mathura

भारत हा महान देश आहे. भारतीय तत्त्वज्ञान जगप्रसिद्ध आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास अनेक पाश्चात्य वि‌द्यापीठांतून केला जातो. या भारतीय तत्त्वज्ञानाचा जनक म्हणून श्रीकृष्णाकडे पाहिले जाते. श्रीकृष्णाच्या मुखातून बाहेर पड‌लेला प्रत्येक शब्द म्हणजे तत्तज्ञानच! जीवन जगण्यासाठी लागणारे मौलिक विचार होय. श्रीकृष्णाने कुरु क्षेत्रावर अर्जुनाला लढाईला प्रवृत्त करण्यासाठी जे तत्त्वज्ञान सांगितले, जे मार्गदर्शन केले ते मार्गदर्शन म्हणजेच … Read more

सारनाथ: Sarnath

सम्राट अशोक यांनी भारतीय तत्त्वज्ञानाला आणि राजकारणाला कलाटणी देणारा निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे बौद्ध धर्माचा स्वीकार.शांतीचा प्रसार. युद्धबंधी. समाज केंद्रित धर्म आणि राज्यव्यवस्था होय. गौतम बुद्ध हे सर्वश्रेष्ठ महामानव होते; पण त्यांचे तत्त्वज्ञान जगापर्यंत पोहोचवणारा कोणी तरी हवा होता. प्रत्येक महान व्यक्तीचे कार्य जगापर्यंत पोहोचवणारा कोणी तरी सच्चा अनुयायी असावा लागतो .तो सच्चा अनुयानी … Read more