Panhala To Pawankhind campaign-पावनखिंड मोहीम की इव्हेंट?
दरवर्षी महाराष्ट्रात दरवर्षी 12 जुलै रोजी पन्हाळगड ते विशाळगड मोहीम असते . या मोहिमेलाच पावनखिंड मोहीम असे म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 जुलै 1660 रोजी पन्हाळगडावरून विशाळगडला निसटून जाण्यासाठी पलायन केले होते. वाटेत रणसंग्राम घडला आणि अनेक बाणदल सैन्य धारातीर्थी पडले. त्याची आठवण म्हणून दरवर्षी अनेक इतिहासप्रेमी लोक पन्हाळगड ते विशाळगड मोहीम काढतात; पण … Read more