Nobel Peace Prize Winner (Lord Robert Cecil)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते लॉर्ड रॉबर्ट सेसिल Lord Robert Cecil जन्म : 14 सप्टेंबर 1864 मृत्यू : 24 नोव्हेंबर 1958 राष्ट्रीयत्व : ब्रिटिश पुरस्कार वर्ष : 1937 लॉर्ड रॉबर्ट सेसिल यांना ‘Viscount Cecil of Chelwood’ या नावानेदेखील ओळखले जाते. इंग्लंडमधील सुप्रसिद्ध नेत्यांमध्ये ते गणले जात होते. राष्ट्रसंघाच्या नियमांचा मसुदा तयार करण्यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका निभावली … Read more

History of Ancient India: प्राचीन भारताचा इतिहास जाणून घ्या सविस्तर

1.Necessity of history and tools of history इतिहासाची आवश्यकता व इतिहासाची साधने : What is history? इतिहास म्हणजे काय ? *भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. *भूतकाळात जे काही घडले ते समजून घेणे म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणे होय. The need for history इतिहासाची आवश्यकता : इतिहासाच्या अभ्यासातून आपल्या पूर्वजांनी केलेली प्रगती समजते. त्यामुळे … Read more

Cultural development in the Middle Ages: मध्ययुगातील सांस्कृतिक विकास

 वास्तुशैलीचा विकास : • चबुतऱ्यावर बांधलेल्या वास्तू, नक्षीदार कमानी, घोटीम घुमट, जाळीदार नक्षी इत्यादी आशियाई वास्तुकलेची वैशिष्ट्ये होती. • दिल्ली येथील कुतुबमिनारचे बांधकाम कुतुबुद्दीन ऐबकच्या काळात सुरू झाले. • अल्तमशने कुतुबमिनारचे बांधकाम पूर्ण केले. • गुलबर्गा येथील जामा मशीद बहमनी राजवटीत स्थापन झाली. • विजापूर येथे महंमद आदिलशाहाने गोलघुमट बांधला. • कोणार्क येथील सूर्य मंदिर … Read more

Nobel Peace Prize Winner (Jane Addams)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते जेन ॲडॅम्स Jane Addams जन्म : 6 सप्टेंबर 1860 मृत्यू: 21 मे 1935 राष्ट्रीयत्व : अमेरिकन पुरस्कार वर्ष : 1931 जेन ॲडॅम्स ह्या एक समाजसुधारक आणि शांततवादी होत्या. शिकागो येथे ‘हल हाऊस’ स्थापन करण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. श्रीमती ॲडॅम्स या महिला आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्वातंत्र्य संघाच्या (Women’s International League for … Read more

Medieval India-विजयनगर आणि बहमनी राज्ये

*मध्ययुगीन भारत: • दक्षिण भारतात तुघलकाची सत्ता नष्ट झाल्यावर विजयनगर आणि बहमन ही दोन प्रबळ राज्ये उदयास आली. *विजयनगरचे राज्य :स्थापना • तुघलकांची सत्ता कमकुवत झाल्यावर हरिहर व बुक्क या दोन बंधूनी इ. स. 1336 मध्ये कृष्णा व तुंगभद्रा नद्यांच्या प्रदेशात स्वतंत्र राज्य स्थापन केले. • विजयनगर ही त्यांची राजधानी होती. • हरिहर हा विजयनगरचा … Read more

Medieval India :आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवन (इ. स. 800 ते 1200) 

*मध्ययुगीन भारतातील व्यवसाय: • मध्ययुगात आठव्या, नवव्या शतकात मंदावलेल्या व्यापाराला दहाव्या शतकात चालना मिळाली. • अरब साम्राज्याच्या स्थापनेनंतर भारतातील कापड, सुगंधी द्रव्ये, मसाल्याचे पदार्थ यांची मोठी मागणी अरबांकडून होऊ लागली. • चीनकडून मसाल्याचे पदार्थ, हस्तिदंत, काचेचे सामान, औषधी द्रव्ये, लाख इत्यादींची मागणी होऊ लागली. • चोळांनी इ. स. 1077 मध्ये आपले व्यापारी शिष्टमंडळ चीनला पाठवले. … Read more

Medieval India :सत्तांचा उदयास्त

*मध्ययुगीन भारत : *पांड्य: • तमिळनाडूतील तिन्नेवेलीच्या प्रदेशात पांड्य सत्ता प्राचीन काळापासूनच अस्तित्वात होती. • इसवी सनाच्या आठव्या शतकात अरिकेसरी मारवर्मा याने पांड्यसत्ता प्रबळ बनवली. • नवव्या शतकात चोळ सत्तेचा उदय झाल्यानंतर पांड्य सत्तेला उन कळा लागली. • पुढे सुंदर पांड्य याने चोळांचे ‘तंजावर’ हे ठिकाण जिंकून घेतले. • चौदाव्या शतकात दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीचा … Read more

Waghya Dog Statue-रायगडावरील वाघ्या कल्पित कुत्र्याची समाधी. काय आहे खरा इतिहास?

छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून इतिहासातील अनेक विषय चर्चेत आलेत. त्यांपैकीच रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्यासंबंधीचा विषय आहे. खरंच शिवाजी महाराजांना कुत्रा पाळण्यासाठी वेळ होता का? रायगडावर असणारी समाधी वाघ्या कुत्र्याचीच आहे का ? काय आहे खरा इतिहास ? जाणून घेऊया सविस्तर माहिती. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी छत्रपती शिवाजी महाराज यांचा 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर … Read more

Medieval India: मध्ययुगीन भारताचा इतिहास

*मध्ययुगीन भारत: भारत आणि जग  • इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास असे तीन भाग पडतात. • इतिहासाचे कालखंड मानवी प्रगतीचे विविध टप्पे आहेत. • भारताच्या मध्ययुगाची सुरुवात ढोबळभारत आणि जगमानाने इसवी सनाच्या नवव्या शतकाच्या सुमारास होते. • इसवी सनाच्या अठराव्या शतकाच्या अखेरीस मध्ययुग संपते. • युरोपात मध्ययुगाचा काळ इसवी सनाचे पाचवे शतक ते अठरावे … Read more

Ancient India: Ancient kingdoms of Southern-दक्षिणेकडील प्राचीन राज्ये

*Ancient India Ancient kingdoms of Southern प्राचीन भारत :दक्षिणेकडील प्राचीन राज्ये : सातवाहन, वाकाटक, चालुक्य, पल्लव या घराण्यांची कारकिर्द भारताच्या इतिहासात महत्त्वाची आहे. *Satvahan सातवाहन : • इसवी सन पूर्व पहिल्या शतकात सातवाहन सत्तेचा उदय झाला. • महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या प्रदेशांत त्यांचे राज्य होते. • महाराष्ट्रातील ‘प्रतिष्ठान’ म्हणजे ‘पैठण’ ही सातवाहन सत्तेची … Read more