Monsoon arrives in Kerala ahead of schedule, earliest onset in 16 years-मान्सून वेळेपूर्वीच केरळात दाखल,जाणून घेऊया अधिक माहिती.

2025 साल हे मान्सून पाऊस सर्वात प्रथम दाखल होण्यासाठी प्रसिद्ध झाले आहे. 2009 पासूनचा इतिहास पाहिल्यास इतक्या लवकर मान्सून कधीच भारतात म्हणजे केरळात दाखल झालेला नाही. हे कसे आणि का घडत आहे ?जाणून घेऊया अधिक माहिती. 23 मे रोजी मान्सून केरळात दाखल -Monsoon to hit Kerala on May 23, 2025 2009 साली मान्सून पावसाचे आगमन … Read more

Pre-monsoon rain-मान्सूनचा धमाका! की मान्सूनपूर्व पाऊस..?

सध्या महाराष्ट्रासह भारतात अनेक राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. वाळवाचा म्हणावा तर पाऊस दिवसभर पडतोय. मान्सून म्हणावा तर तो अजून मान्सून कर्नाटकातही दाखल झाला नाही. मग हा कोणता पाऊस? शक्ती चक्रीवादळाचा परिणाम की मान्सूनपूर्व पाऊस? दरवर्षी मान्सून पूर्व पाऊस लागतो; पण हवामानातील बदलामुळे काही वेळा मान्सूनपूर्व पाऊस लागत नाही. मान्सूनपूर्व पाऊस हा वळीव स्वरूपाचा, विजांच्या … Read more

Vaishnavi Hagawane Case-पुण्यातील वैष्णवी हगवणेची आत्महत्या की हुंडाबळी?

पुण्यातील वैष्णवी हगवणे या नवविवाहितेने नवरा सासू, सासरे, नणंद यांच्या छळाला कंटाळून अखेर आत्महत्या केली. खरे तर हा हुंडाबळीच आहे. काय आहे सविस्तर घटना? जाणून घेऊया. पुण्यातील वैष्णवी हगवणेने छळाला कंटाळून केली आत्महत्या. 2023 साली वैष्णवी कस्पटे या तरुणीने शशांक हगवणे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षाशी विवाह केला होता. वैष्णवीने हा प्रेम विवाह केला … Read more

Kolhapur Rain – कोल्हापूरात अवकाळी पावसाचा हैदोस, नागरिकांच्या घरात शिरलं पाणी; पाहा Video

कोल्हापूरसह महाराष्ट्राला अवकाळी पावसाने मंगळवार (20-05-2025) पासून झोडपून काढलं आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं असून ओढे नाले ओसंडून वाहत आहेत. 

Ceasefire-सीझ फायर: कोणाचा जय कुणाची हार? 

ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला. या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या युद्धात परिवर्तन होते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करून सीझ फायर घडवून आणले. युद्ध तर थांबले, पण काय झाले पुढे? ते पाहू. सीझ फायर म्हणजे काय? What is ceasefire? सीझ फायर म्हणजे दोन्ही … Read more

Human Teeth: growth, kinds, work, care, vigilance-मानवी दात: वाढ, प्रकार, कार्य, निगा, काळजी

मानवी शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आहेत. प्रत्येक अवयवांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. माणसाच्या तोंडात असणारे दात यांचे महत्त्व सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. मानवी दात, त्यांची वाढ, प्रकार, कार्य, निगा आणि दक्षता याबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत. मानवी दात: Human teeth माणसाच्या तोंडात असणारा एक महत्त्वाचा आणि अत्यंत गरजेचा अवयव म्हणजे दात होय. दातांशिवाय मानवी … Read more

Mughal period-मुघल काळातील आर्थिक आणि सामाजिक जीवन (1500 AD ते 1750 AD)

मुघल काळात भारताच्या आर्थिक व सामाजिक जीवनात अनेक बदल घडून आहे *आर्थिक जीवन: • भारतीय समाज मुघल काळात कृषिप्रधान होता. • तंबाखू, बटाटा, मका इत्यादी नवीन पिके शेतकरी घेऊ लागला. • मुघल राज्यकर्त्यांनी शेतीला उत्तेजन दिले. • शेतकऱ्यांना बी-बियाणे, शेतीची अवजारे खरेदी करण्यासाठी तगड दिली जात असे. • शेतीखेरीज गुजरात, बंगाल, ओडिशा या प्रांतांत कापडनिर्मितीचे … Read more

Ancient India Mahajanpade :  प्राचीनभारत महाजनपदे

प्राचीनभारत महाजनपदे इसवी सन पूर्व सहाव्या शतकाच्या सुरुवातीला उत्तर भारतात अनेक राज्ये होती. त्यांना ‘जनपदे’ आणि ‘महाजनपदे’ असे म्हणत. महाजनपदांमध्ये ज्येष्ठ व जबाबदार नागरिकांची एक ‘गणपरिषद’ असे. राज्यातील सर्वोच्च अधिकार गणपरिषदेकडे असत. *सोळा महाजनपदे : (१) काशी (बनारस), (२) कोसल (लखनौ), (३) मल्ल (गोरखपूर), (४) वत्स (अलाहाबाद), (५) चेदी (कानपूर), (६) कुरू (दिल्ली), (७) पांचाल … Read more

After 10th career options-दहावीनंतर पुढे काय करायचे? याविषयी मुलांना उपयोगी पडेल अशी मार्गदर्शक चर्चा करणार आहोत.

दहावीनंतर पुढे काय करायचे? हा प्रश्न दहावी पास झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आणि त्यांच्या पालकांना पडत असतो. दहावी पास मुले खरे तर गोंधळून गेलेली असतात. त्यांना योग्य निर्णय घेता येत नाही. म्हणूनच आपण दहावीनंतर पुढे काय करायचे? याविषयी मुलांना उपयोगी पडेल अशी मार्गदर्शक चर्चा करणार आहोत. दहावीचा निकाल आणि टक्केवारी: 10th class result and percentage दरवर्षी … Read more

India: Agricultural production-भारतात कोणत्या राज्यात कोणत्या प्रकारची शेती केली जाते जाणून घ्या एका क्लिक मध्ये

भारत : शेती उत्पादन भारतात विविध प्रकारची शेती उत्पादने घेतली जातात. वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळी शेती केली जाते.त्यातील काही प्रमुख शेती उत्पादने पुढीलप्रमाणे – 1. महाराष्ट्र : तांदूळ, ऊस, ज्वारी, बाजरी, तीळ, सोयाबीन, नारळ, पेरू, कांदे, हळद, संत्री, केळी, आंबे, काजू, डाळी, मसाल्याचे पदार्थ, तंबाखू, कापूस, जवस, सूर्यफूल, भुईमूग, मका, डाळिंब, द्राक्षे. 2. कर्नाटक : तांदूळ, … Read more