Maharashtra Assembly Election 2024 – बारामती मतदारसंघात कोण मारणार बाजी काका की पुतण्या, शरद पवारांचा करिश्मा चालणार का?

बारामती विधानसभा मतदारसंघ – Baramati Assembly Constituency: महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत.त्यांतील पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघ 1962 साली स्थापन झाला आहे. या मतदार संघावर शरद पवार घराण्याचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. निव्वळ वर्चस्व नाही, तर निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. बारामती विधानसभा मतदार संघ स्थापन झाल्यावर या मतदार संघातून प्रथमच मालतीताई शिरोळे या महिला आमदार … Read more

Why does soil smell after the first rain ?/ पहिल्या पावसानंतर मातीचा सुगंध का येतो ?

पहिला पाऊस म्हणजे काय? What is the first rain? पहिला पाऊस म्हणजे उन्हाळ्यात जमीन चांगली खरपूस तापल्यानंतर मृगाच्या वेळी किंवा मृगाच्या पूर्वी रोहिणी नक्षत्रात पाऊस लागतो. त्याला पहिला पाऊस असे म्हणतात. कधी कधी उन्हाळात अचानक वळवाचा पाऊस पडतो.त्यापूर्वी बरेच दिवस जमीन चांगली खरपूस तापली असेल आणि अचानक वळवाचा पाऊस पडला तर, अशावेळी आपण मृद्‌गंध अनुभवला … Read more

America [US] President Election-2024 / अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक

सध्या संपूर्ण जगात चर्चेत असलेली निवडणूक म्हणजे अमेरिकेची (United States] निवडणूक होय. दर चार वर्षांनी होणारी ही निवडणूक 2024 साली 5 नोव्हेंबर रोजी होत आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे ही निवडणूक दर चार वर्षांनी नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या मंगळवारी येते.तसा अमेरिकेचा कायदा आहे.या निवडणुकीत दोन प्रमुख पक्षांचे उमेद‌वार उभे आहेत. अमेरिकेत डेमॉक्रॉटिक पक्ष … Read more

Wayanad lok sabha / वायनाड लोकसभा मतदारसंघ

Wayanad lok sabha  मतदार संघ आणि गांधी परिवार यांचे 2019 च्या लोकसभा निवड‌णुकीपासून अतूट नाते जमले आहे. 2019 Election of Waynad Constituency 2019 साली झालेल्या निवडणुकीच्या वेळी राहूल गांधी यांनी Wayanad lok sabha मतदार संघातून निवडणूक लढवली होती. या मतदार संघातून काँग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी यांना 4,31,770 इतके मताधिक्य मिळाले होते. राहूल गांधी यांना … Read more

Panchmahabhuta / पंचमहाभूते

विश्व म्हणजे कण (अणू, रेणू), ऊर्जा आणि पदार्थ असे असले तरी विश्वाची व्याप्ती अनंत असून एका महास्फोटातून विश्वाची निर्मिती झाली आहे. ग्रह, तारे, अवकाश या साऱ्यांनाच ब्र‌ह्मांड म्हणतात. ब्रह्मांड हे अपरिमित आहे. या ब्रह्मांडातील किवा विश्वातील असणाऱ्या Panchmahabhuta विषयी आपण माहिती घेऊया. ब्रह्मांडाच्या निर्मितीतूनच पंचमहाभूतांची उत्पत्ती झाली आहे. या पंच महाभुतातूनच संजीवसृष्टीचा जन्म झाला. तेच … Read more

The First School for girls : मुलींची पहिली शाळा

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रात मुलींच्या शिक्षणासाठी आणि मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणासाठी 19 व्या शतकाच्या मध्यात खूप मोठा लढा दिला. त्यावेळी समाजात खूप मोठी दरी होती. पुण्यात तर सनातनी लोकांचे प्राबल्य होते. पतीचे निधन झाल्यानंतर स्त्रियांचे केशवपन करण्याची अनिष्ट प्रथा होती. विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार नव्हता. मुलींच्या आणि मागास वर्गीय मुलांच्या शिक्षणास बंदी होती. … Read more

Six Seasons : सहा ऋतू

भारतात हवामानातील बदलानुसार येणारे ऋतू आणि निसर्गातील बद‌लांनुसार येणारे ऋतू असे दोन प्रकार पडतात. हवामानातील बद‌लानुसार उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन प्रकारचे ऋतू येतात. तर निसर्गातील बदलांनुसार वसंत, ग्रीष्म वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे सहा प्रकारचे ऋतू येतात. या सहा ऋतूंची (Six Seasons) आपण सविस्तर माहिती घेऊया— ऋतूंचे सहा प्रकार: Six kinds of Seasons … Read more

Ayodhya : Ram Janma Bhumi :आयोध्या / रामजन्मभूमी

आयोध्या ही नगरी भारतातील महत्त्वपूर्ण, वैभवशाली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा असलेली नगरी आहे. आयोध्या (Ayodhya) ही नगरी वैभवशाली आहे, कारण याच नगरीत 10,000 वर्षांपूर्वी राम जन्मला. राम हा आयोध्येचा राजा होता. त्याच्या जीवनातील अनपेक्षित घटनांमुळे तो नेहमी चर्चेत राहिला. वाल्या कोळ्याला आपल्या कुकर्माचा पश्चात्ताप झाला आणि त्याचा वाल्मिकी झाला. वाल्मिकीला रामायणच का लिहावेसे वाटले? इक्ष्वाकु … Read more

Dwarka : द्वारका

महाभारत युद्धाचे हातात शस्त्र न घेता ज्याच्याकडे नायक म्हणून पाहिले जाते, तो नायक म्हणजे महामानव, महापुरुष श्रीकृष्ण होय. श्रीकृष्णाकडे भगवान म्हणून न पाहता एक मानव, महापुरुष, तत्त्ववेत्ता, युद्ध जिंकून देण्यासाठी असणारे कसब ज्याच्याकडे आहे, असा चातुर्यसंपन्न नेता . आपल्या बु‌द्धी- चातुर्याची समोरच्यावर पूरेपूर छाप पाडण्याचे कौशल्य असणारा नेता. आपल्या मधुर आणि विचार प्रवर्तक वाणीची मोहोळ … Read more

अलिबागचा पाणकोट किल्ला [कुलाबा किल्ला] / Kulaba Fort: Alibag

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पश्चिम किनारपट्‌टीवर एका छोट्याशा बेटावर Kulaba Fort वसलेला आहे. कुलाबा किल्ला हा एक महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासापासून किंचित अलग असलेला किल्ला अशी या किल्ल्याची ओळख आहे. सागरी दुर्गाच्या यादीत अलिबाग किल्ल्याला निश्चितच महत्त्वाचे स्थान आहे. आता आपण या कुलाबा किल्ल्याची माहिती करून घेणार आहोत. हा गड अलिबागच्या किनाऱ्यापासून अर्धा किलोमीटर समुद्रात एका … Read more