Eco-friendly Ganesh festival-पर्यावरणपूरक गौरी-गणपतीचा सण की इव्हेंट उत्सव..?

खरं तर कोणताही सण, उत्सव साजरा करत असताना तो पर्यावरणपूरक कसा राहील याकडे सर्वांनी लक्ष देण्याची आता वेळ आली आहे. गौरी-गणपतीचा हा एक असाच सण आहे की तो सुरुवातीला पर्यावरण पूरकच होता. पण अलीकडच्या वीस-पंचवीस वर्षांचा इतिहास पाहता त्याचे बदलते स्वरूप हे पर्यावरणास घातक होत आहे. म्हणूनच पुन्हा एकदा पर्यावरणपूरक गौरी-गणपतीचा सण साजरा करण्यासाठी जागृती … Read more

Tariff impact on jobs-टॅरिफचा फटका: 20 लाख नोकऱ्यांना धोका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला 55 ते 66% टॅरिफ लावल्यामुळे वीस लाख नोकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. काय आहे बातमी सविस्तर पाहू. भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी: करते त्याचा फटका? भारत अमेरिकेत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी करते. ही खरेदी भारताने करू नये, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते; पण भारताने … Read more

Maratha reservation protest Mumbai-मराठा आरक्षणासाठी लाखोंचा लढा: मुंबईत उसळला जनसागर

महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा एकदा वादळ उठले आहे. मराठा आरक्षणाची आर या पार लढाई करणारे आणि त्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर प्रचंड मोठ्या संख्येने आंदोलन करण्याचा सरकारला इशारा दिला आहे. त्या अनुषंगाने मुंबईच्या दिशेने लाखो लोकांचा मराठा आरक्षणासाठी जमाव तयार होत आहे. न्यायालयाने एक दिवसासाठी बंदी उठवली … Read more

Loud DJ music death risk-डीजेचा दणका:मृत्यूचा विळखा

सार्वजनिक उत्सव आणि कार्यक्रम साजरे करताना डीजेचा सर्रास वापर वाढला आहे; पण या डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. अनेकांच्या अवयवांवर परिणाम होत आहे. वृद्ध, लहान बालके यांच्यावरही मोठ्या प्रमाणात आघात होत आहे. खरंच अशा उत्सवाच्या वेळी किंवा सार्वजनिक कार्यक्रमाच्या वेळी डीजे वापरावा का ? आणि वापरला तर तो किती डेसिबल पर्यंत वापरावा? याबाबत … Read more

Supreme Court on stray dogs-सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई: सर्वोच्च न्यायालय

कबूतरखान्याचा विषय संपवून आता सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यामुळे जे विपरित परिणाम होतात, त्याचे दुष्परिणाम अनेक माणसांना भोगावे लागतात. त्या अनुषंगाने 11 ऑगस्ट 2025 रोजी एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. तो निर्णय म्हणजे सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा आदेश देशभर लागू होणार सार्वजनिक … Read more

Vice Presidential Election 2025-उपराष्ट्रपती निवडणूक 2025: प्रक्रिया आणि पक्षीय बलाबलाचा आढावा

भारताचे उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांनी राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपदाची निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी संपन्न होणार आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीतर्फे सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी आहे. तर इंडिया आघाडीतर्फे बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी आहे. या दोन उमेदवारांमध्येच समोरासमोर टक्कर आहे. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक कशी होते? पक्षीय बलाबल काय आहे? कोण जिंकेल याबाबत आपण सविस्तर जाणून … Read more

Challenges In Caring For Parents-आईवडिलांचा सांभाळ: एक गंभीर समस्या

वृद्ध आई-वडिलांचे पालन पोषण प्रत्येक घरातील समस्या बनली आहे. बदलत्या जीवनशैलीचा हा परिणाम? की नात्यातील प्रेम कमी झाले आहे? मुलांना का नकोसे झाले आहेत आई वडील? जाणून घेऊया सविस्तर माहिती. घराघरातील सर्वेक्षण केले तर…. घराघरातील सर्वेक्षण केले तर प्रत्येक घरातील सामायिक समस्या एकच जाणवेल, ती म्हणजे आई-वडिलांचे म्हणजेच वृद्ध आई-वडिलांचे एकटेपणा. कुटुंबात असूनही वृद्ध आई-वडिलांना … Read more

Radhanagari News-राधानगरी तालुक्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ दूधगंगा धरणातून 25000 क्युसेक पाणी सोडले सुळंबीचा पूल पाण्याखाली पहा व्हिडिओ

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने गेले दोन दिवस धुमाकूळ घातलेला आहे. उच्चांकी पावसामुळे राधानगरी धरणाचे सातहीस्वयंचलित दरवाजे उघडलेले आहेत. त्याचबरोबर दूधगंगा धरणातूनही 25000 क्युसेक पाणी सोडलेले आहे. आत्तापर्यंतच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच पाणी सोडलेले नव्हते. त्यामुळे सावर्डे-सुळंबी मार्गावर असलेल्या सुळंबीजवळील उंच पुलावरसुद्धा एक ते दीड फूट पाणी आलेले आहे. पुलाची स्थापना झाल्यानंतर इतिहासात … Read more

Kolhapur News-कोल्हापुरातील मल्हारपेठ येथे भिंत कोसळली, पाच जण भिंतीखाली अडकले गावकऱ्यांनी केले शर्थीचे प्रयत्न

कोल्हापूर जवळच असलेल्या मल्हारपेठ येथे भिंत कोसळून पाच जण भिंतीखाली गाडले गेले.रंगराव दत्तू मोरे आणि त्याच घरातील चौघेजण असे एकाच कुटुंबातील पाच जण या भिंतीखाली गाढल्यामुळे गावकऱ्यांनी रंगराव दत्तू मोरे यांच्या घराकडे धाव घेतली. ही बातमी बघता बघता पोलिसांनाही समजली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पाऊस धो धो पडत होता. गावकऱ्यांचे मदतकार्य चालूच राहिले होते.अखेर गावकऱ्यांनी … Read more

Four lakh hectares crops at risk Maharashtra-अतिवृष्टीने महाराष्ट्रातील चार लाख हेक्टर पिकांना धोका

महाराष्ट्रात आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात पावसाने गेली चार दिवस धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील सुमारे चार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून हे नुकसान अधिक वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची पिके आणि त्यांचे झालेले नुकसान यांची भरपाई करण्याची करण्याचा अधिकार पूर्णतः जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ते पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी … Read more