Bhopal : भोपाल

भोपाल हे मध्य‌प्रदेशची राजधानीचे शहर होय. राजीव गांधी पंतप्रधान असताना भोपाळ हे शहर वायूगळतीमुळे खूप गाजले होते. 3 डिसेंबर 1984 रोजी भोपाळ शहरात युनायटेड कार्बाइड कंपनीच्या एक टँकमधून मिथाईल आयसोसायनाईट (M.I.C.) वायूच्या गळतीत सुमारे 20000 लोक मृत्युमुखी पडले आणि 50,000 लोक जखमी झाले होते .या वायुगळीमुळे भोपाळ दुर्घटनेची बातमी जगभर पसरली होती. त्याच भोपाळ मधील … Read more

Pachmarhi / पचमढी

मध्य प्रदेश राज्यातील लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणजे Pachmarhi होय. भारतात अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत. आणि हो बहुतांश ठिकाणे इंग्रजांच्या वास्तव्याच्या पाऊलखु‌णा असलेली आहेत. पचमढी त्याहून नवीन नाही. येथेही उन्हाळ्यात इंग्रजाचे वास्तव्य असायचे. या पचमढी परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. मध्य प्रदेशातील सर्वात उंच शिखर (भूपगड) हे सुद्धा या सातपुडा पर्वतातच आहे. शिवाय पावस धबधबा, जटाशंकर … Read more

Birla Planetarium / बिर्ला तारांगण, हैद्राबाद

भारतात अनेक ठिकाणी तारांगण केंद्रे आहेत. बिर्ला समुहाने भारतात जशी सुंदर मंदिरे बांधली आहेत. त्याच प्रमाणे विज्ञान सेंटर्स, प्लॅनेटेरिअम्स सुद्धा निर्माण केले आहेत. या माध्यमातून विज्ञान विषयक संशोधनाला आणि खगोल विषयक जिज्ञासेला चालना मिळाली आहेत. बिर्ला समुहाने भारतात अनेक ठिकाणी तारांगण उभारलेली आहेत. ही तारांगणे बिर्ला तारांगणे [Birla Planetariums] या नावाने ओळखली जातात. हैद्राबाद येथील … Read more

Charminar : चार मिनार हैद्राबाद

आंध्रप्रदेशची जुनी राजधानी आणि सध्याची तात्पुरती राजधानी म्हणजे हैद्राबाद होय. या हैद्राबाद‌चे तेलंगणा राज्याच्या नवनिर्मिती मुळे विघटन आहे. हैद्राबाद ही तेलंगणा राज्याची राजधानी आहे. या हैद्राबाद मध्ये बिर्ला मंदिर, चारमिनार, बिर्ला प्लॅनेटेरिअम, जिब्राल्टर रॉक, 350 टन वजनाचा 17.5 मीटर उंचीचा भगवान बुद्धाचा पूर्णाकृती पुतळा इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. त्यापैकी आता आपण चार मिनार (Charminar) बद्दल … Read more

Alandi : आळंदी

महाराष्ट्रात अनेक पवित्र ठिकाणे आहेत. संस्कृतीचा वारसा जपणारी गावे, शहरे आहेत. संत वाङ्‌मय आणि वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारी गावे आहेत .आळंदी (Alandi) हे असेच गाव आहे. या आळंदीत संत ज्ञानेश्वर यांची समाधी [Samadhi Of Saint Dnyaneshwar] आहे त्या आळंदी विषयी आणि त्यांच्या समाधी (Tomb) विषयी आपण माहिती घेणार आहोत. आळंदीची संक्षिप्त माहिती: Brief Information of … Read more

Jejuri Khandoba : जेजुरीचा खंडोबा

भारत या देशात खूप मोठी प्राचीन ऐतिहासिक परंपरा आहे. भारताचा प्राचीन काळ हा वैभवशाली काळ आहे. त्या काळातच सप्तसिंधू प्रदेशात गौरवशाली परंपरा असलेले राजेरजवाडे होऊन गेले. बळी वंशातील हिरण्याक्ष, हिरण्यकश्यिपु विरोचन, प्रल्हाद, बळीराजा हे एकापेक्षा एक जन‌हिताय राजे होऊन गेले. बळीराजा हा त्यांतील सर्वोच्च शिरोमणी होता. बळीवंशातील राजांची सत्ता सप्त सिंधु प्रदेशात सुरूवातीला होती; पण … Read more

Ayodhya : Ram Janma Bhumi :आयोध्या / रामजन्मभूमी

आयोध्या ही नगरी भारतातील महत्त्वपूर्ण, वैभवशाली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा असलेली नगरी आहे. आयोध्या (Ayodhya) ही नगरी वैभवशाली आहे, कारण याच नगरीत 10,000 वर्षांपूर्वी राम जन्मला. राम हा आयोध्येचा राजा होता. त्याच्या जीवनातील अनपेक्षित घटनांमुळे तो नेहमी चर्चेत राहिला. वाल्या कोळ्याला आपल्या कुकर्माचा पश्चात्ताप झाला आणि त्याचा वाल्मिकी झाला. वाल्मिकीला रामायणच का लिहावेसे वाटले? इक्ष्वाकु … Read more

Shantiniketan : शांतिनिकेतन

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि त्यांचे जीवनकार्य यांना दुवा साधणारा घटक म्हणजे Shantiniketan होय. Shantiniketan हे रवींद्रनाथ टागोरांच्या जीवनाचे ध्येय बनलेले होते. आणि त्याच ध्येयाने झपाटून त्यांनी आनंददायी, कृतियुक्त शिक्षणाची निर्मिती करुन एक आदर्श शाळा कशी असते, याचा नमुना जगासमोर ठेवला.रवींद्रनाथ टागोर हे जात्याच कवी होते. त्यांनी लिहिलेला’ काव्यसंग्रह गीतांजली या नावाने प्रकाशित झाला आणि त्याच … Read more

मथुरा- Mathura

भारत हा महान देश आहे. भारतीय तत्त्वज्ञान जगप्रसिद्ध आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास अनेक पाश्चात्य वि‌द्यापीठांतून केला जातो. या भारतीय तत्त्वज्ञानाचा जनक म्हणून श्रीकृष्णाकडे पाहिले जाते. श्रीकृष्णाच्या मुखातून बाहेर पड‌लेला प्रत्येक शब्द म्हणजे तत्तज्ञानच! जीवन जगण्यासाठी लागणारे मौलिक विचार होय. श्रीकृष्णाने कुरु क्षेत्रावर अर्जुनाला लढाईला प्रवृत्त करण्यासाठी जे तत्त्वज्ञान सांगितले, जे मार्गदर्शन केले ते मार्गदर्शन म्हणजेच … Read more

सारनाथ: Sarnath

सम्राट अशोक यांनी भारतीय तत्त्वज्ञानाला आणि राजकारणाला कलाटणी देणारा निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे बौद्ध धर्माचा स्वीकार.शांतीचा प्रसार. युद्धबंधी. समाज केंद्रित धर्म आणि राज्यव्यवस्था होय. गौतम बुद्ध हे सर्वश्रेष्ठ महामानव होते; पण त्यांचे तत्त्वज्ञान जगापर्यंत पोहोचवणारा कोणी तरी हवा होता. प्रत्येक महान व्यक्तीचे कार्य जगापर्यंत पोहोचवणारा कोणी तरी सच्चा अनुयायी असावा लागतो .तो सच्चा अनुयानी … Read more