लोहगड/ Lohagad fort

पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या शेजारी असणारा Lohagad fort हा एक महत्त्वाचा किल्ला आहे. भारत सरकारने हा किल्ला 26 मे 1909 रोजी ‘महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केला. या किल्ल्याची माहिती आता आपण घेणार आहोत. गडाचे नाव : लोहगड समुद्रसपाटीपासूनची उंची : सुमारे 1200 मी. किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग चढाईची श्रेणी : सोपी. ठिकाण : लोणावळा, … Read more

राजगड किल्ला / Rajgad fort

पुणे जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे ‘Rajgad fort’ होय, पुणे शहराच्या नैर्ऋत्य दिशेला 48 किमी अंतरावर आणि भोर गावच्या वायव्येला 24 किमी अंतरावर स्वराज्याची पहिली राजधानी-किल्ले राजगड डौलाने उभा आहे. मावळ भागातील मुरुंबदेवाच्या डोंगरावर हा किल्ला मोठ्या दिमाखात उभा आहे. या किल्ल्याची आता आपण माहिती घेणार आहोत. गडाचे नाव : राजगड समुद्रसपाटीपासून : … Read more

मुले, शाळा आणि गृहपाठ/Children, school and homework

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी काही महिन्यांपूर्वी मुलांना पुरेशी झोप मिळत नाही,याकडे राज्यशासन, शिक्षण विभाग आणि शिक्षक यांचे लक्ष वेधले आहे.याबाबत राज्यपालांनी दोन बाबींकडे लक्ष वेधून घेतले आहे 1.शाळांच्या वेळा 2. मुलांना दिला जाणारा अभ्यास(गृहपाठ)होय. खरे तर मुलांच्या मानसिक स्थितीवर त्यांचा बौद्धिक, भावनिक आणि शारीरिक विकास अवलंबून असतो.म्हणूनच मुलांच्या मानसिक स्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही,याचा … Read more

पावनगड / Pavangad

शिवरायांनी स्वराज्य निर्मितीसाठी ‘ज्याचे किल्ले त्याचे राज्य’ या उ‌द्घोषाने सुरुवात केली होती. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गड बांधले अनेक गडांची दुरुस्ती केली. त्यांनी उभारलेल्या गडांपैकीच ‘Pavangad’ हा एक महत्त्वाचा किल्ला होय. समुद्रसपाटीपासून उंची : सुमारे 4040 फूट डोंगररांग : कोल्हापूर-सह्याद्री तालुका : पन्हाळा जिल्हा : कोल्हापूर कोल्हापूरपासून : 22 किमी प्रकार : गिरिदुर्ग चढाईची श्रेणी : … Read more

कॅन्सरमुक्त भारत:एक अभियान (Reasons of cancer)

भारत हा मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आणि कॅन्सर यांसारखे आजार असलेला देश अशी ओळख निर्माण होऊ नये म्हणून आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे.अलीकडे भारतात मोठ्या प्रमाणात कर्करोग (कॅन्सर)वाढत आहे . कॅन्सर हा आजार शंभर टक्के बरा होण्याची सुविधा सध्या तरी या विश्वात अस्तित्वात नाही . म्हणून रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून दक्षता घेणे … Read more

मीठ(salt)/ Rock salt

मीठ हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. रोजच्या जेवणात मीठ ही एक अत्यावश्यक बाब मानली जाते. मीठ नाही असे घर मिळणार नाही. मिठाला सोडिअम क्लोराइड या रासायनिक नावाने ओळखतात. तर NaCl ही मिठाची रासायनिक संज्ञा आहे. या मिठाचे महत्त्व, फायदे-तोटे, मिठाचे वेगवेगळे प्रकार याबाबत अधिक माहिती या लेखातून आपण घेणार आहोत. मीठ आणि आपले … Read more

श्रीकृष्ण जन्माष्टमी/ krishna janmashtami

श्रीकृष्णाचा जन्म कोणत्या युगात झाला?In which era was Shri Krishna born? महान तत्त्वज्ञ, बहुजन समाजाचा प्रतिनिधी, आपल्या कर्तृत्वाने ज्यांना तमाम भारतीयांनी दैवत्व बहाल करून आपल्या हृदयात आणि देव्हाऱ्यात स्थान दिले, त्या श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री बारा वाजता झाला.श्रीकृष्णाचे आयुष्य दोन युगांच्या जोडणीत गेले.साधारणत:एक युग म्हणजे 4 लाख 32 हजार वर्षे मानले जाते.कलियुग संपायला … Read more

रक्षाबंधन / नारळी पौर्णिमा/ Rakshabandhan/Narali pournima

भारतीय संस्कृतीला खूप मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. हा सांस्कृतिक वारसा प्राचीन काळापासून आपण सण, उत्सव, समारंभ, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेतून आपण घेतलेला आहे. Rakshabandhan हा बहीण-भावासाठी महत्त्वाचा असलेला एक सण आहे. या सणाबद्दल आपण अधिक माहिती घेऊया, रक्षाबंधन हा सण केव्हा येतो?When is the festival of Rakshabandhan? बहीण-भावाचे नाते घट्ट करणारा रक्षाबंधन हा सण … Read more

विशाळगड/ Vishalgad Fort

कोल्हापूर जिल्ह्याला इतिहासाची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. येथील गड, किल्ले, राजवाडे, मंदिरे हे त्याचे साक्षीदार आहेत. असाच एक किल्ला कोल्हापूरच्या पश्चिमेला आहे. तो किल्ला म्हणजे ‘Vishalgad Fort’ होय. पूर्वी हा किल्ला ‘खेळणा किल्ला’ म्हणून प्रसिद्ध होता. याच किल्ल्याची आपण ओळख करून घेणार आहोत. समुद्रसपाटीपासून उंची : 1130 मी. डोंगररांग : कोल्हापूर, सह्याद्री तालुका : शाहूवाडी … Read more

गुरुपौर्णिमा/ Guru Pournima

भारतीय संस्कृती ही एक आदर्श संस्कृती आहे. भारतात सर्व जाति-धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदतात. भारतीय तत्त्वज्ञान आणि भारतीय योग या बाबी संपूर्ण जगासमोर आदर्शवत आहेत.अनेक सण, उत्सव, परंपरा यांतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडत असते. Guru Pournima हा भारतीय संस्कृतीतील एक आदर्श उत्सवच आहे.गुरु‌पौर्णिमेची भारतीय संस्कृतीतील परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. या परंपरेविषयी अधिक माहिती आपण … Read more