India Economy News-पश्चिम आशियातील संघर्षाचा फटका भारताला बसणार: बचतीचा संदेश?
इराण-अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्ध थांबले असले तरी अंतर्गत धुसफूस चालूच आहे. होर्मुझची सामुद्रधुनी अद्यापही मुक्त झालेली नाही. इराण-अमेरिका यांच्यात संघर्ष चालूच आहे. अमेरिकेचा अरेरावीपणा संपूर्ण जगाला भोगाव लागणार आहे. पश्चिम आशियात जो युद्धजन्य संघर्ष चालू आहे, त्याचा फटका भारतालाही बसणार आहे. बसत आहे, याची कबुली भारताच्या पंतप्रधानांनी दिली आहे आणि बचतीचा संदेश ही दिला आहे. पंतप्रधानांचा … Read more