Kolhapur cyber crime news-कोल्हापूरात सायबर गुन्हेगारी वाढली: सुमारे 120 कोटींचा नागरिकांना फटका
संपूर्ण भारतातच सायबर गुन्हेगारी वाढत असून नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे एकशे कोटींच्या रू.च्यावर सायबर गुन्हेगारांनी नागरिकांच्या पैशावर डल्ला मारला आहे. ऑनलाइन बँकिंग आणि डिजिटल व्यवहार ही सोय झाली असली तरी त्यातून सायबर गुन्हेगारांसाठी पैसे हडपण्याची मोठी संधी निर्माण झाले आहे. त्यामुळे ऑनलाईन खरेदीवर सवलतींचे आमिष देऊन ते डिजिटल अरेस्टची भीती … Read more