Aurangzeb tomb-औरंगजेबची कबर आणि मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास

मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष म्हणून औरंगजेबच्या कबरीकडे पाहिले जाते. तब्बल 26 वर्ष महाराष्ट्रातच मुक्काम ठोकून राहिलेल्या बादशहाला दिल्लीत जाण्यापूर्वीच महाराष्ट्राच्या मातीत गाढले गेले. खरंच औरंगजेबची कबर नष्ट करणे योग्य आहे का? औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा आत्ताच का उपस्थित झाला? याबाबत जाणून घेऊया सविस्तर इतिहास. औरंगजेबची कारकीर्द औरंगजेब हा क्रूरकर्मा होता हे संपूर्ण भारताला आणि मराठ्यांनाही माहीत … Read more

Ancient India Gupt period :प्राचीन भारतातील गुप्त काळाचा इतिहास

*प्राचीन भारत: गुप्त काळ *उत्तरेकडील प्राचीन राज्ये* •गुप्त काळात उत्तरेकडे अनेक राजघराणी उदयास आली. • त्यांपैकी इंडो-ग्रीक, कुशाण, गुप्त, वर्धन या घराण्यांची काकिर्द चाची आहे. • सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाला. • ‘बृहद्रथ’ हा मौर्य कुळातील शेवटचा सम्राट होय. • पुष्यमित्र शुंग याने ‘बृहद्रथ’ चा पराभव केला होता. *इंडो-ग्रीक शक्ती: • भारतातील वायव्येकडील … Read more

Nobel Peace Prize Winner (Gustav Stresemann)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते गुस्टाव स्ट्रेसमान Gustav Stresemann जन्म: 10 मे 1878 मृत्यू : 3 ऑक्टोबर 1929 राष्ट्रीयत्व: जर्मन पुरस्कार वर्ष: 1926 जर्मन राष्ट्र अनेक छोट्या छोट्या राज्यांचे मिळून बनलेले आहे. गुस्टाव स्ट्रेसमान हे 1923 मध्ये वेमार रिपब्लिकचे राज्यपाल होते. ते 1923 ते 1929 पर्यंत विदेश मंत्री होते. त्यांच्या प्रयत्नामुळे पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीला आंतरराष्ट्रीय दर्जा … Read more

Nobel Peace Prize Winner (Aristide Briand)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते अरिस्टाइड ब्रिआन Aristide Briand जन्म: 28 मार्च 1862 मृत्यू : 7 मार्च 1932 राष्ट्रीयत्व : फ्रेंच पुरस्कार वर्ष: 1926 अरिस्टाइड ब्रिआन हे अकरा वेळा फ्रान्सचे पंतप्रधान बनले होते. 1906 पासून 1932 पर्यंत त्यांनी अनेक मंत्रिपदे भूषविली. या काळात त्यांनी आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी व ‘लीग ऑफ नेशन्स’ (राष्ट्रसंघ) च्या यशस्वीतेसाठी सतत प्रयत्न केले. … Read more

Buddha Religion :  बौद्ध धर्माचा इतिहास

इ स पूर्व सहाव्या शतकात यज्ञ,कर्मकांड यांना अवाजवी प्राधान्य होते. अनिष्ट सामाजिक परंपरेमुळे समाज दुभंगला होता. • वैदिक वाङ्मयाबद्दल लोक अज्ञानी होते. • अंधश्रद्धेचा सुळसुळाट झाला होता. • अशा परिस्थितीत गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीरांचा जन्म झाला. • समाजाला नव्या विचाराची, आचाराची आवश्यकता होती. • गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांच्या रूपाने ती पूर्ण झाली. … Read more

Nobel Peace Prize Winner (Sir Joseph Austen Chamberlain)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते सर जोसेफ ऑस्टिन चेंबरलेन Sir Joseph Austen Chamberlain जन्म : 16 ऑक्टोबर 1863 मृत्यू: 16 मार्च 1937 राष्ट्रीयत्व : ब्रिटिश पुरस्कार वर्ष: 1925 सर जोसेफ ऑस्टिन चेंबरलेन हे 1924 ते 1925 मध्ये ब्रिटनचे विदेश सचिव होते. त्यांनी जर्मनीसह पश्चिम युरोपीय देशांतील सीमासंबंधीचे वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले. 1925 साली त्यांनी सीमा समझोत्यासाठी … Read more

Nobel Peace Prize Winner (Fridtjof Nansen)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते फ्रिट्‌जोफ नानसेन Fridtjof Nansen जन्म : 10 ऑक्टोबर 1861 मृत्यू : 13 मे 1930 राष्ट्रीयत्व : नॉर्वेजियन पुरस्कार वर्ष: 1922 पहिल्या महायुद्धाच्या वेळी शांतता प्रस्थापित होण्यासाठी फ्रिट्‌जोफ नानसेन यांनी खूप प्रयत्न केले. युद्धात बंदी बनवलेल्या कैद्यांना आपापल्या देशात परत जाण्यासाठी त्यांनी व्यवस्था केली. ते ‘लीग ऑफ नेशन्स’मध्ये नॉर्वे देशाचे प्रमुख प्रतिनिधी … Read more

Nobel Peace Prize Winner (Karl H. Branting)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते कार्ल एच. ब्रँटिंग Karl H. Branting जन्म : 23 नोव्हेंबर 1860 मृत्यू : 24 फेब्रुवारी 1925 राष्ट्रीयत्व : स्वीडिश पुरस्कार वर्ष: 1921 पहिल्या महायुद्धात स्वीडन हे राष्ट्र तटस्थ होते. कार्ल एच. ब्रँटिंगने खूप प्रयत्न करून स्वीडनला युद्धात भाग न घेता तटस्थ ठेवायला ते यशस्वी झाले. ‘लीग ऑफ नेशन्स’च्या स्थापनेच्या वेळी कार्ल … Read more

Nobel Peace Prize Winner (Alfred Hermann Fried)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते अल्फ्रेड हरमान फ्राईड Alfred Hermann Fried जन्म : 11 नोव्हेंबर 1864 मृत्यू : 5 मे 1921 राष्ट्रीयत्व : ऑस्ट्रियन पुरस्कार वर्ष: 1911 अल्फ्रेड हरमान फ्राईड यांनी जर्मनीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी अथक प्रयत्न केले. ते एक उत्तम पत्रकार आणि कायदेतज्ज्ञ होते. त्यांचा असा विचार होता की, आंतरराष्ट्रीय असंतोष, अशांतता समाप्त करण्यासाठी कायद्यामध्ये … Read more

How much water should be drink in summer? उन्हाळ्यात किती लिटर पाणी प्यावे?

उन्हाळा हा ऋतू जसा फळा फुलांचा आहे , तसाच तो कडक उन्हाच्या झळींचा आहे. हिवाळा आणि पावसाळा या दोन ऋतूंपेक्षा अनेकांना उन्हाळा या ऋतूचा खूप त्रास होतो. जागतिक तापमान वाढीमुळे संपूर्ण जगात गेल्या दहा वर्षात तापमान वाढीचा वेग खूप वाढलेला आढळून येतो. भारत याबाबतीत अपवाद नाही. म्हणूनच उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे योग्य संतुलन टिकवणे आवश्यक आहे. … Read more