Aurangzeb tomb-औरंगजेबची कबर आणि मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास
मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष म्हणून औरंगजेबच्या कबरीकडे पाहिले जाते. तब्बल 26 वर्ष महाराष्ट्रातच मुक्काम ठोकून राहिलेल्या बादशहाला दिल्लीत जाण्यापूर्वीच महाराष्ट्राच्या मातीत गाढले गेले. खरंच औरंगजेबची कबर नष्ट करणे योग्य आहे का? औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा आत्ताच का उपस्थित झाला? याबाबत जाणून घेऊया सविस्तर इतिहास. औरंगजेबची कारकीर्द औरंगजेब हा क्रूरकर्मा होता हे संपूर्ण भारताला आणि मराठ्यांनाही माहीत … Read more