Buddha Religion :  बौद्ध धर्माचा इतिहास

इ स पूर्व सहाव्या शतकात यज्ञ,कर्मकांड यांना अवाजवी प्राधान्य होते. अनिष्ट सामाजिक परंपरेमुळे समाज दुभंगला होता. • वैदिक वाङ्मयाबद्दल लोक अज्ञानी होते. • अंधश्रद्धेचा सुळसुळाट झाला होता. • अशा परिस्थितीत गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीरांचा जन्म झाला. • समाजाला नव्या विचाराची, आचाराची आवश्यकता होती. • गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांच्या रूपाने ती पूर्ण झाली. … Read more

Nobel Peace Prize Winner (Sir Joseph Austen Chamberlain)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते सर जोसेफ ऑस्टिन चेंबरलेन Sir Joseph Austen Chamberlain जन्म : 16 ऑक्टोबर 1863 मृत्यू: 16 मार्च 1937 राष्ट्रीयत्व : ब्रिटिश पुरस्कार वर्ष: 1925 सर जोसेफ ऑस्टिन चेंबरलेन हे 1924 ते 1925 मध्ये ब्रिटनचे विदेश सचिव होते. त्यांनी जर्मनीसह पश्चिम युरोपीय देशांतील सीमासंबंधीचे वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले. 1925 साली त्यांनी सीमा समझोत्यासाठी … Read more

Nobel Peace Prize Winner (Fridtjof Nansen)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते फ्रिट्‌जोफ नानसेन Fridtjof Nansen जन्म : 10 ऑक्टोबर 1861 मृत्यू : 13 मे 1930 राष्ट्रीयत्व : नॉर्वेजियन पुरस्कार वर्ष: 1922 पहिल्या महायुद्धाच्या वेळी शांतता प्रस्थापित होण्यासाठी फ्रिट्‌जोफ नानसेन यांनी खूप प्रयत्न केले. युद्धात बंदी बनवलेल्या कैद्यांना आपापल्या देशात परत जाण्यासाठी त्यांनी व्यवस्था केली. ते ‘लीग ऑफ नेशन्स’मध्ये नॉर्वे देशाचे प्रमुख प्रतिनिधी … Read more

Nobel Peace Prize Winner (Karl H. Branting)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते कार्ल एच. ब्रँटिंग Karl H. Branting जन्म : 23 नोव्हेंबर 1860 मृत्यू : 24 फेब्रुवारी 1925 राष्ट्रीयत्व : स्वीडिश पुरस्कार वर्ष: 1921 पहिल्या महायुद्धात स्वीडन हे राष्ट्र तटस्थ होते. कार्ल एच. ब्रँटिंगने खूप प्रयत्न करून स्वीडनला युद्धात भाग न घेता तटस्थ ठेवायला ते यशस्वी झाले. ‘लीग ऑफ नेशन्स’च्या स्थापनेच्या वेळी कार्ल … Read more

Nobel Peace Prize Winner (Alfred Hermann Fried)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते अल्फ्रेड हरमान फ्राईड Alfred Hermann Fried जन्म : 11 नोव्हेंबर 1864 मृत्यू : 5 मे 1921 राष्ट्रीयत्व : ऑस्ट्रियन पुरस्कार वर्ष: 1911 अल्फ्रेड हरमान फ्राईड यांनी जर्मनीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी अथक प्रयत्न केले. ते एक उत्तम पत्रकार आणि कायदेतज्ज्ञ होते. त्यांचा असा विचार होता की, आंतरराष्ट्रीय असंतोष, अशांतता समाप्त करण्यासाठी कायद्यामध्ये … Read more

How much water should be drink in summer? उन्हाळ्यात किती लिटर पाणी प्यावे?

उन्हाळा हा ऋतू जसा फळा फुलांचा आहे , तसाच तो कडक उन्हाच्या झळींचा आहे. हिवाळा आणि पावसाळा या दोन ऋतूंपेक्षा अनेकांना उन्हाळा या ऋतूचा खूप त्रास होतो. जागतिक तापमान वाढीमुळे संपूर्ण जगात गेल्या दहा वर्षात तापमान वाढीचा वेग खूप वाढलेला आढळून येतो. भारत याबाबतीत अपवाद नाही. म्हणूनच उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे योग्य संतुलन टिकवणे आवश्यक आहे. … Read more

Ancient India: Jain Religion -जैन धर्म इतिहास जाणून घ्या

 प्राचीन भारत-: वैदिक काळात वर्णव्यवस्थेमुळे समाजात उच्च-नीच असा भेदभाव निर्माण झाला होता. हा भेद व्यक्तीच्या योग्यतेवर अवलंबून नव्हता. जाती-जातींमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठता मानली जाऊ लागल्यामुळे समाजात तेढ, संघर्ष वाढू लागला. या परिस्थितीतून समाजाला योग्य वळण लावण्यासाठी वर्धमान महावीर, गौतम बुद यांनी नवे विचार मांडले. याच काळात चार्वाक, कपिल यांनी समाजातील अंधश्रद्धा कमी करण्याचा प्रयत्न केला. … Read more

Shivaji University-शिवाजी विद्यापीठ नामविस्तार आणि राजकारण

शिवाजी विद्यापीठ नामविस्तार आणि राजकारण महाराष्ट्रातील एक नामांकित विद्यापीठ म्हणून शिवाजी विद्यापीठाची ओळख आहे. हे विद्यापीठ 18 नोव्हेंबर 1962 रोजी स्थापन झाले. तत्कालीन लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नातून कोल्हापुरात सुमारे 853 एकरात शिवाजी विद्यापीठ स्थापन झाले आहे. महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हे विद्यापीठ पूर्णत्वास येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण … Read more

Ancient India Vaidik culture-वैदिक संस्कृती चा इतिहास जाणून घ्या एका क्लिक वर

प्राचीन भारत: भारताच्या वायव्य भागात आणि पंजाबच्या सुपीक प्रदेशात क संस्कृतीचा विकास झाला. वेद ग्रंथांची निर्मिती करणारे म्हणून त्यांच्या ‘वैदिक संस्कृती’ असे म्हणत. *ऋग्वेद ऋग्वेद हा वैदिक संस्कृतीचा आर्याचा पहिला वेद,यांत निसर्गातील विविध शक्तींना देव मानून त्याची स्तुती कवने लिहिली आहेत. ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास ‘ऋचा’ असे म्हणतात. *यजुर्वेद : यज्ञाविषयी माहिती देणारा हा ग्रंथ आहे. … Read more

History of Ancient India: pre-historic period- इतिहासपूर्व काळ (सिंधू संस्कृती) चा इतिहास जाणून घ्या

प्राचीन भारताचा इतिहास:  सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडलेली स्थळे – • हडप्पा: पश्चिम पंजाब-पाकिस्तान रोपर : पंजाब • मोहेंजोदारो: सिंध प्रांत, पाकिस्तान कालीबंगन: राजस्थान • सिंधू संस्कृतीचे शोध लावणारे आद्य संशोधक : 1) दयाराम सहानी, हडप्पा (1921). २) राखलदास बॅनर्जी, मोहेंजोदारो (1922). *Period of Indus civilization सिंधू संस्कृतीचा कालखंड : सिंधू संस्कृतीचा कालखंड इ. स. पूर्व … Read more