About Us

  By https://windowsofnewthoughts.com Feb 13, 2024 Hello, Dear friends, Welcome to windows of new thoughts also, we are happy you want to know something more about our site So, basically, nowadays people are more dependent on online products and services that’s why we also, take forward a step to help you. Our first wish is to … Read more

अक्षय्य तृतीया / What Is Akshay Tritiya

अक्षय म्हणजे क्षय न होणे. नष्ट न होणे. अक्षय्यतृतीयेच्या नावातच हा अर्थ लपलेला आहे. पृथ्वी, आप (जल), तेज (प्रकाश), अग्नी आणि वायू ही पंचमहाभूते आहेत. ही पंचमहाभूते अक्षय्य आहेत; म्हणजे ती कधीच नष्ट न होणारी किंवा दीर्घकाळ टिकणारी आहेत. असेच अक्षय्यतृतीयेचे महत्त्व आहे. या अक्षय्यतृतीयेची माहिती आपण घेणार आहोत. साडेतीन मुहूर्त आणि अक्षय्यतृतीया: भारतीय सौर … Read more

रांगणा किल्ला/ Rangana Fort Information in Marathi

कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश गडनिर्मितीचे श्रेय शिलाहार राजा विक्रमादित्य भोज (दुसरा) याला जाते. जवळजवळ पंधरा किल्ले त्याने कोल्हापूर जिल्ह्यात बांधले. त्यापैकीच ‘Rangana Fort’ एक आहे. रांगणा किल्ला इतिहासात प्रसिद्ध गड’ या नावाने ओळखला जातो. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात हा किल्ला बांधला गेला. विक्रमादित्य राजा भोजला ‘दुर्गनिर्मिती करणारा महान अधिपती’ आणि ‘पर्वतांना अंकित करणारा शूर … Read more

भुदरगड किल्ला/ Bhudargad Fort Information In Marathi

कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ला/Fort in Kolhapur district कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला म्हणजे Bhudargad Fort होय. भुदरगड तालुक्यात दोन किल्ले आहेत. एक रांगणा आणि दुसरा भुदरगड होय. छत्रपती शिवराय 1676 मध्ये दक्षिण दिग्विजयासाठी रायगडावरून बाहेर पडले. त्या वेळी भुदरगड किल्ला ताब्यात घेऊन पुढे मौनी महाराजांना भेटायला गेले. त्याच किल्ल्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. गडाचे … Read more

रामनवमी: संपूर्ण माहिती/ Ram Navmi Information Marathi

भारत हा महान परंपरावादी आणि सांस्कृतिक वारसा असलेला देश आहे. चार महायुगांपैकी त्रेतायुग हे दुसरे युग या युगातच दशरथपुत्र रामाचा- अयोध्येच्या राजाचा जन्म झाला.राम हा धर्मनिष्ट होता.तत्त्वनिष्ठ होता.त्रेतायुगात धर्म हा शब्द तत्त्व, नीती या अर्थाने वापरला जात असे, राजा राम हा मनुष्य’ होता.तो अवतार पुरूष नव्हता.एक आदर्श राजा होता. म्हणूनच ‘रामराज्य’ यावे, प्रजेचे कल्याण व्हावे, … Read more

गुढी पाडवा- चैत्र पाडवा/ Gudhi Padwa

भारत हा महान संस्कृती आणि परंपरा जपणारा देश आहे.सण आणि उत्सव हे भारतीय जीवनातील अविभाज्य घटक आहेत. सण-उत्सव साजरे करताना भारतीय माणूस निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो. आनंद लुटतो. परंपरेचा ठेवा पुढच्या पिढीकडे सुपूर्द करतो. Gudhi Padwa म्हणजेच चैत्र पाडवा. हा सणही असाच आनंदात आपण साजरा करतो. गुढीपाडवा दरवर्षी केव्हा येतो? भारतीय सौर वर्षाचे बारा … Read more

दौलताबादचा किल्ला/देवगिरी/ Daulatabad Fort / Devgiri Fort

औरंगाबाद जिल्ह्यातील गड /Fort in Aurangabad district देवगिरीचा अजिंक्य आणि अभेद्य किल्ला म्हणजे दौलताबादचा एक डोंगरच होय. या किल्ल्याचे मूळ नाव ‘Devgiri Fort’ असेच आहे. अतिशय सुंदर, देखणा, सुरक्षित, अद्भुत असा हा किल्ला आहे. यादवांच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जाते. अशा या डोंगरी आणि भुईकोट यांचा मिलाफ झालेल्या किल्ल्याची आता आपण माहिती घेणार … Read more

Privacy Policy

<h1>Privacy Policy for windows of new thoughts</h1> <p>At nave vare nave vichar, accessible from https://windowsofnewthoughts.com/, one of our main priorities is the privacy of our visitors. This Privacy Policy document contains types of information that is collected and recorded by nave vare nave vichar and how we use it.</p> <p>If you have additional questions or … Read more

होळीचा सण- Holi Festival/Holi information in marathi

होळीचा सण- Holi Festival. भारतातील हवामान आणि निसर्गातील बदलानुसार भारतात सहा ऋतू मानले जातात. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे ते सहा ऋतू होत. वसंत ऋतूला ऋतुराज’ असे संबोधले जाते. भारतीय सौर वर्षाप्रमाणे वसंत ऋतू हा पहिला ऋतू मानला जातो; तर ‘चैत्र हा पहिला महिना मान‌ला जातो. वसंत ऋतूचे आणि Holi Festival चे एक … Read more

महाबळेश्वर, वयगाव आणि भिलार पर्यटन / Mahabaleshwar bhilar tourism

महाबळेश्वर(Mahabaleshwar) समुद्रसपाटीपासून उंची:1372 मी. राज्य महाराष्ट्र, जिल्हा:सातारा तालुका:महाबळेश्वर, वैशिष्ट्य: थंड हवेचे ठिकाण पर्वत: पश्चिम घाट (सह्याद्री) महाबळेश्वरला कसे जाल? पुणे ते महाबळेश्वर: वाई मार्गे 121 किमी वाई ते महाबळेश्वर;34 किमी सातारा ते महाबळेश्वर: 58 किमी   महाराष्ट्रातील एक नामवंत थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर परिसरात पाच सहा दिवस मनसोक्त फिरण्याचा आनंद लुटला. निसर्गरम्य … Read more