Cultural development in the Middle Ages: मध्ययुगातील सांस्कृतिक विकास

 वास्तुशैलीचा विकास : • चबुतऱ्यावर बांधलेल्या वास्तू, नक्षीदार कमानी, घोटीम घुमट, जाळीदार नक्षी इत्यादी आशियाई वास्तुकलेची वैशिष्ट्ये होती. • दिल्ली येथील कुतुबमिनारचे बांधकाम कुतुबुद्दीन ऐबकच्या काळात सुरू झाले. • अल्तमशने कुतुबमिनारचे बांधकाम पूर्ण केले. • गुलबर्गा येथील जामा मशीद बहमनी राजवटीत स्थापन झाली. • विजापूर येथे महंमद आदिलशाहाने गोलघुमट बांधला. • कोणार्क येथील सूर्य मंदिर … Read more

Nobel Peace Prize Winner (Jane Addams)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते जेन ॲडॅम्स Jane Addams जन्म : 6 सप्टेंबर 1860 मृत्यू: 21 मे 1935 राष्ट्रीयत्व : अमेरिकन पुरस्कार वर्ष : 1931 जेन ॲडॅम्स ह्या एक समाजसुधारक आणि शांततवादी होत्या. शिकागो येथे ‘हल हाऊस’ स्थापन करण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. श्रीमती ॲडॅम्स या महिला आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्वातंत्र्य संघाच्या (Women’s International League for … Read more

Nobel Peace Prize Winner (Klas Pontus Arnoldson)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते क्लास पोण्टस अरनॉल्ड्सन Klas Pontus Arnoldson जन्म : 27 ऑक्टोबर 1844 मृत्यू : 20 फेब्रुवारी 1916 राष्ट्रीयत्व : स्वीडिश पुरस्कार वर्ष: 1908 1908 साली दिलेल्या शांततेचा नोबेल पुरस्कार क्लास पोण्टस अरनॉल्ड्सन आणि फ्रेड्रिक बेजर यांना विभागून दिला गेला होता. क्लास पोण्टस अरनॉल्ड्सन एक उत्कृष्ट राजनीतिज्ञ होते. त्यांनी स्वीडन आणि नॉर्वे देशात असलेला … Read more

Nobel Prize Winner in Literature (Jean Marie Gustave Le Clezio)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते जीन मेरी गुस्ताव ले क्लेझियो Jean Marie Gustave Le Clezio जन्म : 13 एप्रिल 1940 मृत्यू : राष्ट्रीयत्व : फ्रेंच/मॉरिशियन पुरस्कार वर्ष: 2008 जीन मेरी गुस्ताव ली स्लिझियो यांनी दिलेल्या साहित्यिक योगदानाबद्दल नोबेल पुरस्कार देण्यात आला. त्यांनी सुमारे चाळीस पुस्तके लिहिली आहेत. 1994 साली फ्रेंच वर्तमानपत्रांनी केलेल्या सर्वेक्षणात ते सर्वांत लोकप्रिय … Read more

Medieval India-विजयनगर आणि बहमनी राज्ये

*मध्ययुगीन भारत: • दक्षिण भारतात तुघलकाची सत्ता नष्ट झाल्यावर विजयनगर आणि बहमन ही दोन प्रबळ राज्ये उदयास आली. *विजयनगरचे राज्य :स्थापना • तुघलकांची सत्ता कमकुवत झाल्यावर हरिहर व बुक्क या दोन बंधूनी इ. स. 1336 मध्ये कृष्णा व तुंगभद्रा नद्यांच्या प्रदेशात स्वतंत्र राज्य स्थापन केले. • विजयनगर ही त्यांची राजधानी होती. • हरिहर हा विजयनगरचा … Read more

Nobel Prize Winner in Literature (Patrick Modiano)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते पॅट्रिक मोदियानो Patrick Modiano जन्म : 30 जुलै 1945 मृत्यू : राष्ट्रीयत्व : फ्रेंच पुरस्कार वर्ष: 2014 पॅट्रिक मोदियानो हे फ्रान्सचे सुप्रसिद्ध कादंबरी लेखक. त्यांचे साहित्य 30 पेक्षा जास्त भाषांत प्रसिद्ध झाले आहे. छोटी कादंबरी लेखनशैलीत त्यांचा हातखंडा होता. सुमारे 120 ते 130 पानांची कादंबरी असे. त्यांनी लिहिलेल्या अनमोल साहित्यासाठी त्यांना … Read more

Medieval India :आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवन (इ. स. 800 ते 1200) 

*मध्ययुगीन भारतातील व्यवसाय: • मध्ययुगात आठव्या, नवव्या शतकात मंदावलेल्या व्यापाराला दहाव्या शतकात चालना मिळाली. • अरब साम्राज्याच्या स्थापनेनंतर भारतातील कापड, सुगंधी द्रव्ये, मसाल्याचे पदार्थ यांची मोठी मागणी अरबांकडून होऊ लागली. • चीनकडून मसाल्याचे पदार्थ, हस्तिदंत, काचेचे सामान, औषधी द्रव्ये, लाख इत्यादींची मागणी होऊ लागली. • चोळांनी इ. स. 1077 मध्ये आपले व्यापारी शिष्टमंडळ चीनला पाठवले. … Read more

Nobel Prize Winner in Literature (Harold Pinter)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते हेरॉल्ड पिंटर Harold Pinter जन्म : 10 ऑक्टोबर 1930 मृत्यू : 24 डिसेंबर 2006 राष्ट्रीयत्व : ब्रिटिश पुरस्कार वर्ष: 2005 हेरॉल्ड पिंटर हे सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध त्यांचा गैरकारभार, सुविधांचा अभाव यावर परखडपणे लेखन करणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व सतत वादग्रस्त राहिले. त्यांच्या स्पष्ट आणि परखड लेखनशैलीबद्दल त्यांना 2005 चा … Read more

Nobel Prize Winner in Literature (Nadine Gardimer)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते नादिन गार्डिमर Nadine Gardimer जन्म : 20 नोव्हेंबर 1923 मृत्यू : 13 जुलै 2014 राष्ट्रीयत्व : दक्षिण आफ्रिकन पुरस्कार वर्ष : 1991 नेडीन गार्डीनर ह्या दक्षिण आफ्रिकेच्या कादंबरी लेखिका होत्या. त्यांनी गोऱ्या सरकारच्या वर्णद्वेषी धोरणाला विरोध केला. विशेष म्हणजे त्या गौरवर्णीय होत्या. त्यांच्या ‘अ वर्ल्ड ऑफ स्ट्रेंजर्स’, ‘द लेट बुर्जआ वर्ल्ड’, … Read more

Medieval India :सत्तांचा उदयास्त

*मध्ययुगीन भारत : *पांड्य: • तमिळनाडूतील तिन्नेवेलीच्या प्रदेशात पांड्य सत्ता प्राचीन काळापासूनच अस्तित्वात होती. • इसवी सनाच्या आठव्या शतकात अरिकेसरी मारवर्मा याने पांड्यसत्ता प्रबळ बनवली. • नवव्या शतकात चोळ सत्तेचा उदय झाल्यानंतर पांड्य सत्तेला उन कळा लागली. • पुढे सुंदर पांड्य याने चोळांचे ‘तंजावर’ हे ठिकाण जिंकून घेतले. • चौदाव्या शतकात दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीचा … Read more