Mumbai blasts case-मुंबई बॉम्बस्फोट खटला,12 आरोपी निर्दोष,19 वर्षांनी लागला निकाल!

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील बारा आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. उच्च न्यायालयाचा निकाल. मुंबईतील पश्चिम रेल्वे उपनगरातील लोकल गाड्यांमध्ये 11 जुलै 2006 रोजी अवघ्या 11 मिनिटात साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या हल्ल्यात २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. 800 हून अधिक जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाच्या पाठीमागे हात असल्याचा संशयीत आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष … Read more

Rahul Gandhi In Parliament-भारत पाक युद्ध थांबवणारे ट्रम्प कोण?-राहुल गांधी

जुलै 2025 च्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेत भारत पाक युद्ध थांबवणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ काला है .अशा शब्दात संसदेत आपले मत मांडले. विरोधी पक्षाने या गोष्टीवर मोदी सरकारला घेराव घातला. मोदी ट्रंपला का भितात? याबद्दलही संसदेत आवाज उठला. ट्रम्प यांनी 50 वेळा भारत पाक युद्ध थांबवल्याचा … Read more

Fake Notes-बनावट नोटांचा सुळसुळाट झालाय:- ग्राहकांनो सावध राहा.

भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करणे आणि झटपट श्रीमंत होणे या दोन बाबींमुळे भारतात अनेक ठिकाणी बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. आपल्याकडे चुकून सुद्धा बनावट नोट येऊ नये म्हणून ग्राहकांनी सावध राहिले पाहिजे. जागरूक ग्राहक असेल तर बनावट नोटांचा वापर निश्चितपणे कमी होईल. जाणून घेऊया सविस्तर माहिती. भारतात बनावट नोटा वाढत आहेत.  भारतात सर्वात जास्त बनावट नोटा … Read more

Bangladesh plane crash-पुन्हा विमान कोसळले:- बांगलादेशातील 20 ठार

बांगला देशातील एका शाळेवर विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत 20 जण ठार झाले. शिक्षकांसह पायलटचा यात मृत्यू झाला 171 जण जखमी झाले. या घटनेविषयी सविस्तर माहिती तिकडे पाहूया. बांगलादेशातील विमान दुर्घटनेत 20 ठार बांगलादेशातील हवाई दलाचे एक प्रशिक्षणार्थी विमान सोमवारी दुपारी उड्डाणानंतर काही वेळातच एका शाळेवर कोसळले. या घटनेत 20 जण ठार झाले, तर 171 जण … Read more

Lose Weight-वजन कमी करताय? जीवावर बेतेल, जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

योग्य वेळी योग्य ती काळजी न घेतल्यामुळे काही माणसांचे वजन अवाजवी वाढलेले असते. हे वजन कमी करण्यासाठी काही वेळेला अघोरी उपायांचा वापर केला जातो. आणि त्यामुळे अशा पद्धतीने वजन कमी केल्यास जीव गमावण्याचा सुद्धा धोका असतो. म्हणूनच वजन कमी करताय? जीवावर बेतेल!असा सल्ला देण्याचा हा प्रयत्न आहे. तर जाणून घेऊया आपण याबद्दल सविस्तर माहिती. डौलदार … Read more

Almatti Dam-अलमट्टी धरण ओव्हरफ्लो -कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला धोक्याची घंटा

कृष्णा नदीवरील उत्तर कर्नाटकात असलेले सर्वात मोठे धरण म्हणजे अलमट्टी धरण होय. या धरणाचा पाणीसाठा आता धोक्याच्या पातळीकडे चालला आहे. 123 टीएमसी असलेल्या या अलमट्टी धरणात सध्या 119 टीएमसी पाणी आहे. अलमट्टीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कर्नाटक सरकारने सर्व गेट खुले करण्याचे आदेश दिले असून सध्या सर्वच्या सर्व 26 गेट खुले असून या गेटमधून 90 … Read more

Gold prices-सोन्याचा दर एक लाखांवर…?

जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्याला चांगलाच भाव आला आहे. सोन्याच्या दराने 20 जुलै 2025 रोजी एक लाखांचा टप्पा पार केला आहे. स्त्रियांच्या बाबतीत सोने हा जिव्हाळ्याचा विषय असून सोन्याचा भाव कितीही वाढला तरी सोन्याची खरेदी काही थांबलेली नाही. सोन्याचा दर सतत का वाढत आहे? Why is the price of gold increasing? सध्या जागतिक … Read more

Maharashtra Politics-उद्धव ठाकरे यांना फडणवीस यांची खुली ऑफर :सत्येत या

विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे यांची विधान परिषदेतील कारकीर्द संपल्याने त्यांच्या निरोपासाठी जमलेल्या समारंभात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्यासाठी खुली ऑफर दिली. काय घडली घटना? सविस्तर जाणून घेऊया. बुधवार दिनांक 16 जुलै 2025 रोजी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची विधानपरिषदेतील कारकीर्द संपल्यामुळे त्यांना निरोप देण्यासाठी खास कार्यक्रम आयोजित … Read more

Kajwa Mahotsav-काजवा महोत्सव एक झगमगाट? काय होतो काजव्यांच्या प्रजननावर परिणाम?

महाराष्ट्रात आणि देशातही अनेक ठिकाणी काजवा महोत्सव साजरा केला जातो; पण याचा थेट परिणाम त्यांच्या प्रजनन क्षमतेवर होतो. त्यामुळे येथून पुढे काजवा महोत्सवाला आळा बसणार की हौशी पर्यटकांच्यासाठी काजव्यांचा बळी जाणार? याविषयी जाणून घेऊया अधिक माहिती. महाराष्ट्रात कोठे कोठे काजवा महोत्सव साजरा केला जातो? महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मे महिन्याच्या अंतिम टप्प्यात आणि जून महिन्याच्या पंधरवड्यात … Read more

Fragmentation Act-तुकडे बंदी कायदा कुणाला फायदा कुणाचा तोटा? याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती.

महाराष्ट्र शासनाने नुकताच तुकडे बंदी कायदा काही कालावधीसाठी शिथिल केला आहे. या कायद्याचा फायदा नेमका कुणाला होणार आहे? हा कायदा केल्यामुळे त्याचा फटका कुणाला बसणार आहे? तुकडे बंदी कायदा म्हणजे काय? What is Fragmentation Act भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून हा तुकडेबंदी कायदा अस्तित्वात आला आहे. या कायद्याअंतर्गत दहा गुंठ्यांपेक्षा कमी जमीन खरेदी करता येत नव्हती. … Read more