Nobel Peace Prize Winner (Frank Billings Kellogg)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते फ्रँक बिलिंग किलो Frank Billings Kellogg जन्म: 22 डिसेंबर 1856 मृत्यू: 21 डिसेंबर 1937 राष्ट्रीयत्व : अमेरिकन पुरस्कार वर्ष:1929 फ्रैंक बिलिंग्ज किलॉग हे 1925 ते 1929 पर्यंत अमेरिकेचे विदेश सचिव होते. फ्रान्सचे पंतप्रधान अरिस्टाइड ब्रिआन आणि किलॉग यांच्यात 1928 साली एक महत्त्वपूर्ण करार झाला. या करारानुसार युद्धाला राष्ट्रीय नीती मानण्यास विरोध … Read more

Summer food and drinks-उन्हाळ्यातील आहार आणि पेये आणि पाण्याचे योग्य नियोजन, यामुळे उन्हाळ्यात सुद्धा आपण आरामदायी आणि चांगले जीवन जगू शकतो. ते कसे ते आपण पाहू.

ऋतुचक्र हे नियमित चालूच राहते. त्यातील उन्हाळा आणि उन्हाळ्याची धाहकता सर्वांना सहन करता येते, असे नाही. उन्हाळ्यात आहार कोणता असावा, उन्हाची दाहकता कमी होण्यासाठी घेतले जाणारी पेये आणि पाण्याचे योग्य नियोजन, यामुळे उन्हाळ्यात सुद्धा आपण आरामदायी आणि चांगले जीवन जगू शकतो. ते कसे ते आपण पाहू. पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन :Proper planning of drinking water … Read more

Operation Sindoor-ऑपरेशन सिंदूर

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने बुधवार दिनांक 7 मे 2025 रोजी मध्यरात्री नंतर 1:05 नंतर 1:30 वाजेपर्यंत पाक व्याप्त काश्मीर(POK) मध्ये नऊ ठिकाणी बॉम्ब वर्षाव करून अतिरेक्यांचे नऊ अड्डे उध्वस्त केले. या हल्ल्याला भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले. 22 एप्रिल 2025 मध्ये काश्मीर मधील पहलगाम या निसर्गरम्य ठिकाणी 26 पर्यटकांवर बेचुटपणे गोळ्या … Read more

Caste-wise census to be conducted in India-भारतात होणार जातीनिहाय जनगणना, जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारत सरकारने जात निहाय जनगणना करण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून संपूर्ण भारत वासियांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सातत्याने संसदेत आणि देशातील इतर व्यासपीठावर ही जात निहाय जनगणना करण्याची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद म्हणून केंद्र सरकारने बुधवार दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी जात निहाय जनगणना करण्याचा … Read more

Pahalgam attack and tourist’s chaos-पहलगाम हल्ला आणि पर्यटकांची घालमेल

काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी 22 एप्रिल 2025 रोजी आतंकवाद यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला आणि 26 पर्यटकांना प्राण गमवावे लागले. त्या दिवसापासून काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावत चालली आहे. हे असेच चालले तर पुढे काय? जाणून घेऊया सविस्तर माहिती. काश्मीर म्हणजे भारताचा स्वर्ग: Kashmir is India’s paradise. कडक उन्हाळ्यातही संपूर्ण भारत उष्णतेच्या लाटेत असताना … Read more

Mughal period-मुघल काळातील कला आणि वाड्मय (इ. स. १५०० ते इ. स. १७५०) 

• मुघल काळात पारंपरिक भारतीय कला आणि इराणी कला याच संगम झाला होता. • प्रमाणकाता, नाजूकपणा व विस्तीर्णता ही इमारतीची वैशिष्ट्ये होती •उंब चौथऱ्यावर बांधलेली इमारत, इमारतीसाठी वापरलेला लाल संगमरवरी दगड, कोरोध संगमरवरी कमानी, नक्षीदार दगडी जाळ्या आणि सुमा ही मुघलकालीन इमारतींची वैशिष्ट्ये आहेत. • अरुक्षराच्या काळातील उल्लेखनीय वास्तू – 1) हुमायुनची मकबरा – दिल्ली … Read more

Pahalgam massacre-पहलगाम हत्याकांड.. इट का जवाब पत्थर से..?पहलगाम हत्याकांड का आणि कसे झाले? भारतात काय प्रतिक्रिया उमटल्या? जाणून घेऊया सविस्तर माहिती.

भारताचा स्वर्ग असलेले ठिकाण म्हणजे जम्मू-काश्मीर. या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक येतात. पहलगाम या जम्मू काश्मीर येथील निसर्ग रम्य ठिकाणी 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी हल्ला करून 26 निरपराध पर्यटकांना ठार मारले. काश्मीर– एक निसर्गरम्य ठिकाण: Kashmir – a place of scenic beauty 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. आणि याच वर्षी पाकिस्तानने काश्मीर … Read more

Nobel Peace Prize Winner (Fredinand Edouard Buisson)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते फर्डिनांड एडवर्ड बिसान Fredinand Edouard Buisson जन्म : 20 डिसेंबर 1841 मृत्यू : 16 फेब्रुवारी 1932 राष्ट्रीयत्व : फ्रेंच पुरस्कार वर्ष: 1927 फर्डिनंड एडवर्ड बिसान यांच्या प्रयत्नांमुळे 1898 मध्ये मानवाधिकार संघाची (लीग ऑफ ह्यूमन राइट्स) स्थापना झाली. 1913 ते 1926 पर्यंत ते या संघटनेचे अध्यक्ष होते. हा काळ पहिल्या महायुद्धात येतो. … Read more

Medieval India- साम्राज्याचा -हास

*मध्ययुगीन भारत *राजकीय व लष्करी कारणे : • मुघल साम्राज्य बादशाहाच्या वैयक्तिक कर्तत्वावर अवलंबून होते. • औरंगजेबानंतर खंबीर व प्रभावी नेतृत्व मिळू शकले नाही. • खंबीर नेतृत्वाच्या अभावामुळे प्रांतिक सुभेदारांनी आपापल्या प्रांतात स्वतंत्र सत्ता स्थापन केली. • मन्सबदारी पद्धत मुघल साम्राज्याचा कणा होता. अठराव्या शतकात मन्सबदारी पद्धत सदोष होऊ लागली. • मन्सबदार स्वार्थी, भ्रष्टाचारी, निष्ठाहीन … Read more

Chatrapati Shivaji Maharaj: शिवरायांची स्वराज्य स्थापना 

•19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. •मुघलांनी 1636 साली निजामशाहीचा पाडाव आदीशाहीच्या मदतीने केला. • निजामशाहीच्या पाडावानंतर शहाजीराजे आदिलशाहीचे सरदार झाले. • शहाजीराजांना चाकण, पुणे, सुपे, इंदापूर या भागांची जहागिरी आदिलशाहाने दिली. • इ. स. 1641 च्या सुमारास शहाजीराजांनी जहागिरीचा कारभार जिजाबाई व शिवाजीराजे यांच्यावर सोपवला. • सोबत दादोजी कोंडदेव हा निष्ठावंत सेवक … Read more