राष्ट्रपतीभवन: दिल्ली / Rashtrapati Bhavan Delhi

भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. या दिवसापासून भारतात पारतंत्र्य नष्ट होऊन भारतीय जनता स्वतंत्र झाली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु झाले. पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद झाले. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा अंमल सुरु झाला आणि भारतात लोकशाही प्रजासत्ताक गणराज्य सुरु झाले. भारताचे राष्ट्रपती हे सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख असतात. राष्ट्रपती राष्ट्रपतीभवनात … Read more