Medieval India :आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवन (इ. स. 800 ते 1200)
*मध्ययुगीन भारतातील व्यवसाय: • मध्ययुगात आठव्या, नवव्या शतकात मंदावलेल्या व्यापाराला दहाव्या शतकात चालना मिळाली. • अरब साम्राज्याच्या स्थापनेनंतर भारतातील कापड, सुगंधी द्रव्ये, मसाल्याचे पदार्थ यांची मोठी मागणी अरबांकडून होऊ लागली. • चीनकडून मसाल्याचे पदार्थ, हस्तिदंत, काचेचे सामान, औषधी द्रव्ये, लाख इत्यादींची मागणी होऊ लागली. • चोळांनी इ. स. 1077 मध्ये आपले व्यापारी शिष्टमंडळ चीनला पाठवले. … Read more