Heat Wave Alert in Maharashtra-महाराष्ट्रात येत्या चार-पाच दिवसात उष्णतेची लाट: काळजी घ्या
सध्या महाराष्ट्रात प्रचंड तापमान वाढल्यामुळे उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. मार्च,एप्रिल महिन्याच्या तुलनेत सध्याचे उन नकोसे वाटत आहे. प्रचंड उष्णता आणि तापमान यामुळे अनेक लोक आजारी पडत आहेत. काही लोकांना अस्वस्थतेचा त्रास होत आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात तापमानाची तीव्रता वाढल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन राज्य सरकारने आणि हवामान खात्याने केले आहे. बंगालच्या उप सागरात कमी … Read more