Maratha Military Landscape-12 किल्ले जागतिक वारसा स्थळ यादीत, यामुळे काय होणार फायदा? जाणून घेऊया अधिक माहिती.

संयुक्त राष्ट्र संघाच्या (युनेस्को) पॅरिस येथे सुरू असलेल्या 47 व्या वार्षिक अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या बारा किल्ल्यांचे जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात झालेला आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी आणि छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वासाठी अभिमानास्पद अशीच आहे. कोणते आहेत ते किल्ले? जाणून घेऊया अधिक माहिती. जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील 12 किल्ले  6 जुलै 2025 ते 16 … Read more

Shivgad Fort in Dajipur-शिवगड: दाजीपूर 

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात दाजीपूर अभयारण्यात असलेला एक दुर्मिळ किल्ला म्हणजे शिवगड होय. या किल्ल्याचे अस्तित्व भग्न अवस्थेत आहे. तरीसुद्धा या किल्ल्यावर आजही जुने तटबंदी , बांधकाम केलेल्या इमारतीच्या भिंती पाहायला मिळतात. या शिवगडाविषयी थोडक्यात माहिती आपण घेऊ.

शिवगड कोठे आहे? Where is Shivgad ?

शिवगड हा महाराष्ट्रातील एक अपरिचित असा दुर्मिळ किल्ला आहे. तो कोल्हापूर जिल्ह्यात असून कोल्हापूरपासून 85 किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूर ते दाजीपूर सुमारे 80 किलोमीटर अंतर आहे. दाजीपूर या गावापासून शिवगड अवघ्या पाच किलोमीटर अंतरापर्यंत आहे. शिवगडला जाण्यासाठी दाजीपूरहून शिवगडाजवळील डोंगरापर्यंत स्थानिक लोकांच्या कमांडर गाड्या जातात. तिथून पुढे आपल्याला चालत जावे लागते.


साधारणतः दाजीपूर पासून चालत जायचे ठरवले तर पाच किलोमीटर अंतर चालत जावे लागते. संपूर्ण प्रवास हा डोंगर परिसरात असल्याने प्रवास करताना माहितीचा एखादा माणूस असणे आवश्यक आहे. तेथील स्थानिक अनेक लोक शिवगडाचा रस्ता सांगण्यासाठी आणि माहिती सांगण्यासाठी येतात.

शिवगडाचा इतिहास:History of Shivgad

शिवगडावर काय इतिहास घडला, याबाबत फारशी माहिती कुठेही मिळत नाही; पण या गडाला शिवगड नाव आहे हे मात्र सर्वज्ञात आहे. या ठिकाणी कोण येऊन गेले? कोणती लढाई झाली का? संरक्षणासाठी या किल्ल्याचा वापर केला जात होता का? याबाबत कोणतीही माहिती इतिहासात मिळत नाही.

Mandu Fort : मांडूचा किल्ला

मध्य प्रदेश हे राज्य जसे राजेराजवाडे, थंड हवेचे ठिकाण, खजुराहो साठी प्रसिद्ध आहे, तसेच ते भव्य किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. ग्वाल्हेरचा किल्ला जसा भव्य आहे, तसाच हा मांडू किल्ला Mandu Fort प्रसिद्ध आणि भव्य आहे. मांडू या किल्ल्याब‌द्दल आपण अधिक माहिती घेऊया – संक्षिप्त माहिती Brief Information of Mandu Fort: ठिकाणाचे नाव : मांडू किल्ला. ठिकाण … Read more

Vasai Fort : वसईचा किल्ला

ठाणे जिल्ह्यातील गड महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कडेकपारीत जसे अनेक किल्ले आहेत, तसेच कोकण किनारपट्टीवर काही निवडक किल्ले आहेत. ठाणे जिल्ह्यातील वसईजवळ असणारा हा भुईकोट किल्ला समुद्रकिनाऱ्यालगतच बांधला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील ‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केले आहे. आता आपण या किल्ल्याची माहिती घेऊया. किल्ल्याचे नाव : वसईचा किल्ला/Vasai Fort … Read more

Agra Fort : आग्ऱ्याचा किल्ला

पानिपतच्या पहिल्या लढाईत म्हणजे बाबर आणि इ‌ब्राहीम लोदी (दिल्लीचा सुलतान) यांच्या लढाईत बाबराचा विजय झाला आणि एका दिवसात 300 वर्षांची परंपरा असलेली सुलतानशाही नष्ट झाली. बाबराने आपल्या राज्याची राजधानी आग्रा येथे इ. स. 1526 मध्ये स्थापित केली. बाबर नंतर त्याचा मुलगा हुमायून गादीवर आला. त्यानेही आग्र्यातूनच राज्यकारभार केला. हुमायूनच्या अकाली मृत्यूमुळे वयाच्या 13 व्या वर्षी … Read more

Chakan Fort / Sangramgad : चाकणचा किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘ज्याचे किल्ले,त्याचे राज्य’ हे सूत्र लक्षात ठेवून स्वराज्याची वाटचाल केली होती. स्वराज्यात लहानमोठे 350 किल्ले होते. पुणे जिल्ह्यातील Chakan Fort हा त्यांतीलच एक. फिरंगोजी नरसाळेने देदीप्यमान पराक्रम याच किल्ल्यावर केला होता.हा किल्ला Sangramgad’ म्हणूनही ओळखला जातो. शाहिस्ताखान आणि फिरंगोजी नरसाळा यांच्या इ.स. 1663 मध्ये जोरदार धुमश्च‌क्री साली होती. यांत फिरंगोजी नरसाळेचा पराभव … Read more

झाशीचा किल्ला: Jhansi Fort

1857 च्या उठावात ज्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. ते बहाद्‌दूर आणि लढवय्ये राजे, सेनापती म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई [Jhansi Rani Laxmibai), तात्या टोपे बहादूर शाह जफर, मंगल पांडे, नाना साहेब, मानसिंग कुंवरसिंग यांनी नेतृत्व केले असले तरी या सर्वांनी बहादूर शाह जफर यांच्या नेतृत्वाखाली 1857 चा उठाव केला . मंगल पांडे याने बंडाची ठिणगी टाकली. … Read more

जयगड दुर्ग:, जयपूर / Jaigarh Fort Jaipur

महाराष्ट्र हे किल्ल्यांचे वैभव असणारे राज्य आहे. महाराष्ट्रातील बहुतेक किल्ले डोंगरी आणि सागरी आहेत. महाराष्ट्राबाहेर भारतातही अनेक राज्यात किल्ले आहेत. राजस्थान हे राज्य असे आहे की या राज्याने अनेक रजपूत पराक्रमी राजे जन्माला मानले आहेत. राजस्थानमध्ये सुद्धा अनेक मजबूत आणि विशाल किल्ले आहेत. राजस्थानच्या जयपूर शहरालगत असलेला भव्य किला म्हणजे Jaigarh Fort  होय.हा किल्ला विशाल … Read more

विजयदुर्ग / Vijaydurg Fort

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणून Vijaydurg Fort कडे पाहिले जाते. तिन्ही बाजूला विशाल समुद्र आणि एका बाजूला जमीन असलेल्या या किल्ल्याचे नाव शिवपूर्वकाळात ‘घेरिया’ असे होते. शिवरायांनी या किल्ल्याचे नामकरण ‘Vijaydurg’ असे केले. याच विजयदुर्गबद्दल आता आपण माहिती घेऊ. किल्ल्याचे नाव : विजयदुर्ग समुद्रसपाटीपासून उंची: 5 मी. चढाईची श्रेणी: सोपी किल्ल्याचा प्रकार … Read more

चित्तोडगड: Chittorgarh

राज्यस्थानचे वैभव असणारा आणि वैभवशाली इतिहास, पराक्रमाच्या ‘गाथा, मेवाड राजघराण्याची दीर्घकाळ सत्ता या सर्वे बाबींचा सा‌क्षीदार असलेला किल्ला म्हणजे Chittorgarh होय. सुमारे सातशे एकरात पसरलेला चितोडगडचा विशाल किल्ला पाहताना डोळे विस्फारून जातात. जगातील सर्वात मोठा किल्ला अशी चितोडगडची ओळख करून दिली तर ती चुकीची ठरत नाही. मेवाडच्या राजघराण्याला लग्नात आंदण (हुंडा) रुपात मिळालेला हा चितोड‌गड … Read more