मल्हारगड/ Malhargad Fort

‘मल्हारगड’ हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. सध्या महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या किल्ल्यांपैकी सर्वांत शेवटी बांधलेला हा किल्ला आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यात असलेल्या या गडाची आता आपण माहिती घेणार आहोत. गडाचे नाव : मल्हारगड गडाचा प्रकार : गिरिदुर्ग समुद्रसपाटीपासून उंची: सुमारे 3000 मीटर. चढाईची श्रेणी : सोपी ठिकाण : सोनोरी, ता. वेल्हे जिल्हा : … Read more

तोरणा किल्ला/प्रचंडगड /Torna Fort

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटात तोरणा किल्ल्याला अद्वितीय असे महत्त्व आहे. जिजामातेच्या आणि शहाजीराजेंच्या प्रेरणेने स्वराज्याची ऊर्जा उत्पन्न झालेल्या शिवरायांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून घेतला आणि स्वराज्याचे तोरण बांधले. शिवरायांनी स्वबळावर निवडक सवंगड्यांसह ताब्यात घेतलेला हा पहिला किल्ला होय. या तोरणा किल्ल्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. गडाचे नाव : तोरणा, तोरणागड, प्रचंडगड. … Read more

लोहगड/Lohagad fort

पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या शेजारी असणारा लोहगड हा एक महत्त्वाचा किल्ला आहे. भारत सरकारने हा किल्ला 26 मे 1909 रोजी ‘महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केला. या किल्ल्याची माहिती आता आपण घेणार आहोत. गडाचे नाव : लोहगड समुद्रसपाटीपासूनची उंची : सुमारे 1200 मी. किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग चढाईची श्रेणी : सोपी. ठिकाण : लोणावळा, जिल्हा … Read more

राजगड किल्ला / Rajgad fort

पुणे जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे ‘किल्ले राजगड’ होय, पुणे शहराच्या नैर्ऋत्य दिशेला 48 किमी अंतरावर आणि भोर गावच्या वायव्येला 24 किमी अंतरावर स्वराज्याची पहिली राजधानी-किल्ले राजगड डौलाने उभा आहे. मावळ भागातील मुरुंबदेवाच्या डोंगरावर हा किल्ला मोठ्या दिमाखात उभा आहे. या किल्ल्याची आता आपण माहिती घेणार आहोत. गडाचे नाव : राजगड समुद्रसपाटीपासून : … Read more

पावनगड / Pavangad

शिवरायांनी स्वराज्य निर्मितीसाठी ‘ज्याचे किल्ले त्याचे राज्य’ या उ‌द्घोषाने सुरुवात केली होती. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गड बांधले अनेक गडांची दुरुस्ती केली. त्यांनी उभारलेल्या गडांपैकीच ‘पावनगड’ हा एक महत्त्वाचा किल्ला होय. समुद्रसपाटीपासून उंची : सुमारे 4040 फूट डोंगररांग : कोल्हापूर-सह्याद्री तालुका : पन्हाळा जिल्हा : कोल्हापूर कोल्हापूरपासून : 22 किमी प्रकार : गिरिदुर्ग चढाईची श्रेणी : … Read more

विशाळगड/ Vishalgad Fort

कोल्हापूर जिल्ह्याला इतिहासाची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. येथील गड, किल्ले, राजवाडे, मंदिरे हे त्याचे साक्षीदार आहेत. असाच एक किल्ला कोल्हापूरच्या पश्चिमेला आहे. तो किल्ला म्हणजे ‘किल्ले विशाळगड’ होय. पूर्वी हा किल्ला ‘खेळणा किल्ला’ म्हणून प्रसिद्ध होता. याच किल्ल्याची आपण ओळख करून घेणार आहोत. समुद्रसपाटीपासून उंची : 1130 मी. डोंगररांग : कोल्हापूर, सह्याद्री तालुका : शाहूवाडी … Read more

सामानगड / Samangad Fort

कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या गडांपैकी आणखी एक गड म्हणजे ‘सामानगड’ होय. येथील अत्यंत निसर्गरम्य ठिकाण, गर्द राई आणि थंडगार वारा अनेक पर्यटकांना आकर्षित करतो. आल्हाददायक वातावरणामुळे येथे अनेक योगशिबिरे आयोजित केली जातात. या गडाची माहिती पुढीलप्रमाणे: गडाचे नाव : सामानगड किल्ला समुद्रसपाटीपासून : सुमारे 900 किमी किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग,डोंगरी चढाईची श्रेणी : सोपी तालुका … Read more

पारगड/Pargad Fort

पारगड/Pargad Fort कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील आणि दक्षिणेकडील भाग डोंगररांगांनी व्यापलेला आहे. या डोंगररांगांमध्ये अनेक किल्ले वसलेले आहेत. त्यांतीलच एक महत्त्वाचा आणि अत्यंत दुर्गम भागात चंदगड तालुक्यात असलेला किल्ला म्हणजे ‘किल्ले पारगड’ होय. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि सिंधुदुर्गचा परिसर नजरेच्या कवेत घेणारा हा ‘किल्ले पारगड’ कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण सरहद्दीवर उंच मैदानी पठारावर दिमाखात विसावलेला आहे. पारगडची … Read more

रांगणा किल्ला/Rangana Fort

कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ला   कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश गडनिर्मितीचे श्रेय शिलाहार राजा विक्रमादित्य भोज (दुसरा) याला जाते. जवळजवळ पंधरा किल्ले त्याने कोल्हापूर जिल्ह्यात बांधले. त्यापैकीच ‘रांगणा किल्ला’ एक आहे. रांगणा किल्ला इतिहासात प्रसिद्ध गड’ या नावाने ओळखला जातो. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात हा किल्ला बांधला गेला. विक्रमादित्य राजा भोजला ‘दुर्गनिर्मिती करणारा महान अधिपती’ आणि ‘पर्वतांना अंकित करणारा … Read more

भुदरगड किल्ला/Bhudargad Fort Information In Marathi

कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ला/Fort in Kolhapur district कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला म्हणजे भुदरगड किल्ला होय. भुदरगड तालुक्यात दोन किल्ले आहेत. एक रांगणा आणि दुसरा भुदरगड होय. छत्रपती शिवराय 1676 मध्ये दक्षिण दिग्विजयासाठी रायगडावरून बाहेर पडले. त्या वेळी भुदरगड किल्ला ताब्यात घेऊन पुढे मौनी महाराजांना भेटायला गेले. त्याच किल्ल्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत.   … Read more