Buddha Life Story-Part 15 :सि‌द्धार्थचा शाक्य संघात प्रवेश

इ.स. पूर्व सहाव्या शतकात आणि त्यापूर्वी आणि त्यानंतरही सुद्धा शाक्यांचा एक संघ होता. संघ ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. या परंपरेनुसार वयाची वीस वर्षे पूर्ण झाल्यावर शाक्य युवकाला संघाची दीक्षा दिली जाते.ती सर्वांना मिळत होती, असे नाही. या संघाचे सभासद होण्यासाठी सिद्धार्थ गौतमालाही वीस वर्षे पूर्ण झाल्यामुळे शाक्य संघात प्रवेश करणे अनिवार्य वाटत होते. … Read more

Fengal Hurricane – महाराष्ट्रासह दक्षिण भारतात घोंगावणार फेंगल चक्रीवादळ, ‘या’ पिकांवर होणार परिणाम

फेंगल या चक्रीवाद‌ळाचे सावट महाराष्ट्रासह दक्षिण भारतात ? अर्ध्याहून अधिक भारत फंगल मुळे झाकोळला 27 नोव्हेंबर 2024 रोजी अंद‌मानच्या समुद्रात उगम पावलेल्या फेंगल वाद‌ळाचे सावट केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश ,पश्चिम बंगाल, बिहारसह महाराष्ट्रातही पसरले आहे. संपूर्ण दक्षिण भारतात स्वच्छ सूर्यप्रकाशाचा अभाव दिसत आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून अजूनही फेंगलचे … Read more

Nobel Prize Winner in Literature (Halldor Kiljan Laxness)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते हॉल्डर किल्जान लॅक्सनेस Halldor Kiljan Laxness जन्म : 23 एप्रिल 1902 मृत्यू : 8 फेब्रुवारी 1998 राष्ट्रीयत्व : आयरिश पुरस्कार वर्ष: 1955 हॉल्डर किल्जान लॅक्सनेस या आयर्लंडच्या महान लेखकाने आपल्या देशातील विविध परंपरा, रीतिरिवाज यांचे दर्शन आपल्या कादंबऱ्यांमधून केले. त्यांचे स्त्रियांचे आणि पुरुषांचे वर्णन अप्रतिम होते. ‘साल्का वाल्का’, ‘इन्डिपेंडंट पीपल’ या … Read more

Geography of Maharashtra: महाराष्ट्रातील टोपण नावांनी ओळखले जाणारे जिल्हे

मुंबई— भारताचे प्रवेशद्वार, भारताची आर्थिक राजधानी,सात बेटांचे शहर अहिल्यानगर—- साखर कारखान्यांचा जिल्हा कोल्हापूर— गुळाचा जिल्हा, कुस्तीवीरांचा जिल्हा धाराशिव— भवानीमातेचा जिल्हा गडचिरोली– जंगलांचा जिल्हा गोंदिया— तलावांचा जिल्हा, भाताचे कोठारनागपूर— संत्र्यांचा जिल्हा नाशिक— द्राक्षांचा जिल्हा, मुंबईची परसबाग नंदुरबार– आदिवासींचा जिल्हा पुणे — महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी भंडारा —- तलावांचा जिल्हा, भाताचे कोठार परभणी— ज्वारीचे कोठार सोलापूर— ज्वारीचे कोठार … Read more

Papaya benefits: नियमित पपई खा आणि आरोग्यसंपन्न राहा

1. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर नियमित पपई खायला हवी. पपईमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असते . ते पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन वाढविण्यास मदत करते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. कोणत्याही आजारांशी लढण्यात मदत करण्याचे काम करणे आणि रोगांपासून आपला बचाव करण्याकमी पपई उपयुक्त ठरते.पपईमधील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर टाकतात … Read more

Nobel Prize Winner in Literature (Ernest Hemingway)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते अर्नेस्ट हेमिंग्वे Ernest Hemingway जन्म: 21 जुलै 1899 मृत्यू: 2 जुलै 1961 राष्ट्रीयत्व : अमेरिकन पुरस्कार वर्ष: 1954 अर्नेस्ट हेमिंग्वे हे विश्वविख्यात अमेरिका लेखक होते. त्यांनी लेखनाच्या अगोदर संवाददाता म्हणून काम केले. काही समीक्षकांनी त्यांना शेक्सपिअरनंतरचे जगातील सर्वांत श्रेष्ठ लेखक मानले. त्यांच्या अनेक कथांवर चित्रपट तयार झाले. ‘द ओल्ड मॅन एंड … Read more

Buddha Life Story-Part 14

महामंत्री हरला – बुद्ध जिंकला. राजा शुद्धोदनाच्या सांगण्यावरूनच महामंत्री उदयीनने सिद्धार्थ गौतमाला विषय सुखात अड‌कण्याचा खूप प्रयत्न केला. त्याने त्यासाठी पुराणातील ऋषीमुनींचे आणि राजांचे दाखले दिले होते. जेणे करून सिद्धार्थचे मन परिवर्तन होईल आणि सिद्धार्थ विषय-सुखात रमून जाईल; पण त्या खटाटोपाचा काहीच उपयोग झाला नाही.सिद्धार्थने महामंत्र्याला कशा प्रकारे उत्तर दिल ते पाहू—— “हे महामंत्री, तुला … Read more

Geography of Maharashtra : महाराष्ट्रातील पहिले व इतर वैशिष्ट्यपूर्ण माहिती

1) महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल: मिस्टर प्रकाश 2) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री:-यशवंतराव चव्हाण 3) महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र:-मुंबई–(1927) 4) महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र :मुंबई (2 ऑक्टोबर 1972) 5) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य-कर्नाळा (रायगड) 6) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर (गोदावरी नदी,जि. नाशिक) 7) महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ-मुंबई (1857) 8) महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र-खोपोली (रायगड) 9) महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत … Read more

Buddha: Life Story Part 13 :सि‌द्धार्थाला विषयसुखाकडे वळवण्यासाठी महामंत्र्याचा आटापिटा

सिद्धार्थ गौतमाला कामवासनेत म्हणजेच विषय सुखात बुडवण्यासाठी कपिलवस्तू नगरातील आणि नगराच्या बाहेरीलही सौंद‌र्यवतींना तीन महालात आणि त्या महालांच्या आवारातील उद्यानात आणून ठेवले होते. पण या सर्व सौंदर्यवतींना सिद्धार्थला जिंकण्यास अपयश आले होते. त्यांच्या अंगविक्षेपाने सिद्धार्थाची स्थितप्रज्ञता भंग पावली नाही. शेवटी राजपुरोहित अर्थात महामंत्र्याने स्वतः सिद्धार्थला या मोहजाळ्यात अडकवण्यासाठी आणि सिद्घार्थाशी संवाद साधण्याचा निश्चय केला. राजा … Read more

AI Technology and deep fake :AI आणि डीप फेक 

AI म्हणजेच Artificial Intelligence होय. यालाच कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. सध्या AI तंत्रज्ञानाने सर्वच क्षेत्रात शिरकाव केलेला आहे. AI ची उपयुक्तता अनन्यसाधारण आहे. AI तंत्रज्ञान हे काळाला पुढे घेऊन जाणारे तंत्रज्ञान आहे. भविष्यात AI तंत्रज्ञान अपरिहार्य होऊन बसणार आहे. आपल्या म्हणजे मानवी बु‌द्धिमत्तेप्रमाणे किंबहुना त्याहून अधिक चांगल्या प्रकारे काम करणारे software निर्माण करणे म्हणजेच AI … Read more