अमरनाथ: Amarnath yatra

जम्मू-काश्मीर म्हणजे भारतातील पृथ्वीवरील स्वर्ग मानला जातो. प्रचंड निसर्ग सौदर्य, सूचिपर्णी वृक्षांची मांदियाळी, सफरचंदांच्या बागा, मऊमऊ ऊबदार स्वेटर्सची दुकाने आणि हिमालयाच्या बर्फाच्छादित स्वर्गीय सुख देणाऱ्या पर्वतरांगा! हे सारे वैभव जम्मू-काश्मीर आणि हिमालयात पाहताना Amarnath yatra करताना अनुभवता येते. आता आपण या स्वर्गीय सौंदर्य असलेल्या अमरनाथची माहिती घेणार आहोत. ठिकाणाचे नाव: अमरनाथ ठिकाणाचा प्रकार: तीर्थक्षेत्र, पर्यटन … Read more

अंजदीव किल्ला: गोवा: Anjediva island

एके काळी गोवा आणि पोर्तुगीज असे समीकरण होते. सुमारे साडेचारशे वर्षे आपली सत्ता अबाधित ठेवणारे पोर्तुगीज धर्माने ख्रिस्ती असले तरी चिवट आणि दूरदृष्टीचे होते.गोव्याच्या किल्ल्यांचे वर्णन करताना पोर्तुगीजांचा परिचय येतोच. गोव्याच्या प्रशासकीय हद्दीत असलेला आणि कर्नाटकच्या सीमारेषेवर असलेला अंजदीव किल्ला Anjediva island  या छोट्याशा बेटावर वसलेला आहे. या किल्ल्याला अंजदिवे किल्ला असेही म्हटले जाते. आता … Read more

जामा मशिद दिल्ली: Jama Masjid, Delhi

भारतात अनेक ठिकाणी मशिदी आहेत, पण दिल्लीतील जामा मशिदीला एक ऐतिहासिक वारसा आहे. सांस्कृतिक ठेवा आहे. हे Jama Masjid कोणी बांधले ? केव्हा बांधले ? याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. जामा मशिदीला तुम्ही कसे जाल ? How to go to see Jama Masjit ? तुम्ही जेव्हा दिल्लीला पर्यटनासाठी जाता तेव्हा राष्ट्रपतीभवन, इंडिया गेट, लाल … Read more

राजघाट, विजयघाट, शक्ती स्थळ, वीरभूमी/Rajghat, Vijayghat, Shaktisthal, Veerbhumi

भारताची राजधानी दिल्ली येथे अनेक प्रेक्षणीय अशी पर्यटन स्थळे आहेत. त्यांमध्ये लाल किल्ला, कुतुबमिनार, इंडिया गेट, जामा मशिद, राष्ट्रपतीभवन यांचा समावेश होतो.त्याचबरोबर वंदनीय आणि जेथे नतमस्तक व्हावे अशी काही ठिकाणे आहेत. ती ठिकाणे पुढीलप्रमाणे——- राजघाट येथे राष्ट्र‌पिता महात्मा गांधी यांची समाधी आहे. विजयघाट येथे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची समाधी आहे. शक्तिस्थळ येथे … Read more

विवेकानंद शिलाः कन्याकुमारी / Vivekanand Rock Memorial

भारतातील सर्वांत लोकप्रिय आणि आंत‌रराष्ट्रीय ख्यातीचे पर्यटन स्थळ म्हणजे विवेकानंद शिला होय. स्वामी विवेकानंद यांच्या जीवन प्रवासातील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे विवेकानंद शिला होय. समुद्रात दिसणार्‍या खडकावर जाण्यासाठी नावाड्याला देण्यासाठी पैसे नसल्यामुळे 500 मीटर अंतर पोहत जाऊन ज्या खड‌कावर स्वामी विवेकानंद तपश्चर्या करण्यासाठी बसले होते. तोच हा खडक म्हणजे विवेकानंद शिला होय.शिला म्हणजे दगड, खडक. … Read more

हेमंत करकरे – खरा देशभक्त / Hemant karkare

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत पाकिस्तानातून आलेल्या अकरा दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून हाहाकार उडवून दिला होता. ती घटना आजही महाराष्ट्रीयन विसरलेले नाहीत. तत्कालीन एटीएस प्रमुख (दहशतवाद विरोधी पथक प्रमुख) Hemant karkare यांच्याकडे सर्व सूत्रे होती. हेमंत करकरे स्वतः मैदानात उतरून लढले होते. यांतच त्यांचे बलिदान गेले होते. पाकिस्तानातून आलेल्या अकरा दहशतवाद्‌यांनी मुंबई समुद्रकिनारपट्‌टीवर आल्यावर तेथील नौका … Read more

बिर्ला मंदिर/ Birla Mandir

भारतातील वेगवेगळ्या शह‌रांत 30 हून अधिक Birla Mandir उभार‌ण्याचे काम बिर्ला कुटुंबातील व्यक्तींनी केले आहे. बिर्ला मंदिरच्या पहिल्या लेखात आपण दिल्ली हैद्राबाद, गोवा, उन्हासनगर (राहाड) इत्यादी ठिकाणी असलेल्या बिर्ला मंदिरांची ओळख करून घेतली आहे. आता आपण आणखी काही बिर्ला मंदिरांचा परिचय करून घेणार आहोत. 1939 पासून बिर्ला कुटुंबाकडून विविध बिर्ला मंदिरे उभारण्याचे काम चालू आहे. … Read more

अलिबागचा पाणकोट किल्ला [कुलाबा किल्ला] / Kulaba Fort: Alibag

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पश्चिम किनारपट्‌टीवर एका छोट्याशा बेटावर Kulaba Fort वसलेला आहे. कुलाबा किल्ला हा एक महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासापासून किंचित अलग असलेला किल्ला अशी या किल्ल्याची ओळख आहे. सागरी दुर्गाच्या यादीत अलिबाग किल्ल्याला निश्चितच महत्त्वाचे स्थान आहे. आता आपण या कुलाबा किल्ल्याची माहिती करून घेणार आहोत. हा गड अलिबागच्या किनाऱ्यापासून अर्धा किलोमीटर समुद्रात एका … Read more

मुंबईदर्शन – Mumbai Tour

मुंबई आणि मुंबई उपनगर मिळून बृहन्‌मुंबई बनते. या बृहनमुंबईचा विचार करता लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात पहिल्या क्रमांकावर असले‌ले शहर म्हणून मुंबईला ओळखले जाते. सध्या मुंबईची लोकसंख्या 2.2 कोटी आहे. अशा या गजबजलेल्या शहरात पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. गजबजलेल्या मुंबईत धावत्या ट्रेनसारखी माणसे पोटापाण्यासाठी धावत असतात. त्यातूनच जिवाला विसावा मिळावा म्हणून काही प्रेक्षणीय स्थळांना भेट देतात. अशी … Read more

बिर्ला मंदिर: Birla Mandir

Birla समूह हा भारतातील खूप मोठा उद्योगसमूह आहे. घनस्याम दास बिर्ला यांनी 1910 साली हा उद्योगसमूह निर्माण केला. आज या उद्द्योगसमूहाचे जाळे संपूर्ण भारतात पसरले आहे. 1890 साली ही एक जूट उत्पादन कंपनी होती. 1998 साली बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड या नावाने ही कंपनी परिवर्तीत करण्यात आली .बिर्ला उद्योग समूह‌ सिमेंट धातू, कापड, शेती व्यवसायाशी निगडीत … Read more