कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्‌ध ठिकाणे: kolhapur places to visit

कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर जिल्ह्यात अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. हौसी पर्यटकांसाठी कोल्हापूर जिल्हा नंद‌नवनच आहे. यापूर्वी आपण कोल्हापूर शहरातील प्रसिद्ध ठिकाणांची दोन लेखांमध्ये माहिती घेतली आहे. याशिवाय जिल्ह्यातील नृसिंहवाडी, खिद्रापूर या ठिकाणांची सविस्तर माहिती लिहिली आहे. आता आपण कणेरीमठ म्युझिअम, बाहुबली (जैन तीर्थक्षेत्र), दोजीपूर अभयारण्याची माहिती घेणार आहोत. 1. कणेरीमठ म्युझिअम :Siddhagiri / Kanerimath Museum: … Read more

मिसाईल मॅन-अब्दुल कलाम / Apj Abdul kalam

अबुल पाकिर जैनुलबदीन अब्दुल कलाम असे लांबलचक नाव असलेले भारताचे मिसाईल मॅन-अब्दुल कलाम यांची 15 ऑक्टोबर 2023 रोजी 92 वी जयंती साजरी होते आहे.खरंच एका सर्वसामान्य तमिळी मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या मुलाने भारतीय विज्ञान आणि अवकाश संशोधन क्षेत्रात जी अद्वितीय कामगिरी केली आहे त्याला जोड नाही.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कलाम यांनी भारताचे सर्वोच्च राष्ट्रपती पद … Read more

दिल्लीचा कुतुबमिनार : Qutb minar Delhi

भारताला एक वैभवशाली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. भारतातील अनेक वास्तू, संग्रहालय, स्मारके, पुस्तके, किल्ले हे भारतीय सांस्कृतिक परंपरेतील घटक आहेत. अशाच ऐतिहासिक वारसा जपलेल्या ठिकाणांची ओळख करून देण्याचे काम मी माझ्या लेखातून सातत्याने करत आहे. त्यांतीलच एक घटक Qutb minar Delhi याची आता आपण ओळख करून घेणार आहोत. कुतुबमिनार कोठे आहे? Where is Qutb … Read more

इंडिया गेट: दिल्ली: India Gate

भारतीय वास्तुकला आणि संस्कृतीला एक वैभवशाली परंपरा आहे. भारतातील अनेक वास्तू गडकोट किल्ले, म्युझिअम्स त्याचे साक्षीदार आहेत. अशाच परंपरेतील एक वास्तू म्हणजे India Gate होय. या इंडिया गेटची आता आपण माहिती घेणार ​​आहोत. इंडिया गेट कोठे आहे? Where is India Gate? इंडिया गेट ही सुप्रसिद्ध वास्तू भारताची राजधानी दिल्ली येथे आहे. स्थळाचे नाव : इंडिया … Read more

राष्ट्रपतीभवन: दिल्ली / Rashtrapati Bhavan Delhi

भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. या दिवसापासून भारतात पारतंत्र्य नष्ट होऊन भारतीय जनता स्वतंत्र झाली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु झाले. पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद झाले. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा अंमल सुरु झाला आणि भारतात लोकशाही प्रजासत्ताक गणराज्य सुरु झाले. भारताचे राष्ट्रपती हे सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख असतात. राष्ट्रपती राष्ट्रपतीभवनात … Read more

दिल्लीचा लाल किल्ला: Red Fort

बाबर हा मुघलांचा संस्थापक होय. त्याला भारतातील मुघल साम्राज्याचे संस्थापक म्हणतात. बाबरचा मुलगा हुमायून. हुमायूनचा मुलगा अकबर. अकबरचा मुलगा जहांगीर, जहाँगीरचा मुलगा शाहजहान. आणि शाहजहानचा मुलगा औरंगजेब होय. मुघल साम्राज्यातील सम्राट अकबर हा सर्वोच्च लोकप्रिय सम्राट होय. त्याने कधीही भेदभाव केला नाही. बादशाह अकबरचा नातू शाहजहान हाही कल्पक बादशाह होता. आपल्या कारकीर्दीत ताजमहाल, Red Fort … Read more

सज्जनगड / Sajjangad

‘दासबोध’कार समर्थ रामदास यांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध असलेला ‘Sajjangad’ हा महाराष्ट्रातील आणखी एक प्रसिद्ध किल्ला ! ‘परळीचा किल्ला’ या नावाने ओळखला जाणाऱ्या सज्जनगडाबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. गडाचे नाव : सज्जनगड समुद्रसपाटीपासून उंची : सुमारे 1100 मी. (3350 फूट) गडाचा प्रकार : गिरिदुर्ग चढाईची श्रेणी : मध्यम ठिकाण : साताऱ्याजवळ, जिल्हा : सातारा जवळचे गाव … Read more

आग्वाद किल्ला / Aguada Fort, Goa

तुम्ही गोव्याला जाता. खूप मौजमजा करता. समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करता आणि परत येता. फार तर चर्च पाहता आणि परत येता. पण गोव्याच्या भूमीत आग्वाद, अंजदीव हे किल्ले आहेत,हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना? मग त्यांतीलच Aguada Fort ची आपण आता माहिती घेणार आहोत. गडाचे नाव : आग्वाद समुद्र सपाटीकातून उंची : 30:00 मीटर. किल्ल्याचा प्रकार … Read more

खिद्रापूर/नृसिंहवाडी Khidrapur /Nrusinhawadi

महाराष्ट्रातील काही प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांपैकी एक अशी ओळख असणारे मंदिर म्हणजे खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर होय. कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणांना आपण भेट देत असताना खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर विसरून चालणार नाही. महाराष्ट्राच्या हद्‌दीतील दक्षिण पूर्वेकडे कृष्णा नदीकाठी प्राचीन वसा असलेले Khidrapur हे गाव आहे. या गावाच्या पलीकडे म्हणजे कृष्णा नदीच्या पलीकडे कर्नाटक राज्याची हद्‌द लागते. … Read more

श्री क्षेत्र जोतिबाः वाडी रत्नागिरी, कोल्हापूर: Jotiba Temple, Kolhapur Wadi Ratnagiri

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात वाडी रत्नागिरी गावाच्या उंच टेकडीवर Jotiba Temple, वसलेले आहे. जोतिबाला दख्खनचा राजा असे संबोधले जाते. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वांत जास्त भाविक हे जोतिबाच्या दर्शनासाठी येतात. दख्खनचे आणि कोल्हापूरचे वैभव असलेल्या या जोतिबाला एकदा तरी जाऊन यावे असेच हे मंदिर आहे. जोतिबाला ज्योतिबा असेही म्हणतात. या जोतिबाब‌द्दल आणि जोतिबाच्या मंदिराब‌द्दल आपण अधिक … Read more