महाबळेश्वर, वयगाव आणि भिलार पर्यटन / Mahabaleshwar bhilar tourism

महाबळेश्वर(Mahabaleshwar) समुद्रसपाटीपासून उंची:1372 मी. राज्य महाराष्ट्र, जिल्हा:सातारा तालुका:महाबळेश्वर, वैशिष्ट्य: थंड हवेचे ठिकाण पर्वत: पश्चिम घाट (सह्याद्री) महाबळेश्वरला कसे जाल? पुणे ते महाबळेश्वर: वाई मार्गे 121 किमी वाई ते महाबळेश्वर;34 किमी सातारा ते महाबळेश्वर: 58 किमी   महाराष्ट्रातील एक नामवंत थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर परिसरात पाच सहा दिवस मनसोक्त फिरण्याचा आनंद लुटला. निसर्गरम्य … Read more

Pratapgad Fort/ किल्ले प्रतापगड

सातारा जिल्ह्यातील गड (Fort in Satara District) दूरदृष्टी आणि मुत्सद्दीपणा यांचा मिलाफ म्हणजे ‘Pratapgad Fort’ होय. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधल्यानंतर अनेक किल्ले ताब्यात घेण्यास आणि बांधण्यास सुरुवात केली. जावळी ताब्यात घेतल्यानंतर जे धन सापडले. त्या धनातून कोकण, वाई प्रांतावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाबळेश्वरच्या कुशीत असलेल्या भोरप्या डोंगरावर शिवरायांनी मोरोपंतांकरवी गड बांधून घेतला. याच गडाची आता … Read more

Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराज

महाराष्ट्र्राचा देदीप्यमान ऐतिहासिक परंपरेत स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या पराक्रमाचे आणि त्यागाचे पर्व अविस्मरणीय असेच आहे.सुमारे सव्वातीनशे वर्षे छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आणि चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे काम मूठभर इतिहासकारआणि बखरकार यांच्या लेखणीतून झाले;परंतु एकविसाव्या शतकात मात्र अमोल कोल्हे यांच्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी ‘या मालिकेमुळे सर्वसामान्य जनतेला सुद्धा शंभूराजे यांचे शुद्ध चरित्र … Read more

महाराष्ट्रातील समाजसुधारक/ Social Reformers in Maharashtra

1. जगन्नाथ शंकरशेठ:(Nana Shankar Sheth) • पूर्ण नाव : जगन्नाथ शंकरशेठ(नाना शंकर शेठ )मुरुकटे जन्म (Birth) : 10 फेब्रुवारी 1803. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे मूळ गाव. मृत्यू (Death) : 31 जुलै 1865. काम : (Social Work)   इ. स. 1823 मध्ये ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना. या संस्थेद्वारे अनेक शाळा उघडल्या. 1840 ते 1856 पर्यंत ‘बोर्ड … Read more

महाशिवरात्री:एक उत्सव / Mahashivratri

भारतामध्ये विशेषतः हिंदू धर्मामध्ये Mahashivratri हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिव आणि पार्वती विवाहाचा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. महाशिवरात्री या दिवशी शिव म्हणजे शंकर स्वत: तांडव नृत्य करून आपला आनंद साजरा करत असे..   महाशिवरात्री दरवर्षी कोणत्या तारखेला साजरी केली जाते?(Date of Mahashivratri Celebration) आपण महाशिवरात्र का साजरी करतो?( Why … Read more

किल्ले पन्हाळागड/ Panhala Fort information in marathi

कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनात आणि वैभवशाली इतिहासाच्या साक्षीदारात महत्वाचे स्थान असणारा निसर्गसौंदर्याने नटलेला एक सुंदर आणि देखणा किल्ला म्हणजे ‘Panhala Fort’ होय. महाराष्ट्राचे आद्य दैवत आणि राष्ट्रपुरुष, रयतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड म्हणजे ‘किल्ले पन्हाळगड’ होय. किल्ल्याचे नाव : पन्हाळगड समुद्रसपाटीपासून उंची : 4040 फूट जिल्हा : कोल्हापूर कोल्हापासून … Read more

अजिंक्य सागरी दुर्ग:जंजिरा / Murud Janjira Fort

महाराष्ट्राला सुमारे 720 किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला आहे. हा किनारा कोकणासाठी वरदान आहे. शिवकाळात परकीयांपासून संरक्षण होण्यासाठी याच किनाऱ्याने आणि किनाऱ्यावरील किल्ल्यांनी साथ दिली. त्यातीलच एक किल्ला ‘Murud Janjira Fort’. जंजिरा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरूड गावाशेजारील एका बेटावर वसलेला आहे.अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर जंजिरा दुर्ग आहे.या किल्ल्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. किल्ल्याचे नाव : जंजिरा किल्ल्याचा … Read more

स्वराज्याची राजधानी: किल्ले रायगड/ Raigad fort information in marathi

गडांचा गड : किल्ले रायगड (Fort Raigad) गडांचा गड, दुर्गाचा दुर्ग असे ज्या गडाला समजले जाते, तो गड म्हणजे ‘Raigad fort’ होय. छत्रपती शिवरायांनी 1656 मध्ये ‘रायरी’ जिंकून स्वराज्यात आणली. पुढे याच रायरीचे रायगडात रूपांतर झाले आणि स्वराज्याची राजधानी बनली. याच रायगडाबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत.   गडाचे नाव : रायगड समुद्रसपाटीपासून उंची : … Read more

डासांचा व्हॅलेंटाइन डे / Dengue Mosquito

निसर्गातील प्रत्येक जीव आपली पुढची पिढी निर्माण करण्यासाठी धडपडत असतो. यासाठी प्रणयक्रीडा आवश्यक असते. मानवेतर सर्व प्राण्यांमध्ये प्रणयक्रीडा ही जबरदस्तीने होत नाही. नर मादीला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या काढत असतो. डासांचेही असेच असते. सर्वसाधारणपणे फ्रेब्रुवारी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात भारतात तापमानात थोडी वाढ होते. थंडीचा प्रभाव कमी झालेला असतो. दमट हवामान डासांना प्रजोत्पादनास अनुकूल असल्याने फेब्रुवारी … Read more

Dubai Tourism- दुबई दर्शन एक अविस्मरणीय प्रवास

आमच्या लहानपणी कधी कधी मोठी माणसं मुंबईला जात. मग ही मुंबई रिटर्न माणसं गल्ली बोळातून ‘मी जिवाची मुंबई कशी केली ?’ याच गप्पा मारत फिरत असत. त्यामुळे त्यावेळी एक म्हण रूढ झाली होती, “जिवाची मुंबई एकदा तरी करावी”. आज परिस्थिती बदलली आहे. जग खूप जवळ आले आहे. काळाच्या ओघात म्हणी पण बदलल्या आहेत. ‘जन्माला यावे … Read more