Pachmarhi / पचमढी

मध्य प्रदेश राज्यातील लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणजे Pachmarhi होय. भारतात अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत. आणि हो बहुतांश ठिकाणे इंग्रजांच्या वास्तव्याच्या पाऊलखु‌णा असलेली आहेत. पचमढी त्याहून नवीन नाही. येथेही उन्हाळ्यात इंग्रजाचे वास्तव्य असायचे. या पचमढी परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. मध्य प्रदेशातील सर्वात उंच शिखर (भूपगड) हे सुद्धा या सातपुडा पर्वतातच आहे. शिवाय पावस धबधबा, जटाशंकर … Read more

Birla Planetarium / बिर्ला तारांगण, हैद्राबाद

भारतात अनेक ठिकाणी तारांगण केंद्रे आहेत. बिर्ला समुहाने भारतात जशी सुंदर मंदिरे बांधली आहेत. त्याच प्रमाणे विज्ञान सेंटर्स, प्लॅनेटेरिअम्स सुद्धा निर्माण केले आहेत. या माध्यमातून विज्ञान विषयक संशोधनाला आणि खगोल विषयक जिज्ञासेला चालना मिळाली आहेत. बिर्ला समुहाने भारतात अनेक ठिकाणी तारांगण उभारलेली आहेत. ही तारांगणे बिर्ला तारांगणे [Birla Planetariums] या नावाने ओळखली जातात. हैद्राबाद येथील … Read more

Charminar : चार मिनार हैद्राबाद

आंध्रप्रदेशची जुनी राजधानी आणि सध्याची तात्पुरती राजधानी म्हणजे हैद्राबाद होय. या हैद्राबाद‌चे तेलंगणा राज्याच्या नवनिर्मिती मुळे विघटन आहे. हैद्राबाद ही तेलंगणा राज्याची राजधानी आहे. या हैद्राबाद मध्ये बिर्ला मंदिर, चारमिनार, बिर्ला प्लॅनेटेरिअम, जिब्राल्टर रॉक, 350 टन वजनाचा 17.5 मीटर उंचीचा भगवान बुद्धाचा पूर्णाकृती पुतळा इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. त्यापैकी आता आपण चार मिनार (Charminar) बद्दल … Read more

The First School for girls : मुलींची पहिली शाळा

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रात मुलींच्या शिक्षणासाठी आणि मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणासाठी 19 व्या शतकाच्या मध्यात खूप मोठा लढा दिला. त्यावेळी समाजात खूप मोठी दरी होती. पुण्यात तर सनातनी लोकांचे प्राबल्य होते. पतीचे निधन झाल्यानंतर स्त्रियांचे केशवपन करण्याची अनिष्ट प्रथा होती. विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार नव्हता. मुलींच्या आणि मागास वर्गीय मुलांच्या शिक्षणास बंदी होती. … Read more

Six Seasons : सहा ऋतू

भारतात हवामानातील बदलानुसार येणारे ऋतू आणि निसर्गातील बद‌लांनुसार येणारे ऋतू असे दोन प्रकार पडतात. हवामानातील बद‌लानुसार उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन प्रकारचे ऋतू येतात. तर निसर्गातील बदलांनुसार वसंत, ग्रीष्म वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे सहा प्रकारचे ऋतू येतात. या सहा ऋतूंची (Six Seasons) आपण सविस्तर माहिती घेऊया— ऋतूंचे सहा प्रकार: Six kinds of Seasons … Read more

Alandi : आळंदी

महाराष्ट्रात अनेक पवित्र ठिकाणे आहेत. संस्कृतीचा वारसा जपणारी गावे, शहरे आहेत. संत वाङ्‌मय आणि वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारी गावे आहेत .आळंदी (Alandi) हे असेच गाव आहे. या आळंदीत संत ज्ञानेश्वर यांची समाधी [Samadhi Of Saint Dnyaneshwar] आहे त्या आळंदी विषयी आणि त्यांच्या समाधी (Tomb) विषयी आपण माहिती घेणार आहोत. आळंदीची संक्षिप्त माहिती: Brief Information of … Read more

Jejuri Khandoba : जेजुरीचा खंडोबा

भारत या देशात खूप मोठी प्राचीन ऐतिहासिक परंपरा आहे. भारताचा प्राचीन काळ हा वैभवशाली काळ आहे. त्या काळातच सप्तसिंधू प्रदेशात गौरवशाली परंपरा असलेले राजेरजवाडे होऊन गेले. बळी वंशातील हिरण्याक्ष, हिरण्यकश्यिपु विरोचन, प्रल्हाद, बळीराजा हे एकापेक्षा एक जन‌हिताय राजे होऊन गेले. बळीराजा हा त्यांतील सर्वोच्च शिरोमणी होता. बळीवंशातील राजांची सत्ता सप्त सिंधु प्रदेशात सुरूवातीला होती; पण … Read more

Vasai Fort : वसईचा किल्ला

ठाणे जिल्ह्यातील गड महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कडेकपारीत जसे अनेक किल्ले आहेत, तसेच कोकण किनारपट्टीवर काही निवडक किल्ले आहेत. ठाणे जिल्ह्यातील वसईजवळ असणारा हा भुईकोट किल्ला समुद्रकिनाऱ्यालगतच बांधला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील ‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केले आहे. आता आपण या किल्ल्याची माहिती घेऊया. किल्ल्याचे नाव : वसईचा किल्ला/Vasai Fort … Read more

Ayodhya : Ram Janma Bhumi :आयोध्या / रामजन्मभूमी

आयोध्या ही नगरी भारतातील महत्त्वपूर्ण, वैभवशाली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा असलेली नगरी आहे. आयोध्या (Ayodhya) ही नगरी वैभवशाली आहे, कारण याच नगरीत 10,000 वर्षांपूर्वी राम जन्मला. राम हा आयोध्येचा राजा होता. त्याच्या जीवनातील अनपेक्षित घटनांमुळे तो नेहमी चर्चेत राहिला. वाल्या कोळ्याला आपल्या कुकर्माचा पश्चात्ताप झाला आणि त्याचा वाल्मिकी झाला. वाल्मिकीला रामायणच का लिहावेसे वाटले? इक्ष्वाकु … Read more

Shantiniketan : शांतिनिकेतन

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि त्यांचे जीवनकार्य यांना दुवा साधणारा घटक म्हणजे Shantiniketan होय. Shantiniketan हे रवींद्रनाथ टागोरांच्या जीवनाचे ध्येय बनलेले होते. आणि त्याच ध्येयाने झपाटून त्यांनी आनंददायी, कृतियुक्त शिक्षणाची निर्मिती करुन एक आदर्श शाळा कशी असते, याचा नमुना जगासमोर ठेवला.रवींद्रनाथ टागोर हे जात्याच कवी होते. त्यांनी लिहिलेला’ काव्यसंग्रह गीतांजली या नावाने प्रकाशित झाला आणि त्याच … Read more