Wayanad lok sabha / वायनाड लोकसभा मतदारसंघ

Wayanad lok sabha  मतदार संघ आणि गांधी परिवार यांचे 2019 च्या लोकसभा निवड‌णुकीपासून अतूट नाते जमले आहे. 2019 Election of Waynad Constituency 2019 साली झालेल्या निवडणुकीच्या वेळी राहूल गांधी यांनी Wayanad lok sabha मतदार संघातून निवडणूक लढवली होती. या मतदार संघातून काँग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी यांना 4,31,770 इतके मताधिक्य मिळाले होते. राहूल गांधी यांना … Read more

Panchmahabhuta / पंचमहाभूते

विश्व म्हणजे कण (अणू, रेणू), ऊर्जा आणि पदार्थ असे असले तरी विश्वाची व्याप्ती अनंत असून एका महास्फोटातून विश्वाची निर्मिती झाली आहे. ग्रह, तारे, अवकाश या साऱ्यांनाच ब्र‌ह्मांड म्हणतात. ब्रह्मांड हे अपरिमित आहे. या ब्रह्मांडातील किवा विश्वातील असणाऱ्या Panchmahabhuta विषयी आपण माहिती घेऊया. ब्रह्मांडाच्या निर्मितीतूनच पंचमहाभूतांची उत्पत्ती झाली आहे. या पंच महाभुतातूनच संजीवसृष्टीचा जन्म झाला. तेच … Read more

The First School for girls : मुलींची पहिली शाळा

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रात मुलींच्या शिक्षणासाठी आणि मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणासाठी 19 व्या शतकाच्या मध्यात खूप मोठा लढा दिला. त्यावेळी समाजात खूप मोठी दरी होती. पुण्यात तर सनातनी लोकांचे प्राबल्य होते. पतीचे निधन झाल्यानंतर स्त्रियांचे केशवपन करण्याची अनिष्ट प्रथा होती. विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार नव्हता. मुलींच्या आणि मागास वर्गीय मुलांच्या शिक्षणास बंदी होती. … Read more

Six Seasons : सहा ऋतू

भारतात हवामानातील बदलानुसार येणारे ऋतू आणि निसर्गातील बद‌लांनुसार येणारे ऋतू असे दोन प्रकार पडतात. हवामानातील बद‌लानुसार उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन प्रकारचे ऋतू येतात. तर निसर्गातील बदलांनुसार वसंत, ग्रीष्म वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे सहा प्रकारचे ऋतू येतात. या सहा ऋतूंची (Six Seasons) आपण सविस्तर माहिती घेऊया— ऋतूंचे सहा प्रकार: Six kinds of Seasons … Read more

Ayodhya : Ram Janma Bhumi :आयोध्या / रामजन्मभूमी

आयोध्या ही नगरी भारतातील महत्त्वपूर्ण, वैभवशाली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा असलेली नगरी आहे. आयोध्या (Ayodhya) ही नगरी वैभवशाली आहे, कारण याच नगरीत 10,000 वर्षांपूर्वी राम जन्मला. राम हा आयोध्येचा राजा होता. त्याच्या जीवनातील अनपेक्षित घटनांमुळे तो नेहमी चर्चेत राहिला. वाल्या कोळ्याला आपल्या कुकर्माचा पश्चात्ताप झाला आणि त्याचा वाल्मिकी झाला. वाल्मिकीला रामायणच का लिहावेसे वाटले? इक्ष्वाकु … Read more

Dwarka : द्वारका

महाभारत युद्धाचे हातात शस्त्र न घेता ज्याच्याकडे नायक म्हणून पाहिले जाते, तो नायक म्हणजे महामानव, महापुरुष श्रीकृष्ण होय. श्रीकृष्णाकडे भगवान म्हणून न पाहता एक मानव, महापुरुष, तत्त्ववेत्ता, युद्ध जिंकून देण्यासाठी असणारे कसब ज्याच्याकडे आहे, असा चातुर्यसंपन्न नेता . आपल्या बु‌द्धी- चातुर्याची समोरच्यावर पूरेपूर छाप पाडण्याचे कौशल्य असणारा नेता. आपल्या मधुर आणि विचार प्रवर्तक वाणीची मोहोळ … Read more

अलिबागचा पाणकोट किल्ला [कुलाबा किल्ला] / Kulaba Fort: Alibag

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पश्चिम किनारपट्‌टीवर एका छोट्याशा बेटावर Kulaba Fort वसलेला आहे. कुलाबा किल्ला हा एक महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासापासून किंचित अलग असलेला किल्ला अशी या किल्ल्याची ओळख आहे. सागरी दुर्गाच्या यादीत अलिबाग किल्ल्याला निश्चितच महत्त्वाचे स्थान आहे. आता आपण या कुलाबा किल्ल्याची माहिती करून घेणार आहोत. हा गड अलिबागच्या किनाऱ्यापासून अर्धा किलोमीटर समुद्रात एका … Read more

बिर्ला मंदिर: Birla Mandir

Birla समूह हा भारतातील खूप मोठा उद्योगसमूह आहे. घनस्याम दास बिर्ला यांनी 1910 साली हा उद्योगसमूह निर्माण केला. आज या उद्द्योगसमूहाचे जाळे संपूर्ण भारतात पसरले आहे. 1890 साली ही एक जूट उत्पादन कंपनी होती. 1998 साली बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड या नावाने ही कंपनी परिवर्तीत करण्यात आली .बिर्ला उद्योग समूह‌ सिमेंट धातू, कापड, शेती व्यवसायाशी निगडीत … Read more

श्री क्षेत्र जोतिबाः वाडी रत्नागिरी, कोल्हापूर: Jotiba Temple, Kolhapur Wadi Ratnagiri

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात वाडी रत्नागिरी गावाच्या उंच टेकडीवर Jotiba Temple, वसलेले आहे. जोतिबाला दख्खनचा राजा असे संबोधले जाते. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वांत जास्त भाविक हे जोतिबाच्या दर्शनासाठी येतात. दख्खनचे आणि कोल्हापूरचे वैभव असलेल्या या जोतिबाला एकदा तरी जाऊन यावे असेच हे मंदिर आहे. जोतिबाला ज्योतिबा असेही म्हणतात. या जोतिबाब‌द्दल आणि जोतिबाच्या मंदिराब‌द्दल आपण अधिक … Read more

रविंद्रनाथ टागोर / Rabindranath Tagore

गुरुदेव Rabindranath Tagore यांचा जन्म 7 में 1861 मध्ये कोलकाता येथील जोराशंका ठाकूर बाडी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ होते. तर आईचे नाव सरला (शारदादेवी) होतेः देवेंद्रनाथ आणि शारदादेवी यांचे 13 वे अपत्य म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर होय. वयाच्या बाराव्या वर्षी म्हणजे 1973 साली त्यांनी वडिलांसोबत भारत भ्रमंती करण्यास सुरुवात केली. या काळात त्यांनी … Read more