Human Teeth: growth, kinds, work, care, vigilance-मानवी दात: वाढ, प्रकार, कार्य, निगा, काळजी

मानवी शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आहेत. प्रत्येक अवयवांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. माणसाच्या तोंडात असणारे दात यांचे महत्त्व सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. मानवी दात, त्यांची वाढ, प्रकार, कार्य, निगा आणि दक्षता याबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत. मानवी दात: Human teeth माणसाच्या तोंडात असणारा एक महत्त्वाचा आणि अत्यंत गरजेचा अवयव म्हणजे दात होय. दातांशिवाय मानवी … Read more

Mughal period-मुघल काळातील आर्थिक आणि सामाजिक जीवन (1500 AD ते 1750 AD)

मुघल काळात भारताच्या आर्थिक व सामाजिक जीवनात अनेक बदल घडून आहे *आर्थिक जीवन: • भारतीय समाज मुघल काळात कृषिप्रधान होता. • तंबाखू, बटाटा, मका इत्यादी नवीन पिके शेतकरी घेऊ लागला. • मुघल राज्यकर्त्यांनी शेतीला उत्तेजन दिले. • शेतकऱ्यांना बी-बियाणे, शेतीची अवजारे खरेदी करण्यासाठी तगड दिली जात असे. • शेतीखेरीज गुजरात, बंगाल, ओडिशा या प्रांतांत कापडनिर्मितीचे … Read more

Ancient India Mahajanpade :  प्राचीनभारत महाजनपदे

प्राचीनभारत महाजनपदे इसवी सन पूर्व सहाव्या शतकाच्या सुरुवातीला उत्तर भारतात अनेक राज्ये होती. त्यांना ‘जनपदे’ आणि ‘महाजनपदे’ असे म्हणत. महाजनपदांमध्ये ज्येष्ठ व जबाबदार नागरिकांची एक ‘गणपरिषद’ असे. राज्यातील सर्वोच्च अधिकार गणपरिषदेकडे असत. *सोळा महाजनपदे : (१) काशी (बनारस), (२) कोसल (लखनौ), (३) मल्ल (गोरखपूर), (४) वत्स (अलाहाबाद), (५) चेदी (कानपूर), (६) कुरू (दिल्ली), (७) पांचाल … Read more

After 10th career options-दहावीनंतर पुढे काय करायचे? याविषयी मुलांना उपयोगी पडेल अशी मार्गदर्शक चर्चा करणार आहोत.

दहावीनंतर पुढे काय करायचे? हा प्रश्न दहावी पास झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आणि त्यांच्या पालकांना पडत असतो. दहावी पास मुले खरे तर गोंधळून गेलेली असतात. त्यांना योग्य निर्णय घेता येत नाही. म्हणूनच आपण दहावीनंतर पुढे काय करायचे? याविषयी मुलांना उपयोगी पडेल अशी मार्गदर्शक चर्चा करणार आहोत. दहावीचा निकाल आणि टक्केवारी: 10th class result and percentage दरवर्षी … Read more

India: Agricultural production-भारतात कोणत्या राज्यात कोणत्या प्रकारची शेती केली जाते जाणून घ्या एका क्लिक मध्ये

भारत : शेती उत्पादन भारतात विविध प्रकारची शेती उत्पादने घेतली जातात. वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळी शेती केली जाते.त्यातील काही प्रमुख शेती उत्पादने पुढीलप्रमाणे – 1. महाराष्ट्र : तांदूळ, ऊस, ज्वारी, बाजरी, तीळ, सोयाबीन, नारळ, पेरू, कांदे, हळद, संत्री, केळी, आंबे, काजू, डाळी, मसाल्याचे पदार्थ, तंबाखू, कापूस, जवस, सूर्यफूल, भुईमूग, मका, डाळिंब, द्राक्षे. 2. कर्नाटक : तांदूळ, … Read more

Cyclone Shakti: Caution alert in South India -शक्ती वादळामुळे दक्षिण भारतात सावधगिरीचा इशारा 

तापमानातील विषमता आणि वातावरणात निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे यामुळे वेगवेगळ्या प्रकारची चक्रीवादळे येतात. नियमित वादळांपेक्षा या वादळामुळे धोका अधिक निर्माण होतो. सध्या भारताला शक्ती या चक्रीवादळापासून नजीकच्या काळात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दक्षिण भारतातील काही राज्यांना आणि उत्तर भारतातीलही काही राज्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. नैर्ऋत्य मान्सूनचे आगमन :Arrival of southwest … Read more

Pakistan carried out 26 drone attacks; but all were ineffective-पाकचे 26 ड्रोन हल्ले, पण सगळेच निष्प्रभ ठरले.

पहलगाम हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले आणि पाकिस्तानला यातून धडा घेण्याचे ठणकावून सांगितले, पण पाकिस्तानच्या छुप्या कारवाया चालूच राहिल्याने भारताने पाकिस्तानचे महत्त्वाच्या लष्करी स्थळांवरील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली. शुक्रवारी रात्री पाकने केलेल्या ड्रोन हल्ल्याला प्रतिकार करून सगळेच हल्ले भारताने निष्प्रभ ठरवले . ते कसे? सविस्तर जाणून घेऊया. पाकने केले 26 ड्रोन … Read more

आभाळावर थुंकीन म्हणतो… सलील कुलकर्णी यांचा ‘हा’ Video पाहिलात का

प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या आभासी जगाचा वास्तवदर्शी प्रवास कवितेच्या माध्यमातून मांडला आहे. त्यांच्या या कवितेला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणात सर्वांनी कविता शेअर केली आहे. आज सोशल मीडिया वर काय आणि कसं चालू आहे ह्याच … Read more

Poonch Artillery Firing-तिकडे ऑपरेशन सिंदूर यशस्वी, तर इकडे पूंछ भागात पाकिस्तानचा गोळीबार

पहलगाम आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यामुळे पाकिस्तानचा जळफळाट झाला आणि त्यातूनच पाकिस्तानच्या सैन्याने पूंछ भागात नागरी वस्तीत गोळीबार केला हे पाकिस्तानचे भ्याड कुठे आहे. यात 16 नागरिक मृत्युमुखी पडले. त्याचा सविस्तर वृत्तांत पाहू. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी चार अतिरेक्यांनी भारतीय पर्यटकांवर बेछूटपणे गोळीबार करून 26 जणांना ठार … Read more

Nobel Peace Prize Winner (Cheistian Lous Lange)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते ख्रिश्तिअन लॉस लांगे Cheistian Lous Lange जन्म : 17 सप्टेंबर 1869 मृत्यू : 11 डिसेंबर 1938 राष्ट्रीयत्व : नॉर्वेजियन पुरस्कार वर्ष: 1921 पहिल्या महायुद्धाच्या काळात ख्रिश्तिअन लॉस लांगे हे इंटर पार्लमेंट्री युनियनचे सेक्रेटरी होते. अनेक संकटे आली असताना सुद्धा त्यांनी या संस्थेचे कार्य पुढे चालवले होते. त्यांचे प्रमुख ध्येय होते, ‘आंतरराष्ट्रीय … Read more