तुळजाभवानी मंदिर तुळजापूर / Tulja Bhavani Temple

महाराष्ट्राची कुलदेवता, सर्वांचे शक्तिस्थान आणि श्रद्धास्थान म्हणजे तुळजापूरची Tulja Bhavani होय. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आराध्य दैवत म्हणजेच तुळजापूरची तुळजाभवानी होय. महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर आहे. या तुळजापूर बद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. तुळजा भवानी कोण आहे ? Who is Tulja Bhavani? तुळजापूरची तुळजा भवानी ही महाराष्ट्राची आराध्य दैवत आहे.कुलस्वामिनी आहे.छत्रपती शिवरायांच्या भोसले घराण्याची … Read more

नळदुर्ग किल्ला : Naldurg Fort

महाराष्ट्राचे इतिहासकालीन वैभव म्हणजे महाराष्ट्रातील गडकोट, किल्ले, प्राचीन वास्तू होय. हे वैभव आपण जपले पाहिजे.गड‌कोट किल्ल्यांचे रक्षण, संवर्धन करण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची आहे. त्याच बरोबर या ऐतिहासिक साधनांची सखोल माहिती असणे आवश्यक आहे. त्याचे महत्त्व सर्वांना कळले पाहिजे. म्हणूनच लेखन रुपाने वाचकांसमोर ही माहिती पोचवणे हे माझे कर्तव्य आहे. असे समजून या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक … Read more

मनाली: एक उत्तम पर्यटन स्थळः Kullu Manali

भारतात अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत. त्यांतील एक म्हणजे Manali होय. निसर्ग सौंद‌र्याने नटलेले, उन्हाळ्यात सर्वात जास्त लोकप्रिय असलेले, ‘हनिमून पॅकेज म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण म्ह‌णजे मनाली होय. भारताच्या उत्तराखंड राज्यात असलेल्या या मनालीत जोगिनी धबधबा, तिबेटी मठ, रोहतांग खिंड आणि प्रचंड सौंद‌र्याने नट‌लेल्या डोंगरद‌ऱ्या पाहून मन हरकून जाते. याच मनाली बद्दल आता आपण माहिती … Read more

बोधगया: Bodh Gaya

भारतीय समाजातील सांस्कृतिक जीवनात क्रांतिकारी बद‌ल घडवणारे आणि आभासी, अदृश्य शक्तीला नाकारून वास्तववादी जीवनाचा पुरस्कार करणारा क्रांतिकारी महामानव म्हणज गौतम बुद्ध होय. स्वर्गीय राजसुखाचा त्याग करून, पायाशी लोळण घालणाऱ्या सुखांना ठोकरून वनात जाऊन तपश्चर्या (चिंतन) करून जगाला नवा मार्ग, दिशा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे गौतम बुद्ध होय. जीवनाचे सत्य काय आहे?हे शोधण्यासाठी कठोर तपश्चर्या (साधना) करून … Read more

खजुराहो: Khajuraho

भारतीय संस्कृती विभिन्नतेने नटलेली आहे. खूप प्राचीन सांस्कृतिक वारसा असल्याचा पुरावा म्हणजे प्राचीन मंदिरे, कला, नृत्य, शिल्पे, गोपुरे होय.प्राचीन आणि मध्ययुगाला जोड‌णाऱ्या कालावधीत मध्यप्रदेशात चंदेल राजघराणे उदयास आले. चंदेल घराणे हे मध्य प्रदेशातील प्रसिद्ध घराणे होते. इ. सन नववे शतक ते तेरावे शतकात चंदेल घराण्याचे मध्य भारतावर वर्चस्व होते. या चंदेल घराण्यांनी निर्माण केलेली उत्कृष्ट … Read more

उटी: Ooty

निसर्ग हा मानवी जीवनाच्या कल्याणासाठी असतो. मनाला आनंद देणारा असतो. निसर्गाच्या सानिध्यात काही काळ राहिल्याने मनः‌शांती मिळते. Ooty हे असेच एक निसर्ग रम्य, अप्रतिम सौंदर्याने नटलेले आणि तामिळनाडू राज्याचे वैभव आहे. Ooty म्ह‌णजे उद‌गमंडलम.उदक म्हणजेच जलतरंग. उटीला ‘उदगमंडलम या दुसऱ्या नावाने ओळखते जाते. उटीचे ‘ओट्ट‌कल मांडू’ असेही पूर्वीचे नाव होते. त्याच उटीबद्दल आपण माहिती घेणार … Read more

नगरचा भुईकोट किल्ला / Bhuikot Fort Ahemadnagar

नगर जिल्ह्यातील गड गडाचे गिरिदुर्ग, जलदुर्ग आणि भुईकोट असे तीन प्रकार पडतात. त्यापैकी Bhuikot Fort Ahemadnagar हा भुईकोट किल्ला या प्रकारात येतो. आता आपण या भुईकोट किल्ल्याची माहिती घेणार आहोत. किल्ल्याचे नाव : नगरचा किल्ला, भिंगारचा किल्ला. समुद्रसपाटीपासून उंची : 657 मी. किल्ल्याचा प्रकार : भुईकोट चढाईची श्रेणी : सोपी ठिकाण : अहमदनगर शहरात, महाराष्ट्र … Read more

विजयादशमी/दसरा : Dussehra Festival

‘दसरा सण मोठा, आनंदाला नाही तोटा’ ही म्हण संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित आहे .Dussehra Festival हा एक प्रकारचा आनंदोत्सव आहे. भारतीय संस्कृती आणि सण यांचे अतूट नाते आहे. प्रत्येक भारतीय सण आपल्या संस्कृतीशी जोडलेला आहे. कोणताही सण आपण का साजरा करतो? यामागील पार्श्वभूमी काय आहे ? याची आपल्याला माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. दसरा किंवा विजयाद‌शमी … Read more

सुवर्ण मंदिर/हरमंदिर साहिब-अमृतसर / Golden temple

भारतात अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. त्यांत धार्मिक स्थळे, तीर्थक्षेत्रे, गडकोट, निसर्गरम्य ठिकाणे, अभयारण्ये, म्युझिअम्स यांचा स‌मावेश होतो. भारत हा देश सर्वधर्म समभव पुरस्कृत आहे. भारतात विविधतेत एकता आहे. भारतात प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, जैन, ख्रिस्ती पारशी लोक भारतात गुण्यागोविंदाने राहतात.असेच एक शीख धर्माचे प्रार्थनास्थळ असलेले ठिकाण म्हणजे अमृतसर येथे असलेले … Read more

राष्ट्र‌पिता महात्मा गांधी / Mahatma Gandhi

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ठळक व्यक्तिमत्त्व आणि सुमारे तीस वर्षाहून अधिक काळ स्वातंत्र्याची चळवळ ज्यांचा भोवताली फिरली, असे भारताचे सर्वोच्च व्यक्तिमत्त्व म्ह‌णजे Mahatma Gandhi होय. सेवा, त्याग, समर्पण आणि संघर्ष हा गांधीजीच्या जीव‌नाचा मूलमंत्र होता. भारताला स्वातंत्र्य मिळून 2024 ला 77 वर्षे पूर्ण झाली;पण एकही स्वातंत्र्य दिन गांधीजींच्या नावाशिवाय गेला नाही. अशा या महान व्यक्तीच्या कार्यावर … Read more