Pahalgam massacre-पहलगाम हत्याकांड.. इट का जवाब पत्थर से..?पहलगाम हत्याकांड का आणि कसे झाले? भारतात काय प्रतिक्रिया उमटल्या? जाणून घेऊया सविस्तर माहिती.

भारताचा स्वर्ग असलेले ठिकाण म्हणजे जम्मू-काश्मीर. या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक येतात. पहलगाम या जम्मू काश्मीर येथील निसर्ग रम्य ठिकाणी 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी हल्ला करून 26 निरपराध पर्यटकांना ठार मारले. काश्मीर– एक निसर्गरम्य ठिकाण: Kashmir – a place of scenic beauty 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. आणि याच वर्षी पाकिस्तानने काश्मीर … Read more

Medieval India- साम्राज्याचा -हास

*मध्ययुगीन भारत *राजकीय व लष्करी कारणे : • मुघल साम्राज्य बादशाहाच्या वैयक्तिक कर्तत्वावर अवलंबून होते. • औरंगजेबानंतर खंबीर व प्रभावी नेतृत्व मिळू शकले नाही. • खंबीर नेतृत्वाच्या अभावामुळे प्रांतिक सुभेदारांनी आपापल्या प्रांतात स्वतंत्र सत्ता स्थापन केली. • मन्सबदारी पद्धत मुघल साम्राज्याचा कणा होता. अठराव्या शतकात मन्सबदारी पद्धत सदोष होऊ लागली. • मन्सबदार स्वार्थी, भ्रष्टाचारी, निष्ठाहीन … Read more

Chatrapati Shivaji Maharaj: शिवरायांची स्वराज्य स्थापना 

•19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. •मुघलांनी 1636 साली निजामशाहीचा पाडाव आदीशाहीच्या मदतीने केला. • निजामशाहीच्या पाडावानंतर शहाजीराजे आदिलशाहीचे सरदार झाले. • शहाजीराजांना चाकण, पुणे, सुपे, इंदापूर या भागांची जहागिरी आदिलशाहाने दिली. • इ. स. 1641 च्या सुमारास शहाजीराजांनी जहागिरीचा कारभार जिजाबाई व शिवाजीराजे यांच्यावर सोपवला. • सोबत दादोजी कोंडदेव हा निष्ठावंत सेवक … Read more

Benefits of black gram- उडदाचे फायदे

उडीद या छोट्या वनस्पतीला शेंगा लागतात. या शेंगात ज्या बिया असतात त्या बियांचा खूप उपयोग आहे. या बियांपासून डाळ बनवली जाते. या डाळीचे उडीद डाळीचे (black gram/black pea) खूप उपयोग आहेत, तेच आपण जाणून घेऊया. उडदाचे विविध पदार्थ उडीद डाळ म्हटले की आपल्यासमोर दहिवडे ,इडली, डोसा, मेदुवडे असे चमचमीत पदार्थ डोळ्यासमोर येतात, पण याशिवायही उडदाचे … Read more

India in Mourya Period :मौर्यकालीन भारताचा इतिहास काय आहे जणून घ्या

* मौर्यकालीन भारत: • भारताच्या इतिहासात मौर्यांचा इतिहास महत्त्वाचा आहे. • मौर्य काळात भारतात एकछत्री साम्राज्याची स्थापना होऊन स्थिर शासन निर्माण झाले. • सिकंदरच्या मृत्यूनंतर ग्रीक अधिकाऱ्यांनी आपापल्या प्रदेशातील स्वतंत्र राज्याची घोषणा केली. चंद्रगुप्त मौर्याने ग्रीक सेनापती सेल्युकस निकेटर याचा पराभव करून भारतात शांतता प्रस्थापित केली. *चंद्रगुप्त मौर्य • मौर्य साम्राज्याचा संस्थापक: चंद्रगुप्त मौर्य • … Read more

The smallest country in the world- Vatican city-जगाच्या नकाशावर आपले चिमुकले अस्तित्व टिकवून ठेवणारा व्हॅटिकन सिटी हा देश कोठे आहे जाणून घ्या व्हॅटिकन सिटीचा इतिहास

जगातील सर्वात लहान देश- व्हॅटिकन सिटी Where is Vatican city? व्हॅटिकन सिटी कुठे आहे? जगाच्या नकाशावर आपले चिमुकले अस्तित्व टिकवून ठेवणारा व्हॅटिकन सिटी हा देश कोठे आहे ते समजून घेऊया. व्हॅटिकन सिटी (Vatican City) हा देश इटलीच्या रोम शहराच्या मध्यभागी असून तो एक सर्वात लहान आणि स्वतंत्र देश आहे. या देशाचे क्षेत्रफळ सुमारे 44 हेक्टर … Read more

Pre-Shiva Maharashtra-शिवपूर्वकालीन महाराष्ट्र जाणून घ्या सविस्तर

*महाराष्ट्रातील प्रशासन : • शिवपूर्वकाळात महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश विजापूरचा आदिलशाह, अहमदनगरचा निजामशाहा यांच्या ताब्यात होता. • कोकण किनारपट्टीवर सिद्धी व पोर्तुगीज यांच्या सत्ता होत्या. • आपले प्रशासन चालवण्यासाठी निजामशाहा व आदिलशाहा स्थानिक तोकांची मदत घेत. • किल्लेदार, हिशेबनीस, कारकून अशा पदांवर स्थानिक मराठी लोक असत. • मराठी सरदार व सैनिक यांना लष्करात मोठ्या प्रमाणात स्थान … Read more

Medieval India: मुघल शासन व्यवस्था

*मध्ययुगीन भारत: Mughal system of government *केंद्र सरकार: • मुघल बादशाह हा राज्याचा प्रमुख होता. • वजीर किंवा दिवाण मुख्य प्रधान होता. त्याचे सर्व खात्यांवर नियंत्रण असे. • दिवाण या नात्याने वजीर आर्थिक व्यवहार पाहात असे. • ‘मीरबक्षी’ हा लष्करी खात्याचा प्रमुख होता. • खान-इ-सामान याच्याकडे शाही घराण्याचा कारभार असे. • सदर-उस्-सुदूरकडे धार्मिक कार्य असे. … Read more

Medieval India-सत्तेचा विस्तार 

*मध्ययुगीन भारत • अकबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सलीम ऊर्फ जहांगीर बादशाहा झाला. • जहांगीरला राजपुत्र सुसरोच्या बंडाला तोंड द्यावे लागले. • जहांगीरने बंगाल, पंजाबमधील कांगडा प्रदेश जिंकून घेतले. • जहांगीरचा मृत्यू इ. स. 1627 मध्ये झाला. • जहांगीर न्यायी होता. • त्याचा ‘तुझुक-इ-जहांगिरी’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. • जहांगीरची पत्नी ‘नूरजहान’ इतिहासप्रसिद्ध व्यक्ती होती. • … Read more

Nobel Peace Prize Winner (Cordell Hull)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते कार्डल हल Cordell Hull जन्म: 2 ऑक्टोबर 1871 मृत्यू: 23 जुलै 1955 राष्ट्रीयत्व : अमेरिकन पुरस्कार वर्ष : 1945 कार्डल हल यांना संयुक्त राष्ट्रसंघाचे (United Nations) जनक मानले जाते. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रैंकलिन रुझवेल्ट यांनी कार्डल हल यांची विदेश सचिव म्हणून नेमणूक केली होती. … Read more