Pahalgam massacre-पहलगाम हत्याकांड.. इट का जवाब पत्थर से..?पहलगाम हत्याकांड का आणि कसे झाले? भारतात काय प्रतिक्रिया उमटल्या? जाणून घेऊया सविस्तर माहिती.
भारताचा स्वर्ग असलेले ठिकाण म्हणजे जम्मू-काश्मीर. या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक येतात. पहलगाम या जम्मू काश्मीर येथील निसर्ग रम्य ठिकाणी 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी हल्ला करून 26 निरपराध पर्यटकांना ठार मारले. काश्मीर– एक निसर्गरम्य ठिकाण: Kashmir – a place of scenic beauty 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. आणि याच वर्षी पाकिस्तानने काश्मीर … Read more