Ghatasthapana Rituals and Traditions-घटस्थापना: शेतकऱ्यांचा सण आणि कृषिप्रधान भारतीय संस्कृती

भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणामागे सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक संदर्भ दडलेला असतो. घटस्थापना हा सण त्याला अपवाद नाही. हा सण शेतकऱ्यांचा सण मानला जातो, कारण यात थेट धान्य, शेती आणि कृषिप्रधान जीवनपद्धतीचा सन्मान केला जातो. घटस्थापने दिवशीच दुर्गा मातेची ही उपासना केली जाते. दुर्गा माता म्हणजेच भवानी, अंबिका, पार्वती होय. घटस्थापना म्हणजे काय? घटस्थापना म्हणजे नवरात्राची … Read more

Ganesh Chaturthi traditions-गणेश चतुर्थी: प्रथा आणि परंपरा,काय आहे यामागील रहस्य?

पार्वतीपुत्र गणेश हा एका गणाचा (छोट्या राज्याचा) राजा होता.तो एक उत्तम प्रशासक,कीर्तिमान, न्यायी आणि बुद्धिमान राजा होता. शिवायतो लोकप्रिय होता.म्हणूनच त्याची पूजा, उत्सव करतात.चंद्रगुप्त मौर्य याने एका वेळी दुष्ट धनानंद आणि सेल्यूकस या दोन बलाढ्य सत्तांचा पराभव करून त्याने एका नवीन गणाचा राजा बनून न्यायाचे राज्य स्थापन केले.त्यालाही म्हणूनच गणपती बाप्पा मौर्या म्हणून उद्घोषण करतात. … Read more

Constitution Day :संविधान दिन

26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे संविधान तयार करण्यासाठी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली सभा झाली.संविधान सभेत वेगवेगळ्या प्रदेशातील 299 लोक होते. कायदेविषयक या जाणकार लोकांनी आपापल्या क्षेत्रातील समस्या सांगितल्या.सूचना दिल्या. यातूनच भारताचे संविधान आकारले.डॉ राजेंद्र प्रसाद हे संविधान … Read more

Shivpratap Din : शिवप्रतापदिन

राजियाने अफजल मारिला,कर्म केले यश आले. ‘अफजलखान वध’ ही घटना म्हणजे एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा थरार.आदिलशाही दरबारातून पैजेचा विडा उचलून ‘चढे घोडीयानिशी शिवाजीला जिवंत किंवा मृत आपल्यासमोर आणून हजर करतो’ अशी प्रतिज्ञा करून अफजलखान विजापुरहून निघाला.शिवरायांच्या बंदोबस्तासाठी 12 हजार घोडदळ व 10 हजाराचे पायदळ उंट,घोडे, हत्ती,तोफा,तलवारी- समशेरी,भाले, ढाली, कापड-चोपड,सामान-सुमान आणि 7 लक्ष रुपयाचा खजिना तसेच … Read more

Diwali and Balipratipada / दीपावली सण आणि बलिप्रतिपदा

आमच्या लहानपणीचा म्हणजे मी साधरणतः नऊ दहा वर्षांचा असेन, त्यावेळचा प्रसंग मला आजही आठवतोय. दिवाळीत नरक चतुर्दशी हा दिवस! तसा हा दिवस श्रीकृष्णाच्या पराक्रमाचा.आम्ही सकाळी लवकर उठून अंघोळ करून दारासमोरील अंगणात रांगोळी काढलेल्या ठिकाणी कडू कारिट(चिरोटे) डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडायचो. आमचे बाबा सर्वांत अगोदर कारिट फोडायचे. त्यानंतर मग आम्हीही डाव्या पायाच्या अंगठ्याने सर्वशक्ती पणाला लावून … Read more

Diwali Festival / दिवाळी

दिवाळीचा सण मोठा । आनंदाला नाही तोटा ॥ असे म्हणतात, याप्रमाणेच दिवाळीचा सण आहे. दिवाळीचा सण हा शेतकऱ्यांचा सण आहे. हा सण कृषिप्रधान आहे . विशेष म्हणजे हा सण अवैदिक परंपरेतून आला आहे. बळी परंपरेतील राजे हे कृषिप्रधान होते. ते शेतकऱ्यांचे हितचिंतक होते. याच परंपरेतून दिवाळीचा सण आला आहे. दिवाळीला संस्कृतमध्ये दीपावली म्हणतात. दीप + … Read more

विजयादशमी/दसरा : Dussehra Festival

‘दसरा सण मोठा, आनंदाला नाही तोटा’ ही म्हण संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित आहे .Dussehra Festival हा एक प्रकारचा आनंदोत्सव आहे. भारतीय संस्कृती आणि सण यांचे अतूट नाते आहे. प्रत्येक भारतीय सण आपल्या संस्कृतीशी जोडलेला आहे. कोणताही सण आपण का साजरा करतो? यामागील पार्श्वभूमी काय आहे ? याची आपल्याला माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. दसरा किंवा विजयाद‌शमी … Read more

गौरी गणपतीचा सण…Ganesh Festival

गौरी गणपतीच्या सणाला गणेशोत्सव असेही म्हणतात. हा सण भारतात विविध राज्यात साजरा करत असला तरी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा करतात. कोकणात गौरी-गणपतीचा सण सर्वांत महत्त्वाचा सण मानला जातो. कोकणातील सर्व चाकरमाने Ganesh Festival सणाला आपल्या स्वगृही येतात आणि आपापल्या घरी, गावी गणेशोत्सव साजरा करतात. मुंबई पुणे, कोल्हापूर या शहरांत खूप मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करतात. … Read more

गणेश चतुर्थी आणि उकडीचे मोदक / Ganesh Chaturthi and Ukadiche Modak

उकडीचे मोदक गौरी गणपती हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य असा सण आहे.तिबेटमध्ये जन्मलेल्या शिवशंकराची पार्वतीच्या जीवनात एण्ट्री झाली आणि पार्वती-गणेशाच्या जीवनाला कलाटणी मिळाली. प्राचीन भारतातील पार्वती आणि शंकर यांचा पहिला लोकप्रिय आणि लोकमान्य आंतरजातीय विवाह होय. शिवशंकर, गणेश हे अवैदिक संस्कृतीचे होते.म्हणूनच ते अवैदिक(बहुजन) समाजात आजही लोकप्रिय आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवशंकर हेच श्रद्धास्थान होते. म्हणूनच … Read more

श्रीकृष्ण जन्माष्टमी/ krishna janmashtami

श्रीकृष्णाचा जन्म कोणत्या युगात झाला?In which era was Shri Krishna born? महान तत्त्वज्ञ, बहुजन समाजाचा प्रतिनिधी, आपल्या कर्तृत्वाने ज्यांना तमाम भारतीयांनी दैवत्व बहाल करून आपल्या हृदयात आणि देव्हाऱ्यात स्थान दिले, त्या श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री बारा वाजता झाला.श्रीकृष्णाचे आयुष्य दोन युगांच्या जोडणीत गेले.साधारणत:एक युग म्हणजे 4 लाख 32 हजार वर्षे मानले जाते.कलियुग संपायला … Read more