गौरी गणपतीचा सण…Ganesh Festival

गौरी गणपतीच्या सणाला गणेशोत्सव असेही म्हणतात. हा सण भारतात विविध राज्यात साजरा करत असला तरी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा करतात. कोकणात गौरी-गणपतीचा सण सर्वांत महत्त्वाचा सण मानला जातो. कोकणातील सर्व चाकरमाने गौरी गणपतीच्या सणाला आपल्या स्वगृही येतात आणि आपापल्या घरी, गावी गणेशोत्सव साजरा करतात. मुंबई पुणे, कोल्हापूर या शहरांत खूप मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करतात. … Read more

गणेश चतुर्थी आणि उकडीचे मोदक / Ganesh Chaturthi and Ukadiche Modak

उकडीचे मोदक गौरी गणपती हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य असा सण आहे.तिबेटमध्ये जन्मलेल्या शिवशंकराची पार्वतीच्या जीवनात एण्ट्री झाली आणि पार्वती-गणेशाच्या जीवनाला कलाटणी मिळाली. प्राचीन भारतातील पार्वती आणि शंकर यांचा पहिला लोकप्रिय आणि लोकमान्य आंतरजातीय विवाह होय. शिवशंकर, गणेश हे अवैदिक संस्कृतीचे होते.म्हणूनच ते अवैदिक(बहुजन) समाजात आजही लोकप्रिय आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवशंकर हेच श्रद्धास्थान होते. म्हणूनच … Read more

श्रीकृष्ण जन्माष्टमी/krishna janmashtami

श्रीकृष्णाचा जन्म कोणत्या युगात झाला?In which era was Shri Krishna born? महान तत्त्वज्ञ, बहुजन समाजाचा प्रतिनिधी, आपल्या कर्तृत्वाने ज्यांना तमाम भारतीयांनी दैवत्व बहाल करून आपल्या हृदयात आणि देव्हाऱ्यात स्थान दिले, त्या श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री बारा वाजता झाला.श्रीकृष्णाचे आयुष्य दोन युगांच्या जोडणीत गेले.साधारणत:एक युग म्हणजे 4 लाख 32 हजार वर्षे मानले जाते.कलियुग संपायला … Read more

रक्षाबंधन / नारळी पौर्णिमा/Rakshabandhan/Narali pournima

भारतीय संस्कृतीला खूप मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. हा सांस्कृतिक वारसा प्राचीन काळापासून आपण सण, उत्सव, समारंभ, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेतून आपण घेतलेला आहे. रक्षाबंधन हा बहीण-भावासाठी महत्त्वाचा असलेला एक सण आहे. या सणाबद्दल आपण अधिक माहिती घेऊया, रक्षाबंधन हा सण केव्हा येतो?When is the festival of Rakshabandhan? बहीण-भावाचे नाते घट्ट करणारा रक्षाबंधन हा सण … Read more

गुरुपौर्णिमा/ Guru Pournima

भारतीय संस्कृती ही एक आदर्श संस्कृती आहे. भारतात सर्व जाति-धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदतात. भारतीय तत्त्वज्ञान आणि भारतीय योग या बाबी संपूर्ण जगासमोर आदर्शवत आहेत.अनेक सण, उत्सव, परंपरा यांतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडत असते. गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील एक आदर्श उत्सवच आहे.गुरु‌पौर्णिमेची भारतीय संस्कृतीतील परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. या परंपरेविषयी अधिक माहिती आपण जाणून … Read more

नागपंचमी (Nagpanchami)

नागपंचमी हा सण केव्हा साजरा केला जातो? When is the festival of Nagpanchami celebrated? नागपंचमी हा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.दरवर्षी श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी करतात.हा सण तारखेनुसार येत नसून तिथीनुसार येतो. नागपंचमीच्या कथा: Stories of Nagpanchami नागपंचमीच्या बाबतीत भारतात अनेक प्राचीन आख्यायिका आहेत.अनेक लहानमोठ्या संस्कृतींचा मिलाफ म्हणजे भारतीय संस्कृती होय.प्रत्येक संस्कृतीचे … Read more

बेंदूर / बैलपोळा Bendur/Bailpola

भारत हा कृषिप्रधान देश आहे. या देशातील अनेक सण शेतीशी संबंधित आहेत. बेंदूर हा सणही शेतीशी संबंधित आहे. या सणाचे महत्त्व काय आहे, याबद्‌दल आपण माहिती घेणार आहोत. बेंदूर / बैलपोळा सण केव्हा साजरा करतात ?When is Bendur/Bailpola festival celebrated? महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात बेंदूर ( बैलपोळा) हा सण साजरा करतात. महाराष्ट्र आणि … Read more

आषाढी एकादशी/आषाढी वारी/Ashadhi Wari

महाराष्ट्रातील सर्वात मोठा सांप्रदायिक प्रवाह म्हणजे ‘आषाढी एकादशी’ होय. पंढरपूर येथे पाच ते सात लाख लोक दरवर्षी आषाढी एकाद‌शीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात. या आषाढी एकाद‌शीची आपण माहिती घेणार आहोत. आषाढी एकादशी केव्हा येते? When is Ashadhi Ekadashi? आषाढी एकादशी दरवर्षी आषाढ महिन्यात शुद्ध एकादशीला येते.या एकादशीला आषाढी वारी असेही म्हणतात.ही एकादशी पावसाळयात येत असूनही माघ … Read more

मृग नक्षत्र / Mrug Nakshatra in marathi

भारत हा कृषिप्रधान देश असून भारतातील शेती पावसावर अवलंबून असते. म्हणूनच मृग नक्षत्राला भारतीय संस्कृतीने खूप महत्त्वाचे स्थान दिले आहे. मृग नक्षत्राची माहिती घेण्यापूर्वी आपण सत्तावीस नक्षत्रांची माहिती घेऊ. सत्तावीस नक्षत्रे :Twenty seven constellations 1. अश्विनी 2. भरणी. 3.कृत्तिका 4.रोहिणी 5. मृगशीर्ष 6. आर्दा 7.पुनर्वसु 8.पुष्य 9. आश्लेषा 10. मघा 11. पूर्वा फाल्गुनी 12. उत्तरा … Read more

अक्षय्य तृतीया / What Is Akshay Tritiya

अक्षय म्हणजे क्षय न होणे. नष्ट न होणे. अक्षय्यतृतीयेच्या नावातच हा अर्थ लपलेला आहे. पृथ्वी, आप (जल), तेज (प्रकाश), अग्नी आणि वायू ही पंचमहाभूते आहेत. ही पंचमहाभूते अक्षय्य आहेत; म्हणजे ती कधीच नष्ट न होणारी किंवा दीर्घकाळ टिकणारी आहेत. असेच अक्षय्यतृतीयेचे महत्त्व आहे. या अक्षय्यतृतीयेची माहिती आपण घेणार आहोत.   साडेतीन मुहूर्त आणि अक्षय्यतृतीया: भारतीय … Read more