अल्फ्रेड नोबेल आणि नोबेल पुरस्कार /Alfred Nobel

अल्फ्रेड नोबेल या महान मानवतावादी आणि लोककल्याणकारी व्यक्तीचा जन्म स्वीडन देशाची राजधानी असलेल्या स्टॉकहोम येथे 1833 मध्ये झाला. त्यांना नोबेल हे आडनाव त्यांच्या मूळ गावावरून मिळाले. त्यांचे पूर्वज नोबिलोव येथे राहत होते. अल्फ्रेड यांच्या आजोबांनी उपसला विश्वविद्यालयात प्रवेश घेताना ‘नोबिलोव’ असे आडनाव लावले. ह्याचेच अपभ्रंश पुढे ‘नोबेल’ असे झाले. अल्फ्रेड यांच्या आजोबांनी याच महाविद्यालयातील एका … Read more

सुनीता विल्यम्सः अंतराळवीर /Sunita Williams: Astronaut

सुनीता विल्यम्स नेहमी म्हणतात,” तुम्हाला अंतराळवीर व्हायचं असेल तर साहसी बना, सातत्याने नवीन शिकण्याचा प्रयल करा, आरोग्य जपा. एक दिवस तुम्ही नक्कीच पुढे जाल,” याच सुनीता विल्यम्सची जीवनकथा आपण पाहणार आहोत. सुनीता विल्यम्सचा जन्म 19 सप्टेंबर 1965 रोजी अमेरिकेतील आहायोमधील क्लिव्हलँड या ठिकाणी आला. मी भविष्य किंवा ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवत नाही; पण माझ्या मनाला असं … Read more

रविंद्रनाथ टागोर / Rabindranath Tagore

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 में 1861 मध्ये कोलकाता येथील जोराशंका ठाकूर बाडी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ होते. तर आईचे नाव सरला (शारदादेवी) होतेः देवेंद्रनाथ आणि शारदादेवी यांचे 13 वे अपत्य म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर होय. वयाच्या बाराव्या वर्षी म्हणजे 1973 साली त्यांनी वडिलांसोबत भारत भ्रमंती करण्यास सुरुवात केली. या काळात त्यांनी … Read more

भारतीय शास्त्रज्ञ /Indian Scientists

  चरक : * चरक यांना मानवी शरीर रचनेबद्दल सखोल ज्ञान होते. ० त्यांनी ‘चरकसंहिता’ हा वैद्यकशास्त्रावर आधारित ग्रंथ लिहिला. सुश्रुत : * सुश्रुत यांना शस्त्रक्रिया शास्त्रातील प्रणेते म्हणतात. ० त्यांनी शस्त्रक्रियेसंबंधी ‘सुश्रुत संहिता’ हा ग्रंथ लिहिला. कणाद : * कणाद ऋर्षीनी वस्तुमानाविषयी सर्वप्रथम अणुसिद्धांत मांडला. आर्यभट्ट : पृथ्वी स्थिर नसून स्वतःभोवती फिरते हे प्रथम … Read more

स्वराज्यरक्षक संभाजी महाराज : बाणेदार छत्रपती/Chhatrapati Sambhaji Maharaj

महाराष्ट्र्राचा देदीप्यमान ऐतिहासिक परंपरेत स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या पराक्रमाचे आणि त्यागाचे पर्व अविस्मरणीय असेच आहे.सुमारे सव्वातीनशे वर्षे छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आणि चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे काम मूठभर इतिहासकारआणि बखरकार यांच्या लेखणीतून झाले;परंतु एकविसाव्या शतकात मात्र अमोल कोल्हे यांच्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी ‘या मालिकेमुळे सर्वसामान्य जनतेला सुद्धा शंभूराजे यांचे शुद्ध चरित्र … Read more

महाराष्ट्रातील समाजसुधारक/ Social Reformers in Maharashtra

1. जगन्नाथ शंकरशेठ:(Nana Shankar Sheth) • पूर्ण नाव : जगन्नाथ शंकरशेठ(नाना शंकर शेठ )मुरुकटे जन्म (Birth) : 10 फेब्रुवारी 1803. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे मूळ गाव. मृत्यू (Death) : 31 जुलै 1865. काम : (Social Work)   इ. स. 1823 मध्ये ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना. या संस्थेद्वारे अनेक शाळा उघडल्या. 1840 ते 1856 पर्यंत ‘बोर्ड … Read more