Buddha Life Story-Part 20 सिद्धार्थ आणि यशोदरा यांच्यात शेवटचा संवाद काय झाला होता?
सिद्धार्थ गौतमाने परिव्रजेचा निर्णय घेतला होता. मातापित्याने खूप आक्रोश केला . आढेवेढे घेतले; पण सिद्धार्थ आपल्या निर्णयापासून तसूभरही मागे हटला नाही. आता शेवटची एकच आशा उरली होती. ती म्हणजे यशोदरा! यशोदरा काहीतरी करून, आक्रोश करून सिद्धार्थला रोखेल अशी आशा होती. आई वडिलांना आपली बाजू समजून देऊन सिद्धार्थ आपल्या पत्नीकडे गेला. म्हणजे यशोदरेला भेटायला तिच्या महालात … Read more