Cholesterol and Heart Attack : कोलेस्टेरॉल आणि हृदयविकार

सर्वसामान्यपणे आपल्या आरोग्याबद्दल आणि आरोग्याच्या जागृतीबद्दल समाजात प्रचंड निरक्षरता आहे. म्हणूनच आजाराचे आणि नवनवीन रोगांचे प्रमाण वाढत चालले आहे. अज्ञान हे सुद्धा अनेक रोगांचे मूळ आहे. कोलेस्टेरॉल [Cholesterol] च्या बाबतीतही असेच आहे. धावपळ, दगदग आणि बैठे काम, यामुळे आपल्या शरीरातील रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कधी वाढले हे लक्षातही येत नाही. वयाच्या पंचविशीनंतर कष्टाची कामे करणाऱ्या वर्गाला … Read more

Nobel Prize Winner in Literature (Samuel Backett)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते सॅम्युअल बॅकेट Samuel Backett जन्म : 13 एप्रिल 1906 मृत्यू : 22 डिसेंबर 1989 राष्ट्रीयत्व : आयरिश पुरस्कार वर्ष: 1969 सॅम्युअल बॅकेट हे आयर्लंडचे कादंबरीकार, कवी, नाटककार आणि समीक्षक होते. त्यांनी फ्रेंच आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत लेखन केले आहे. ‘वेटिंग फॉर गोडोट’ हे त्यांचे प्रसिद्ध नाटक आहे. या नाटकामुळे त्यांची … Read more

Improved varieties of crops in Maharashtra:महाराष्ट्रातील पिकांच्या सुधारित जाती

1) ज्वारी : Jawar खरीप संकरित वाण सी. एस. एच-5, सी. एस. एच-9, सी. एस. एच-14. खरीप सुधारित वाण: सी. एस. व्ही-12. सी. एस. व्ही.-13. सी. एस. व्ही.-84 रबी संकरित वाण: सी. एस. एच. 13, सी. एस. एच.-15. रबी सुधारित वाण: मालदांडी (M-35-1), स्वाती (S.P.V. 504). 2) बाजरी :Bajari संकरित वाण: श्रद्धा (R. H. R. … Read more

महाराष्ट्रातील पिके आणि उत्पादक जिल्हे : Crops and Production Districts in Maharashtra

(A) अन्नधान्य : (1) भात: ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली. (2) ज्वारी : सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, उस्मानाबाद, यवतमाळ, पुणे, परभणी, बीड, औरंगाबाद. (3) गहू : धुळे, औरंगाबाद, नाशिक, बीड, पुणे, अहमदनगर, नागपूर, जळगाव, परभणी. (4) बाजरी : पुणे, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर. (B) नगदी पिके: (1) ऊस … Read more

Nobel Prize Winner in Literature (Yasunari Kawabata)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते यासुनारी कावाबाटा Yasunari Kawabata जन्म: 11 जून 1899 मृत्यू : 16 एप्रिल 1972 राष्ट्रीयत्व : जपानी पुरस्कार वर्ष: 1968 यासुनारी कावाबाटा या जपानी साहित्यिकाला प्रथमच नोबेल पारितोषिक मिळाले. त्यापूर्वी कोणत्याही जपानी साहित्यिकाला हा पुरस्कार मिळाला नाही. भावनाप्रधान लेखन हा त्यांच्या विषयाचा गाभा होता. त्यांच्या अनेक कथा इंग्रजी भाषेत अनुवादित झाल्या होत्या. … Read more

Benefits of kiwi : नियमित किवी खा रोगप्रतिकारक शक्ती वाढवा

निरोगी राहण्यासाठी नियमित फळांचे सेवन करणे आवश्यक आहे . वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी फळे खाणे फायदेशीर ठरते. यापैकी एक आरोग्यवर्धक फळ म्हणजे किवी .डेंग्यूमुळे रक्तीतील प्लेटलेट्सची संख्या प्रचंड प्रमाणात कमी होते.अशा रुग्णांना किवी खाण्याचा सल्ला दिला जातो. किवी रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यास मदत करते .चवीला आंबट-गोड असणारं किवी फळाचे फायदे आपण जाणून घेऊया. 1. किवी आणि … Read more

Nobel Prize Winner in Literature (Miguel Angle Asturias)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते मिग्युअल एंजल ऑस्टुरिअस Miguel Angle Asturias जन्म : 19 ऑक्टोबर 1899 मृत्यू: 9 जून 1974 राष्ट्रीयत्व : ग्वाटेमाला पुरस्कार वर्ष: 1967 मिग्युअल एंजल ऑस्टुरिअस लॅटिन अमेरिकन देश ग्वाटेमालाचे सुप्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार होते. लॅटिन अमेरिकन देशातील हुकुमशहांनी कित्येक वेळा लोकशाहीचा बीमोड करण्याचा प्रयत्न केला होता. ऑस्टुरिअस हे नेहमी हुकुमशहांच्या विरुद्ध लेखन … Read more

Buddha Life Story-Part 21 :सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग

शाक्य संघात झालेल्या पराभवामुळे आणि कोरियांविरुद्ध शाक्यांनी पुकारलेल्या युद्धात सह‌भागी होण्यास नकार दिल्यामुळे शाक्य संघाने दिलेली शिक्षा म्हणून सिद्धार्थने परिव्रजेचा (संन्यास) निर्णय घेतला होता. पत्नी यशोद‌रेने या परिव्रज्येसाठी दिलेल्या संमतीमुळे सिद्धार्थचे मन थोडे हलके झाले होते.आपल्या पुत्राचे, पत्नीचे अखेरचे दर्शन घेऊन त्यांच्याकडे वात्सल्यवृत्तीने पाहून सिद्धार्थ यशोद‌रेच्या महालातून बाहेर पडला. कपिलवस्तु नगरातच भार‌द्वाज ऋषीचा आश्रम होता. … Read more

Chat-GPT : AI चे पुढचे पाऊल

AI तंत्रज्ञानाने संपूर्ण विश्व व्यापून टाकले आहे. जवळ जवळ सर्वच क्षेत्रात AI चा शिरकाव झाला आहे. शिक्षण, व्यवसाय, आंतरराष्ट्रीय व्यापार, कृषी, विधी, साहित्य, संस्कृती, संगीत ,संशोधन, भाषा विकास अशा विविध क्षेत्रात AI तंत्रज्ञानाने जन्माला घातलेल्या चॅट-जीपीटी चा वापर वाढत आहे. What is Chat-GPT ? चॅट-जीपीटी हे काय आहे? Chat GPT [चॅट जीपीटी] हे एक चॅटबॉट … Read more

Irrigation in Maharashtra महाराष्ट्रातील जलसिंचन

(1) पाण्याचा गंभीर प्रश्न: Serious Issue of water पृथ्वीवर 97% पाणी खारट व 2% पाणी बर्फरूपात आहे. त्यामुळे 1 % पाणीच मानवी कल्याणासाठी वापरता येते. वाढती लोकसंख्या, प्रदूषण, जागतिक तापमानवाढ यामुळे पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. 2015 साली पाऊस खूपच कमी पडल्यामुळे 1972 सालच्या दुष्काळाची आठवण साऱ्या महाराष्ट्रीयांना 2016 साली झाली. तीव्र पाणीटंचाईपासून मुक्ती मिळण्यासाठी … Read more